मुंबई / कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका जिंकायची असा निर्धार केलेल्या भाजपला हिंदूंच्या मत विभागणीचा मोठा फटका बसणार आहे .कारण हिंदूंची मते शिवसेना आणि भाजप मध्ये विभागली जाणार आणि त्याचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादी सारख्या पक्षाना मिळणार असे जाणकारांचे मत आहे . मुंबईत मोठ्या प्रमाणावर मुस्लिम वोटर आहेत ते अर्थातच भाजपच्या विरोधात मतदान करतील तर ज्या मराठी मतांवर शिवसेना, मनसेची भिस्त आहे त्या मराठी मतांचा टक्का अवघा 23 टक्के आहे पण मनसेने हिंदुत्वाची कास धरली . त्यामुळे मराठीचा मुद्दा मागे पडला परिणामी मराठी माणूस नाराज आहे .हा नाराज मराठी माणूस बाळासाहेबांच्या उपकाराला जागून तो पालिका निवडणुकीत शिवसेनेच्या बाजूने उभा राहणार की भाजपकडे जाणार
Similar Posts
औरंगजेब क्रूर द्वेष्टा असता तर त्याने विष्णूचे मंदिरही पडले असते – जितेंद्र आव्हाडांच्या विधानाने हिंदुत्ववादी संतप्त
मुंबई – अजित पवारांनी संभाजी महाराजांच्या विरोधात केलेले वादग्रस्त विधान ताजे असतानाच आता जितेंद्र आव्हाड यांनीही असेच वादग्रस्त विधान केले आहे . ते म्हणाले औरंगजेब क्रूर असता तर त्याने विष्णूचे मंदिरही पडले असते त्यांच्या या विधानावरून हिदुत्ववादी संतप्त झाले आहेतजितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की, संभाजी महाराजांचे डोळे फोडले त्याठिकाणी विष्णूचे मंदिर होते. औरंगजेब क्रूर…
मंगल भुवन सोसायटीच्या बिल्डरला पालिका का वाचवत आहे? केवळ दंडात्मक कारवाई करून रहिवाशांचे हाल थांबणार आहेत का ?
मुंबई (किसन जाधव) एस आर ए योजनेच्या नावाखाली पुनर्विकासाचे प्रकल्प हाती घ्यायचे आणि ते वर्षानुंवर्ष रखडवयाचे असे बिल्डरांच्या धोरण असते पण यात रहिवाशांचे मरण होते म्हणूनच फडणवीस सरकारच्या काळात एक मोठा निर्णय घेण्यात आला होता की प्रकल्प रखडवणार्या बिल्डरची त्या प्रकल्पातून हकालपट्टी करून तो प्रकल्प सरकारने ताब्यात घ्यायचा आणि बिल्डर वर कारवाई करायची असे असताना…
शिंदे गटाचा जल्लोष तर ठाकरे गटाची तोडफोड
मुंबई-राहुल नार्वेकर यांनी आमदार पात्र- अपात्रतेवर निकाल देताना शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र करण्यास नकार दिला तसेच खरी शिवसेना शिंदेंचीच आहे असे जाहीर करताच शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात फटाके लावून तसेच पेढे वाटून आनंद साजरा केला तर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमेला जोडे मारले . वर्ध्यात एसटी बसेसवर दगडफेक केली…
पे अँड पार्क १०० कोटींच्या घोटाळ्याची चौकशी होणार
मुंबई/ पालिकेत जो १०० कोटींचा पे अँड पार्क योजनेत घोटाळा झाला आहे त्याची चौकशी करण्याची मागणी पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पालिका आयुक्तांकडे केली असून महापौर किशोरी पेडणेकर यांनी या प्रकरणी पालिका प्रशासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेतमुंबईतील वाहतुकीची समस्या लक्षात घेऊन मुंबईत पालिकेने ८०० पे अँड पार्क तयार केले आहेत नियमानुसार हे…
दि. म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक निवडणुकीची फेर मत मोजणीची मागणी
दि. म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक संचालक निवडणूक २०२५ – २०३० च्या मतमोजणीदरम्यान मोठ्या प्रमाणात अनियमितता व अनागोंदी झाल्याचा गंभीर आरोप जय सहकार पॅनलचे विष्णू घुमरे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत केला. यावेळी दिपक मदने, कविता विशे, वर्षा माळी, मुंजा गिरी आदी उमेदवार उपस्थित होते. जय सहकार पॅनलचे विष्णू घुमरे यांनी सांगितले की, मतमोजणी…
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांचीएसीबी कडून साडेसहा तास चौकशी अटकेची शक्यता
राजापूर -तब्बल साडे सहा तास झाडाझडती घेतली. त्यानंतर एसीबीनं त्यांना रत्नागिरी जिल्हा बँकेच्या शाखेत नेलं. तिथं त्यांची बँक खाती आणि लॉकरची चौकशी करण्यात येत आहे. राजन साळवी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये त्यांच्या पत्नी आणि मुलाच्या नावाचाही समावेश आहे.आपल्याला अटक झाली तर आपण जामिनासाठी अर्ज करणार नाही, अशी भूमिका आमदार राजन साळवींनी घेतली…
