मुंबई/ सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशात जी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे मोठा प्रतिसाद मिळत असून यात्रेत दक्षिण मुंबईचे माजी काँग्रेस खासदार मिलिंद देवरा आणि त्यांचे सहकारी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत .

मुंबई/ सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशात जी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे मोठा प्रतिसाद मिळत असून यात्रेत दक्षिण मुंबईचे माजी काँग्रेस खासदार मिलिंद देवरा आणि त्यांचे सहकारी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत .

मुंबई/ सध्या करोनाचा संकट काळ सुरू आहे अशावेळी गर्दी करून कोरॉनाचा प्रादुर्भाव वाढवू नका सण काय नंतरही साजरे करता येतील पण सणापेक्षा माणसाचा जीव महत्वाचा आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी जनतेला आवाहन केले आहे त्याच बरोबर राजकीय पक्षांनी सुधा या संकट काळात कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम हाती घेऊन गर्दी करू नये असेही म्हटले आहे मुख्यमंत्र्यांच्या…
महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी माझ्यावर कारवाईची भाषा करण्यापेक्षा दंगल भडकवणाऱ्या रझा अकादमीच्या (Raza Academy) मुख्य सूत्रधारांना कधी अटक करता येते ते सांगावं नाहीतर येणाऱ्या दिवसात रझा अकादमीच्या मुंबई कार्यालयावर आम्ही मोर्चा काढणार असा इशारा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिला आहे. त्रिपुरातील (Tripura violence) दंगलीचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात दोन दिवसांपासून उमटत आहेत. भाजपचे नेते नितेश राणे (Nitesh…
नवी दिल्ली – आमदार अपात्रतेची मुद्द्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे कशा प्रकारे टाईमपास करीत आहेत हे आता सर्वोच्च न्यायाल्याच्याही लक्षात आले आहे त्यामुळे आज मुख्य न्यायधीश चंद्रचूड यांनी नार्वेकरांची कडक शब्दात कानउघाडणी केली. आणि मंगळवारपर्यंत सुधारित वेळापत्रक सादर करण्याचे आदेश दिलेत.सर्वोच्च न्यायालयात आज विधानसभा अध्यक्षांच्या दिरंगाई प्रकरणावर सुनावणी पार पडली. ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या…
पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्याने चिंता वाढलीमुंबई – राज्य सरकार मराठा आरक्षणासंबंधी गंभीर असून त्यासाठी जे काही करावं लागेल ते केलं जाईल असं राज्याचे मंत्री शंभूराज देसाई म्हणाले. ते म्हणाले की, “मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाची पुनर्विचार याचिका फेटाळली असली तरी मराठा आरक्षणाचे दरवाजे अजिबात बंद झालेले नाहीत. राज्य शासन हे आरक्षण मिळवून देण्यासाठी…
मुंबई /सतत दिल्ली दरबारी धाव घेऊन आपले महत्व वाढवण्याचा खटाटोप करणाऱ्या उपमुखमंत्री शिंदे यांना, फडणवीसांनी जबरदस्त शह देत ठाकरे बंधुशी संपर्क वाढवलाय. त्यामुळे शिंदेंची राजकीय कोंडी झालीय.आज राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरें यांना फोन केला होता.तर दुसरीकडे सर्व जागा आम्हीच जिंकू . ठाणे जिल्ह्यातील सर्व शहरांमध्ये आमचाच महापौर असेल असे म्हणत…
मुंबई – : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना, शासनाने आखून दिलेल्या नियमांप्रमाणे यंदाचा गणेशोत्सव साजरा होत आहे. सर्वत्र श्रीगणेशाच्या आगमनाची तयारी आबालवृद्ध करत आहेत. घराघरांत उत्सवाचं वातावरण तयार होत आहे. सार्वजनिक मंडळांचे गणपती मंडपात दाखल झाले असून सजावट अंतिम टप्यात पोहचली आहे. पण त्याच्याच जोडीने आरती संग्रहांची गरज देखील भासत आहे. हीच गरज ओळखून “स्वराज्य…