मुंबई / कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका जिंकायची असा निर्धार केलेल्या भाजपला हिंदूंच्या मत विभागणीचा मोठा फटका बसणार आहे .कारण हिंदूंची मते शिवसेना आणि भाजप मध्ये विभागली जाणार आणि त्याचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादी सारख्या पक्षाना मिळणार असे जाणकारांचे मत आहे . मुंबईत मोठ्या प्रमाणावर मुस्लिम वोटर आहेत ते अर्थातच भाजपच्या विरोधात मतदान करतील तर ज्या मराठी मतांवर शिवसेना, मनसेची भिस्त आहे त्या मराठी मतांचा टक्का अवघा 23 टक्के आहे पण मनसेने हिंदुत्वाची कास धरली . त्यामुळे मराठीचा मुद्दा मागे पडला परिणामी मराठी माणूस नाराज आहे .हा नाराज मराठी माणूस बाळासाहेबांच्या उपकाराला जागून तो पालिका निवडणुकीत शिवसेनेच्या बाजूने उभा राहणार की भाजपकडे जाणार
Similar Posts
केरळमध्ये रांगोळीने भगवा ध्वज व ऑपरेशन सिन्दुर रेखाटणाऱ्या संघाच्या २७ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
त्रिवेंद्रम/केरळमधील कोल्लम जिल्ह्यामध्ये मुथुपिलक्क येथे असलेल्या पार्थसारथी मंदिराच्या आवारात सजवण्यात आलेल्या पुकलम (फुलांची रांगोळी)वरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मंदिर समितीने अशी रांगोळी काढणं म्हणजे हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणी आरएसएसच्या २७ स्वयंसेवकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रांगोळीमधून ऑपरेशन सिंदूर आणि भगव्या ध्वजाचं चित्र रेखाटण्यात आलं होतंमंदिर समितीने सांगितले की,…
मुख्यमंत्री करणार काँग्रेसची नाराजी दूर
मुंबई – महा विकास आघाडी सरकारमध्ये सामील असलेली कॉंग्रेस सध्या काही मुद्द्यांवरून सरकारच्या कामकाजावर नाराज आहे. त्यामुळेच आज कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने वर्षावर जावून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली . यावेळी झालेल्या बैठकीत विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीपासून ते लोकप्रतिनिधींना समान विकास निधी वाटप करण्याच्या प्रश्नांपर्यंतच्या अनेक प्रश्नांवर चर्चा झाल्याचे समजतेआज सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वी कॉंग्रेसच्या सहा मंत्र्यांनी प्रदेशाध्यक्ष…
शनिवारपासून राज्यातील शाळांमध्ये एक राज्य एक गणवेश
मुंबई/ड्रेस कोड वरून कर्नाटक शिक्षण विभागामध्ये जबरदस्त वादंग मजून ही लढाई सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्याची घटना ताजी असतानाच, आता महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये १५ जून पासून ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश सरकारकडून जारी करण्यात आले आहे .त्यानुसार पहिली ते आठवी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुला मुलींना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो…
महिला कुस्तीला समान सन्मान _ देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ५० लाडक्या पैलवान बहिणीं’च्या कुस्त्या
मुंबई, (क्री.प्र.)- जळगावच्या जामनेर तालुक्यात येत्या १६ फेब्रुवारीला ‘शरीर तंदुरुस्त, खेळच सर्वोत्तम’ हा संदेश देत ‘नमो कुस्ती महाकुंभ-२ मध्ये देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने महिला कुस्तीलाही समान सन्मान दिला जाणार आहे. मंत्री गिरीष महाजन यांच्या संकल्पनेतून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ चा नारा देत ५० लाडक्या ‘पैलवान’ बहिणींच्या कुस्त्याही रंगणार आहेत. एवढेच नव्हे प्रारंभ आणि…
शरद पवार यांचा राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा- गुगली काय ?
मुंबई- शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर, राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तर पवारांनी आपला निर्णय मागे घेण्याचा हट्ट धरला. त्याचवेळी जयंत पाटील, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या बड्या नेत्यांना अश्रूही रोखता आले नाहीत. त्याचवेळी दुसरीकडे अजित पवार यांनी मात्र कार्यकर्त्यांच्या भावनांना आवर घालण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर काहीवेळा…
वेस्टर्न इंडिया फिल्म आणि टीव्ही प्रोड्युसर असोसिएशन। निवडणूक ।।संग्राम शिर्के पॅनल विजयी ।
नुकक्तीच वेस्टर्न इंडिया फिल्म आणि टीव्ही असोसिएशन ची वार्षिक सर्व साधारण सभा पार पडली।।त्यांनतर झालेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा संग्राम शिर्के पॅनल ला लोकांनी जनमत दिले ।आणि विजय केले।निवडणूक अधिकारी अतुल यांनी विजय घोषित करताच प्रचंड टाळ्याच्या गजरात सर्वांनी पॅनल चे अभिनंदन केले ।संग्राम शिर्के पॅनल मध्ये एकूण 15 उमेदवार होते त्यापैकी 12 उमेदवार मोठया मतांनी…
