मुंबई / कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका जिंकायची असा निर्धार केलेल्या भाजपला हिंदूंच्या मत विभागणीचा मोठा फटका बसणार आहे .कारण हिंदूंची मते शिवसेना आणि भाजप मध्ये विभागली जाणार आणि त्याचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादी सारख्या पक्षाना मिळणार असे जाणकारांचे मत आहे . मुंबईत मोठ्या प्रमाणावर मुस्लिम वोटर आहेत ते अर्थातच भाजपच्या विरोधात मतदान करतील तर ज्या मराठी मतांवर शिवसेना, मनसेची भिस्त आहे त्या मराठी मतांचा टक्का अवघा 23 टक्के आहे पण मनसेने हिंदुत्वाची कास धरली . त्यामुळे मराठीचा मुद्दा मागे पडला परिणामी मराठी माणूस नाराज आहे .हा नाराज मराठी माणूस बाळासाहेबांच्या उपकाराला जागून तो पालिका निवडणुकीत शिवसेनेच्या बाजूने उभा राहणार की भाजपकडे जाणार
Similar Posts
आमदार अपात्रता प्रकरण तारीख पे तारीख सुरूच -पुढील सुनावणी ३० ऑक्टोबरला होणार
नवी दिल्ली- शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आजची सुनावणी पूर्ण झाली आहे. येत्या ३० ऑक्टोबरला पुढची सुनावणी होणार आहे. 30 ऑक्टोबरला सुधारित वेळापत्रक न्यायालयासमोर मांडण्याची शेवटची संधी असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. आमदार अपात्रेबाबत विधानसभा अध्यक्षांनी तातडीने निर्णय घेण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर आज सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे,…
डीलाईरोड मध्ये भुरट्या चोरांचा धुडगूस
मुंबई/गिरणी कामगारांचा मध्यमवर्गीय विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, ना.म. जोशी मार्गावरील डीलाय रोड येथे सध्या भुरट्या चोरांनी धुडगूस घातलेला आहे. दिनांक 23/6/25 रोजी सकाळी 6.30 वाजता त्यांनी कारडोडी चाळ खोलीमधील कपडे आणि रोकड लंपास केली. याप्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ना.म जोशी मार्गावर अज्ञात चोरांनी सकाळी चाळीतील खोलीमधील कपडे…
भिवंडीतील चिंचोटी माणकोली रस्त्याची दुरावस्था ; गाव विकास संघर्ष समितीचा रस्ता रोको आंदोलनाचा इशारा
भिवंडी दि 17 भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा ते चिंचोटी महामार्गाची सध्या दुरावस्था झाली आहे . त्यामुळे हा रस्ता आता मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना आपला जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे या रस्त्याची जबाबदारी असलेल्या सुप्रीम कंपनीबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांचे या रस्त्यावर पुरता दुर्लक्ष होत आहे ….
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई: ईडीकडून आघाडीच्या नेत्यांना धक्क्यावर धक्के -नवाब मलिक यांच्या 8 मालमत्ता जप्त
मुंबई/ सध्या अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या 8 मालमत्ता काल इडिणे जप्त केल्या त्यामुळे राष्ट्रवादी मध्ये खळबळ माजली आहे जप्त केलेल्या मालमत्ता मध्ये गोवावळा कंपाऊंड येथील वादग्रस्त मलमतेचाही समावेश आहेकुरल्याच्या गोवा वाला कांपौंड मधील 3 एकर जमीन नवाब मलिक यांनी बॉम्ब स्फोटातील आरोपी कडून विकत घेतली होती या व्यवहारात दाऊदची…
भाजपाचे महापालिका मुख्यालयामसोर खड्डा स्पर्धा प्रदर्शन
सेल्फी विथ खड्डा स्पर्धा २०२१ हे प्रदर्शन भरवण्याची खरेतर वेळ येऊ नये. पण ही वेळ का आली? आज मुंबईतील दुर्दैवी चित्र जर आपण पाहिले तर भाजपा पदाधिकाऱ्यांनी जनतेचा आवाज म्हणून केलेले हे काम कौतुकास्पद असल्याचे सांगत भाजप आमदार ऍड. आशिष शेलार यांनी महापालिका मुख्यालयामसोरील खड्डे प्रदर्शन केले. अहिंसेचे पुजारी असणाऱ्या महात्मा गांधींच्या जयंती दिवशी ठाकरे…
