मुंबई/ यंदा मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना 22,500 रुपये बोनस जाहीर झाला आहे .याचा लाभ पालिकेच्या 93 हजार, बेस्टच्या 29 हजार कर्मचाऱ्यांना मिळणार आहे तसेच आरोग्य सेविकानही 1 महिन्याचा पगार दिला जाणार आहे अनुदानित पालिका शाळांच्या शिक्षकांना सुधा याचा लाभ मिळणार आहे .
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमुंबईकर जनता व भाजपच्या आंदोलनामुळे सरकार झुकले लोकल ट्रेनचा निर्णय दोन दिवसात
मुंबई/ मुंबईतील कोरोंनाची पोजिविटी रेट कमी झालेला असतानाही केवळ टास्क फोर्स च्या सांगण्यावरून मुंबईकरांचा लोकल प्रवास रोखणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या विरोधात काल भाजपच्या नेतृत्वाखाली मुंबईकर रेल्वे प्रवासी रस्त्यावर उतरताच महा विकास आघाडी सरकारच्या पायाखालची जमीन सरकली त्यामुळे सर्वसामान्यांना लोकल प्रवासास परवानगी देण्याचा निर्णय सरकार येत्या दोन दिवसात घेणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.लॉक…
संगीत नाटकासाठी रवींद्र नाट्य मंदिर 25% सवलतीत सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांची घोषणा
मुंबई, संगीत नाटकासाठी 25% सवलतीच्या दरात रवींद्र नाट्यगृह उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांनी आज येथे केली.मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक, अभिनेते दिवंगत अरविंद पिळगावकर यांच्या आठवणींचा संग्रह असलेल्या तपस्या नेवे यांनी संपादित केलेल्या “कोहम् सोहम्” या पुस्तकाचे प्रकाशन आज रवींद्र नाट्य मंदिरच्या लघुनाट्य गृहात सांस्कृतिक मंत्री एँड…
सर्वच दुकानांचे नामफलक मराठीत लावणे बंधनकारक
राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून या संदर्भात महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 मध्ये सुधारणा करण्यात येईल. कामगार संख्या 10 पेक्षा कमी असलेल्या आस्थापना तसेच 10 पेक्षा अधिक असलेल्या आस्थापना, अशा सर्व आस्थापना, देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करतील. मालक आस्थापनेचा…
मुंबईच्या पाणी पट्टीत वाढ होणार
मुंबई – यंदा पावसाळा लांबला आहे. धरणातील पाणी साठे कमी होत आहेत . त्यामुळे एकीकडे मुंबईकरांवर पाणी टंचाईचे संकट असतानाच पालिका पानपट्टी वाढवण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.सन २०२३-२४ मध्ये मुंबईकरांच्या पाणीपट्टीत ७.१२ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. दरवाढीचा हा प्रस्ताव पाणी विभागाने पालिका आयुक्त व प्रशासक इक्बालसिंह चहल यांच्या मंजुरीसाठी पाठवला असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी…
मोदी- शहावर टीका करणाऱ्या आदित्य ठाकरेंना नारायण राणेंचा इशारा
मुंबई/ पहिल्याच पावसात मुंबईत पाणी तुंबल्याने मुंबईकरांची दाणा दान उडाली होती .त्यावरून आता राजकारण पेटले आहे.आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारसह केंद्रीय नेत्यांवरही टीका केली होती त्यावर पलटवार करताना मुंबईतील परिस्थितीला उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचा आरोप करून मोदी शहा यांच्यावर टीका केलीस तर याद राख अशी नारायण राणे यांनी आदित्य ठाकरें इशारा दिली आहे.राजधानी मुंबईत सोमवारी…
ताज्या बातम्या | नवी मुंबई | महापालिका | महाराष्ट्र | मुंबईमुंबईतील पालिकेची निवडणूक पावसाळ्यानंतर
मुंबई/ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायलयाने एक महत्वाचा आदेश दिला आहे त्यानुसार ज्या भागात कमी पाऊस पडतो त्या भागात तत्काळ निवडणुका घ्याव्यात आणि ज्या भागात अधिक पाऊस पडतो त्या भागात पावसाळ्यानंतर निवडणूक घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत . त्यानुसार विदर्भ आणि मराठवाड्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर होणार आहेत कारण तिथे कमी…
