मुंबई/ यंदा मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना 22,500 रुपये बोनस जाहीर झाला आहे .याचा लाभ पालिकेच्या 93 हजार, बेस्टच्या 29 हजार कर्मचाऱ्यांना मिळणार आहे तसेच आरोग्य सेविकानही 1 महिन्याचा पगार दिला जाणार आहे अनुदानित पालिका शाळांच्या शिक्षकांना सुधा याचा लाभ मिळणार आहे .
Similar Posts
माता न तू वैरीनी!
जगाने आज विज्ञानाच्या जोरावर किती मोठी प्रगती केलीय हे समोर दिसत असतानाही भारतीय लोक मात्र अजूनही जुनाट आणि बुरसटलेल्या विकारांच्या चिखलात अडकलेले आहेत आणि त्यातून बाहेर येण्याची त्यांना अजिबात आवश्यकता वाटत नाही .म्हणूनच ते जुन्या रूढी परंपरांना चिकटून बसलेले आहेत.भारतात बेटी बचाव बेटी पढाव सरकारकडून राबवले जातेय आणि त्या अंतर्गत मुलगा आणि मुलगी यात फरक…
अमित शहांचा विरोधकांवर सर्जिकल स्ट्राईक
जळगाव – केंद्रीय मंत्री अमित शाह हे आज जळगाव दौऱ्यावर आहेत. त्यांनी युवा संमेलनाच्या माध्यमातून हजारो तरुणांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, राहुल गांधी, शरद पवारांसह महाविकास आघाडीवर सडकून टीका आहे. अमित शाह म्हणाले की, शिवाजी महाराजांनी स्वकीय भावना निर्माण केली. देश आज जो उभा आहे त्याची पायाभरणी शिवाजी महाराजांनी केली आहे. २०२४ च्या…
मालवणीतील शाळेच्या खाजगीकरणाविरुद्ध काँग्रेसचे आंदोलन
मुंबई/शिक्षण आणि आरोग्य हे जनतेचे मुलभूत अधिकार आहेत, परंतु भारतीय जनता पक्ष गोरगरीब जनतेच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू पहात आहे असा आरोप काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केला. मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाविरोधात मुंबई काँग्रेसने आंदोलन केलं. यावेळी वर्षा गायकवाड यांनी भाजप आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर आरोप केले.मुंबई महानगर पालिकेने सर्वसामान्य समाजातील मुलांना चांगले व…
अधिवेशन संपताच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे – मुख्यमंत्र्यांचे विधासभेत आश्वासन
मुंबई : लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची महिलांना प्रतीक्षा आहे. महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार, याकडे महिलांचे डोळे लागले आहेत. या लाडकी बहीण योजनेची हिवाळी अधिवेशनातही चर्चा झाली. या योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेच्या…
९८ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचेपंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली – दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं आहे. या संमेलनासाठी मराठी सारस्वतांची मांदियाळी दिल्लीत जमली आहे. देश व विदेशातील साहित्य रसिकही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ.तारा भवाळकर…
महाविकास आघाडीच्या नेत्यांना जनताच जोडे मारणार – मुख्यमंत्री
मुंबई – कर्नाटकात काँग्रेस सरकारने बुलडोझर लावून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबी लावून तोडण्यात आला. आता तेच काँग्रेसवाले आंदोलन करत आहेत. या काँग्रेसवाल्यांनाच खरंतर जोड्याने किंवा चपलेने मारलं पाहिजे. ते सोडून आता मुंबईत आंदोलन करत आहेत. मात्र महाराष्ट्राची जनता समजदार आहे. त्यांना पराभव दिसू लागला आहे. येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीला जनता जोड्याने मारणार असल्याचेही एकनाथ…
