मुंबई/ सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशात जी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे मोठा प्रतिसाद मिळत असून यात्रेत दक्षिण मुंबईचे माजी काँग्रेस खासदार मिलिंद देवरा आणि त्यांचे सहकारी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत .

मुंबई/ सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशात जी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे मोठा प्रतिसाद मिळत असून यात्रेत दक्षिण मुंबईचे माजी काँग्रेस खासदार मिलिंद देवरा आणि त्यांचे सहकारी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत .

आपल्या लोकशाही प्रक्रियेमध्ये न्यायव्यवस्थेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.भारतीय राज्यघटनेने ते सातत्याने अधोरेखित केलेले आहे. परंतु गेल्या काही दशकांमध्ये आपली न्यायव्यवस्था प्रलंबित खटल्यामुळे “गंजत” चाललेली आहे. इंग्रजीमध्ये ‘जस्टीस डिलेड इज जस्टीस डिनाईड’ म्हणजे न्यायाला विलंब म्हणजे न्याय नाकारणे आहे अशी म्हण आहे. भारताच्या बाबतीत ती तंतोतंत लागू होते. ‘इंग्रजी’ मानसिकतेतून भारतीय न्यायव्यवस्था बाहेर पडण्याची चिन्हे नाहीत. देशाच्या…
सावकारी पाश हा किती भयंकर असतो हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्म्हत्यांवरून दिसून येईल.महाराष्ट्रात गेल्या 2 दशकांमध्ये 40 हजार कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात.कारण कर्जबाजारी माणसाची कर्ज फेडण्याची कुवत संपल्यावर आत्महत्या हा एकच पर्याय त्याच्यासमोर असतो .पण एक क्रर्जबाजारी व्यक्ती आणि एक कर्जबाजारी देश यांच्याकडे तुलनात्मक दृष्ट्या पाहिले तर भलेही दोघांची समस्या एकच असली तरी परिणाम वेगवेगळे असतात.श्रीलंका…
पाटणा/गेल्या अनेक दिवसांपासून बिहार विधानसभा निवडणुकीची देशभरात चर्चा होती. ही निवडणूक जिंकण्यासाठी एनडीए तसेच महागठबंधनने पूर्ण ताकद लावली होती. दोन टप्प्यात झालेल्या या निवडणुकीचा आज निकाल आहे.या निवडणुकीत कोण बाजी मारणार भाजपा प्रणित एनडीए आघाडी की काँग्रेस आणि लालूची इंडिया आघाडी ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बिहारचा चौकीदार कोण तेजस्वी की रितेश बाबू हे…
मुंबई -दिल्लीच्या सीमेवर धरणे देत असलेल्या कृषि दलालांचे 100 दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वर्वभूमिवर मोदी सरकारने त्यांना असा काही तोफा दिला आहे की त्यांची हालत खराब झाली आहे . शेतकर्यांच्या धान्य खरेदीत मधल्या दलालांणा हटवून शेतकर्यांच्या मेहनतीचा सर्व मोबदला थेट शेतकर्यांच्या खात्यावर जमा व्हावा असे थेट आदेशच पंजाब सरकारला दिले आहे . त्याच बरोबर रबीचे धान्य…
मुंबई, दि. २४ (क्री.प्र.)- सदा सर्वकाळ फक्त आणि फक्त शरीरसौष्ठव आणि शरीरसौष्ठवपटूंचा विचार करणारा मनीष आडविलकर किंग मास क्लासिक आयोजित प्रतिष्ठीत परळ श्री २०२३ च्या माध्यमातून नवा इतिहास रचणार आहे. पुरस्कारांची तुफान आतषबाजी होणार्या या जिल्हास्तरीय स्पर्धेत परळ श्रीचा बहुमान पटकावण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे शरीरसौष्ठवपटू आपल्या पीळदार शरीरयष्टीची मोहिनी २५ आणि २६ फेब्रुवारीला परळच्या…
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : ज्येष्ठ पत्रकार प्रकाश गुप्ते यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले. २२ जुलै १९४१ रोजी जन्मलेल्या प्रकाश गुप्ते यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. तृणमूल काँग्रेसच्या खासदार मोईत्रा यांनी प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतले अशा आरोपावरुन त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. परंतु ऐंशीच्या दशकात अशाच प्रकारचा विधिमंडळातील आर्थिक गैरव्यवहार चव्हाट्यावर आणणाऱ्या…