मुंबई / कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका जिंकायची असा निर्धार केलेल्या भाजपला हिंदूंच्या मत विभागणीचा मोठा फटका बसणार आहे .कारण हिंदूंची मते शिवसेना आणि भाजप मध्ये विभागली जाणार आणि त्याचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादी सारख्या पक्षाना मिळणार असे जाणकारांचे मत आहे . मुंबईत मोठ्या प्रमाणावर मुस्लिम वोटर आहेत ते अर्थातच भाजपच्या विरोधात मतदान करतील तर ज्या मराठी मतांवर शिवसेना, मनसेची भिस्त आहे त्या मराठी मतांचा टक्का अवघा 23 टक्के आहे पण मनसेने हिंदुत्वाची कास धरली . त्यामुळे मराठीचा मुद्दा मागे पडला परिणामी मराठी माणूस नाराज आहे .हा नाराज मराठी माणूस बाळासाहेबांच्या उपकाराला जागून तो पालिका निवडणुकीत शिवसेनेच्या बाजूने उभा राहणार की भाजपकडे जाणार
Similar Posts
भाजपा कार्यकर्त्यांवरील हल्ल्यानंतर कुर्ल्यात पालिका ॲक्शन मोडवर – बेकायदेशी फेरीवाल्यांना हटवलं अनधिकृत गळ्यावर बुलडोझर
मुंबई/ कुर्ला पश्चिम येथील बेल बाजार,विनोबा भावे नगर, न्यू मिल मार्ग परिसर आदी भागात मोठ्या प्रमाणावर फेरीवाल्यांनी रस्ते अडवले आहेत तसेच या भागात अनेक अनधिकृत गाळे बांधण्यात आलेत याबाबतच्या तक्रारी पालिकेच्या एल विभागाकडे करण्यात आल्या होत्या पण पालिका दखल घेत नव्हती.वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ करीत होती मात्र निवडणुकीनंतर इथल्या काही गुंडांनी आणि फेरीवाल्यांनी भाजपा. कार्यालयावर…
राज्यपाल रमेश बैस यांची किल्ले प्रतापगडास भेट
सातारा दि. २४ – राज्यपाल रमेश बैस यांनी किल्ले प्रतापगडास सहकुटुंब भेट दिली. शिवकालीन खेडेगावास दिली भेट राज्यपाल श्री बैस यांनी वाडा कुंभरोशी येथील शिवकालीन खेडेगाव हस्तकला केंद्र, किल्ले प्रतापगड माची येथेही भेट दिली. …
मनसेचे प्रकाश महाजन शिंदे सेनेच्या वाटेवर
मुंबई/महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साथ सोडल्यानंतर प्रकाश महाजन नेमका काय निर्णय घेणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं होतं. पण अखेर त्यांनी निर्णय घेतला आहे. प्रकाश महाजन हे उद्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज प्रकाश महाजन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यामध्ये त्यांनी शिंदेंच्या शिवसेना पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान, उद्या दुपारी साडेबारा…
शरद पवार आजही भाजप सोबत – प्रकाश आंबेडकर
रमुंबई- शिवसेनेसोबत युती करणाऱ्या प्रकाश आंबेडकर याना महाविकास आघाडीत घेण्याबाबत हालचाली सुरु असतानाच आज प्रकाश आंबेडकर यांनी मविआचे संस्थापक शरद पवार हे भाजप सोबतच आहेत असे सांगून आघाडीत मोठी खळबळ उडवून दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले कि लोकशाही आणि स्वातंत्र्यांची गळचेपी करीत देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल होत आहे. हे रोखण्यासाठी राज्यात शिवशक्ती-भीमशक्ती…
एस टी कामगारांना वालीच नाही
मुंबई/ गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला एस टी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्याचा हालचालींना आता वेग आला असून काल परिवहन मंत्री अनिल परब यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली या चर्चेत संप मिटवण्याचा दृष्टीने काय भूमिका घेता येईल यावर सविस्तर चर्चा झाल्याचे समजतेे.सध्या सुरू असलेल्या एस टी संपतील संपकरी विलीनीकरण करण्याच्या मुद्यावर…
हिंदू राहिला नाही तर हे जगचं राहणार नाही / मोहन भागवत
इंफाळ/राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत मणिपूर दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी आपल्या संबोधनात त्यांनी सभ्यता, समाज आणि राष्ट्र शक्ती याचा उल्लेख केला. या दरम्यान मोहन भागवत म्हणाले की, “आपण समाजाचं एक बेसिक नेटवर्क बनवलं आहे. त्यात हिंदू समाज राहणार. जर हिंदू राहिला नाही, तर जग राहणार नाही” “परिस्थितीचा विचार सर्वांना करावा लागतो. परिस्थिती येते-जाते. जगातील सगळ्या…
