मुंबई/ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली असून मुंबईसह ठाणे,वसई विरार,उल्हासनगर,कल्याण डोंबिवली,आदी 14 महापालिकांचे आरक्षण 31 मे रोजी काढले जाणार आहे यात अनुसूचित जाती ( महिला),अनुसूचित जमाती ( महिला) आणि सर्वसाधारण महिला वर्गाचा समावेश आहे त्यानंतर या आरक्षण सोडतीवर सूचना आणि हरकती मागवल्या जातील आणि पुढची प्रोसिजर सुरू होईल त्यामुळे निवडणूक आयोग एन पावसाळ्यात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करणार आहे
Similar Posts
सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला – किशोरी पेडणेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार
मुंबई -: करोनाकाळात वैद्यकीय साहित्य खरेदीत भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी अटक टाळण्यासाठी केलेला अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. या निर्णयाला पेडणेकर उच्च न्यायालयात आव्हान देणार असून तोपर्यंत त्यांच्यावर अटकेची तलवार कायम आहे. करोनाकाळात वैद्यकीय साहित्य खरेदीत भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला…
यंदाच्या दिवाळीत फटाक्यामुळे आगीच्या ५८ दुर्घटना
मुंबई/ कोरोणाचं प्रादुर्भाव कमी झाल्याने यंदा निर्बंध शिथिल करण्यात आले मात्र निर्बंध शिथिल करताना दिवाळी मध्ये मुंबईसारख्या शहरात फतक्यावरील बंदी उठवण्यात आली होती त्याचे परिणाम असे झाले की मुंबईत फटाक्यामुळे ६८ ठिकाणी आगी लागल्या आणि त्याही अवघ्या पाच दिवसात .लोकांना कोटींच्या संकटाचे अजूनही भान राहिलेले नाही. कोरोना अजूनही गेलेला नाही लसीकरणाच्या मोहीम नंतरही रुग्ण सपदात…
दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत मोठा बदल आता ३५ नवे तर वीस गुणाला काठावर पास
मुंबई/राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर्षी एक मोठा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे यापूर्वी 35 किंवा त्याच्यापेक्षा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना गणित आणि सायन्स या विषयात फेल केले जायचे किंवा पुढे त्यांना प्रवेश दिला जात नसेल परंतु आता मात्र ही गुणमर्यादा वीस गुणांची केलेली आहे त्यामुळे वीस गुण मिळालेल्या विद्यार्थ्याला उत्तीर्ण ठरले जाईल तसेच त्याला पुढे…
दक्षिण मुंबईत पुन्हा बेकायदेशीर पार्किंग वसुली सुरू
मुंबई/ पे अँड पार्क ची कंत्राटे सह महिन्यापूर्वीच संपलेली आहेत तरीही चर्चगेट,नरिमन पॉइंट,सी एस टी मरीन लाईन या भागातील वाहन तलांचा ताबा काही गुंडांनी घेतलेला असून त्यांच्या कडून बेकायदेशीर पार्किंग चार्ज वसूल केला जातोय काही ठिकाणी पावत्याही दिल्या जात नाही तर काही ठिकाणी या लोकांनी बनावट पावत्या बनवून वसुली सुरू केली आहे दुचाकी वाहनांसाठी 20…
बदलापूर घटनेची अतिशय गंभीर दखल – आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवणार
मुलींवर अत्याचाराची घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर कारवाई करणार– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा मुंबई दिनांक २०: बदलापूर मध्ये एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे. आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी जलदगती न्यायालयात तातडीने खटला…
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू
मंत्री मंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे १९ मोठे निर्णयमुंबई -महायुतीचे सरकार सध्या धडाधड लोकहिताचे मोठे निर्णय घेत आहे आज तब्बल १९ मोठे निर्णय घेण्यात आले त्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याच्या मोठ्या निर्णयाचा समावेश आहे1) वित्त विभाग : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू. मार्च २०२४ पासून अंमलबावणी…
