मुंबई/ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली असून मुंबईसह ठाणे,वसई विरार,उल्हासनगर,कल्याण डोंबिवली,आदी 14 महापालिकांचे आरक्षण 31 मे रोजी काढले जाणार आहे यात अनुसूचित जाती ( महिला),अनुसूचित जमाती ( महिला) आणि सर्वसाधारण महिला वर्गाचा समावेश आहे त्यानंतर या आरक्षण सोडतीवर सूचना आणि हरकती मागवल्या जातील आणि पुढची प्रोसिजर सुरू होईल त्यामुळे निवडणूक आयोग एन पावसाळ्यात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करणार आहे
Similar Posts
गणपती बाप्पा सोबत कोरोंनाच्या नियमांचेही विसर्जन ; पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात तूफान गर्दीत बाप्पाणा भावपूर्ण निरोप
: मुंबई – कोरोंनामुळे यंदाही गणेशोत्सव कठोर निर्बंधांच्या दडपणाखाली अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला पण अनंत चतुर्थीच्या दिवशी बाप्पाना चौपाट्यांवर निरोप देण्यासाठी अलोट गर्दी लोटली होती आणि या गर्दी बप्पांसह कोरोंनाच्या नियमांचेही विसर्जन करण्यात आले .यंदा विसर्जन मिरवणुकीवर बंदी असल्याने मुंबईसह सर्वच मोठ्या शहरांमध्ये साधेपणाने विसर्जन करण्यात आले .घरगुती गणपतीसाठी कृत्रिम तलाव बनवण्यात आले होते…
रेसकोर्सवरील थीम पार्कच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका
मुंबई : महालक्ष्मी रेसकोर्सच्या १२० एकरच्या भूखंडावर ‘थीम पार्क’ उभारण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. इथं थीम पार्क उभारल्यास पर्यावरणाची हानी होईल, असा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे. न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल खता यांच्या खंडपीठासमोर गुरूवारी ही याचिका सादर झाली. तेव्हा यावर पुढील बुधवारी सुनावणी घेण्याचं निश्चित केलं….
उल्हासनगर महापालिका शिक्षण समितीच्या सभापतीना धमकीचे पत्र .
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर महापालिका शिक्षण मंडळाचा भ्रष्ट कारभार चव्ह्याट्यावर आणणारे मनविसे चे शहर अध्यक्ष मनोज शेलार यांच्या वर प्राण घातक हल्ला झाला होता त्याच पध्दतीने तुम्ही काम केले तर तुम्हाला ही मनोज शेलार प्रमाणेच धडा शिकवु असे धमकीचे पत्र शिक्षण विभागाच्या सभापती शुभांगी बेहनवाल याना त्यांच्या कार्यालयात मिळाले आहे. या पत्रामुळे महापालिका क्षेत्रात…
शरद पवारांच्या खुलाशामुळे संपकरी एस टी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले -थेट विलीनीकरण शक्य नाही
मुंबई/ विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या दोन आठवड्यं पासून सुरू असलेला एस टी कर्मचाऱ्यांचा संप आता बारगळण्याची शक्यता आहे.कारण शरद पवारांनीच आता थेट विलीनीकरण शक्य नसल्याचे सांगितल्याने एस टी कामगारांचे अक्षरशः धाबे दणाणले आहे.एस टी कामगारांच्या संपाबाबत न्यायालयाच्या आदेशाने जी समिती स्थापन झाली आहे टी १२आठवड्यात विलीनीकरण बाबत सरकारला अहवाल देणार आहे .त्यामुळे सरकार या विलीनीकरणाच्या…
मुंबईचा पाणीपुरवठा संकटात येत्या १० तारखेपासून टँकर सेवा बंद होणार
मुंबई/जलप्रधिकरणाबाबत केंद्राने नवे नियम लागू केल्यामुळे मुंबईतील टॅंकरने पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर असोसिएशन येत्या दहा तारखेपासून टँकरने पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्या या निर्णयामुळे मुंबईतील जनतेला आणि उन्हाळ्यात जल संकटाला तोंड द्यावे लागणार आहे.मुंबईतील विहीर आणि बोअर मालकांनी केंद्रीय भूजल प्राधिकरण नियमानुसार एनओसी घ्यावी, अन्यथा पाणीपुरवठा बंद होईल, अशी नोटीस मुंबई पालिकेकडून आल्याने अनेक…
राष्ट्रीयकृत बँका व रिझर्व्ह बँक यांनी केंद्राला दिलेल्या भरघोस लाभांश”
मार्च 2024 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बारा राष्ट्रीयकृत बँकांची नेत्रदीपक कामगिरी झाली असून त्यांनी केंद्र सरकारला भरघोस लाभांश दिला आहे. त्याचप्रमाणे देशाच्या मध्यवर्ती रिझर्व्ह बँकेने या वर्षासाठी तब्बल 2 लाख 10 हजार 874 कोटी रुपये ऐतिहासिक लाभांश केंद्राला जाहीर केला आहे. राष्ट्रीयीकृत बँकांना तब्बल 1.40 लाख कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. मागील…
