मुंबई/ सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशात जी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे मोठा प्रतिसाद मिळत असून यात्रेत दक्षिण मुंबईचे माजी काँग्रेस खासदार मिलिंद देवरा आणि त्यांचे सहकारी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत .

मुंबई/ सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशात जी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे मोठा प्रतिसाद मिळत असून यात्रेत दक्षिण मुंबईचे माजी काँग्रेस खासदार मिलिंद देवरा आणि त्यांचे सहकारी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत .

सध्याची स्थिती पाहता इथे पुढारी सोडले तर कुणीही सुरक्षित नाही.पण सामान्य जनता असुरक्षित असताना पुढाऱ्यांना जेंव्हा सुरक्षा दिली जातेय तेंव्हा हा एक प्रकारे अन्याय आहे असे वाटायला लागते .आणि जे लोक चर्चेत राहण्यासाठी मुद्दाम वाद निर्माण करतात आणि आपल्या अवतीभोवती नवेनवे शत्रू निर्माण करीत असतात अशा लोकांना सुरक्षा का दिली जाते? कंगना राणावत,नवनीत कौर,किरीट सोमय्या…
मुंबई/ 1993 चा मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी याकूब मेमन याच्या मुंबईतील बडा कब्रातान येथे असलेल्या काब्रिवरून सध्या सेना- भाजप मध्ये जो वाद सुरू झाला आहे तो आणखी पेटणार आहे याकुबच्या कबरीचे सुशोभीकरण तसेच काब्रिजवळ झालेली विद्युत रोषणाई याच्या चौकशीचे आदेश महाराष्ट्र सरकारने दिले आहे . या कब्रिचे सुशोभीकरण ठाकरे सरकारच्या काळातले असल्याचा आरोप करून भाजपने…
दिल्ली/ आगामी पाच राज्यातील विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन एन दिवाळीच्या तोंडावर सरकारने पेट्रोल ५ तर डिझेल १० रुपये प्रतीलाईटर स्वस्त करण्यात आले आहेगेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेल चां दरात सतत वाड होत होती त्यामुळे मुंबईत पेट्रोल ११३ तर डिझेल १०६ रुपये लिटर झाले होते त्यामुळे महगाईचा भडका उडाला होता परिणामी लोक सरकारवर नाराज होते…
योजनेतील जाचक अटी काढणार शासन निर्णय काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मुंबई दि १२: नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे ५० हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नाही याची दखल घेऊन लवकरच अशा पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाणार नाही याबाबतचा शासन निर्णय त्वरीत काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याबाबत खासदार…
नो कॉमेंट्स ! अजित पवारांचे एका वाक्यात उत्तरमुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हळूहळू राजकीय घडामोडीना वेग येत आहे. सर्वच पक्षांनी मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपही जोरदार सुरू आहेत.तर अनेक जण पक्ष बदल करून स्वत:साठी आगामी रणनीतीही आखत आहेत. दरम्यान, महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनीही राज्यात आपले जास्तीत…
मुंबई/महापालिका निवडणुकानंतर आता जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजप महायुतीचा बिनविरोध पॅटर्न पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप महायुतीचे तब्बल ११ उमेदवार बिनविरोध झाले आहेत. त्यामध्ये, भाजपचे १० आणि शिंदेंच्या शिवसेनेचा 1 उमेदवार बिनविरोध आहे. जिल्हा परिषद गटातून ५उमेदवार बिनविरोध असून ६ उमेदवार पंचायत समिती गणातून बिनविरोध आहेत….