मुंबई / कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका जिंकायची असा निर्धार केलेल्या भाजपला हिंदूंच्या मत विभागणीचा मोठा फटका बसणार आहे .कारण हिंदूंची मते शिवसेना आणि भाजप मध्ये विभागली जाणार आणि त्याचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादी सारख्या पक्षाना मिळणार असे जाणकारांचे मत आहे . मुंबईत मोठ्या प्रमाणावर मुस्लिम वोटर आहेत ते अर्थातच भाजपच्या विरोधात मतदान करतील तर ज्या मराठी मतांवर शिवसेना, मनसेची भिस्त आहे त्या मराठी मतांचा टक्का अवघा 23 टक्के आहे पण मनसेने हिंदुत्वाची कास धरली . त्यामुळे मराठीचा मुद्दा मागे पडला परिणामी मराठी माणूस नाराज आहे .हा नाराज मराठी माणूस बाळासाहेबांच्या उपकाराला जागून तो पालिका निवडणुकीत शिवसेनेच्या बाजूने उभा राहणार की भाजपकडे जाणार
Similar Posts
व्यापार वृद्धीतून चीनशी सलोखा शक्य !
आशिया खंडातील भारत व चीन या दोन महासत्ता आहेत. केवळ दोघांची सर्वाधिक लोकसंख्याच नाही तर सर्वाधिक वेगाने प्रगती होणाऱ्या अर्थव्यवस्था आहेत. पाकिस्तान प्रमाणेच शेजारील चीनचा आपल्याला सातत्याने उपद्रव होतो. चीनची विस्तारवादी भूमिका आणि उभय देशांमधील लष्कराच्या झालेल्या चकमकी चिंताजनक आहेत. मात्र आर्थिक व व्यापारी संबंध अधिक दृढ करून दोन्ही देश सामंजस्याने राहू शकतील. या दृष्टिकोनातून…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई: ईडीकडून आघाडीच्या नेत्यांना धक्क्यावर धक्के -नवाब मलिक यांच्या 8 मालमत्ता जप्त
मुंबई/ सध्या अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या 8 मालमत्ता काल इडिणे जप्त केल्या त्यामुळे राष्ट्रवादी मध्ये खळबळ माजली आहे जप्त केलेल्या मालमत्ता मध्ये गोवावळा कंपाऊंड येथील वादग्रस्त मलमतेचाही समावेश आहेकुरल्याच्या गोवा वाला कांपौंड मधील 3 एकर जमीन नवाब मलिक यांनी बॉम्ब स्फोटातील आरोपी कडून विकत घेतली होती या व्यवहारात दाऊदची…
एस टी कामगारांना आणखी तीन दिवसांची मुदत
मुंबई/ विलीनीकरण करण्याच्या मुद्यावर अडून बसलेल्या एस ती कामगारांना परिवहन मंत्री अनिल परब यांनी आणखी तीन दिवसांची मुदत दिलेली आहे. या तीन दिवसात ते कामावर हजर झाले नाही तर त्यांच्यावर एस्मा अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहेकलानील परब यांनी एस टी क्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली आणि संपकरी कर्मचाऱ्यांना आणखी तीन दिवसांची मुदत दिली…
वसंतदादा यांच्यामुळे राज्यात शिक्षणाचे साम्राज्य- प्रतीक पाटील
गडिंहग्लज- तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी विना अनुदानित शिक्षण संस्था परवानगी चा क्रांतिकारक निर्णय घेतला परंतु ते संस्था वाटत आहे अशी तक्रार इंदिरा गांधी कडे झाली त्याची कुणकुण लागत असल्याने एका रात्रीत दीडशे संस्थांना मंजुरी दिली त्यामुळेच राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती ,कार्यकर्त्यांची फळी आणि शिक्षणाचे साम्राज्ये उभी राहिली असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री प्रतीक…
महापालिका निवडणुकीनंतर वापरून ते मनसेला फेकून देतील! रामदास कदमांचा दावा
मुंबई : राज आणि उद्धव भलेही एकत्र आले तरी त्यात राजच्या मनसेचे नुकसान आहे.त्यातच मी उद्धवला जवळून ओळखतो तो राजचा घातपात करण्याचीही शक्यता आहे असा अजब दावा शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला आहे.महाराष्ट्रात शिवसेना-मनसे म्हणजेच ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा जोरदार सुरू असून ५ जुलै रोजी विजयाचा जल्लोष साजरा केला दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते…
अजमेर सेक्स स्कँडल मधील ६ दोषींना जन्मठेप !
अजमेर- 1992 साली संपूर्ण देशात गाजलेल्या अजमेर सेक्स सकँडल मधील सहा आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तब्बल 32 वर्षांनी या सेक्स कॅण्डलचा निकाल लागला.1992 साली राजस्थानातील अजमेर मध्ये शंभरहून अधिक मुलींचे विवस्त्र अवस्थेतील फोटो काढून नंतर त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता या घटनेतील काही मुलींनी नंतर आत्महत्याही केल्या…
