मुंबई / कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका जिंकायची असा निर्धार केलेल्या भाजपला हिंदूंच्या मत विभागणीचा मोठा फटका बसणार आहे .कारण हिंदूंची मते शिवसेना आणि भाजप मध्ये विभागली जाणार आणि त्याचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादी सारख्या पक्षाना मिळणार असे जाणकारांचे मत आहे . मुंबईत मोठ्या प्रमाणावर मुस्लिम वोटर आहेत ते अर्थातच भाजपच्या विरोधात मतदान करतील तर ज्या मराठी मतांवर शिवसेना, मनसेची भिस्त आहे त्या मराठी मतांचा टक्का अवघा 23 टक्के आहे पण मनसेने हिंदुत्वाची कास धरली . त्यामुळे मराठीचा मुद्दा मागे पडला परिणामी मराठी माणूस नाराज आहे .हा नाराज मराठी माणूस बाळासाहेबांच्या उपकाराला जागून तो पालिका निवडणुकीत शिवसेनेच्या बाजूने उभा राहणार की भाजपकडे जाणार
Similar Posts
ठाणे जिल्ह्यात ठाकरे सेनेला धक्का- माजी जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरेंचा राजीनामा
नवी मुंबई/उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील विशेषत: ठाणे, नवी मुंबईतील शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी लोकप्रतिनिधींनी शिंदे यांच्यासोबत जाण्याचे ठरविले. विठ्ठल मोरे हे यांनी मात्र शिंदे यांच्यासोबत जाणार नसल्याचे स्पष्ट केले. विठ्ठल मोरे हे नवी मुंबईत बेलापूर विधानसभेचे संपर्कप्रमुख, त्यानंतर जिल्हाप्रमुख देखील झाले. नुकतेच त्यांना उद्धव ठाकरे यांनी पक्षातील प्रतिष्ठेचे…
..जेंव्हा तिसऱ्या वर्गातील १४४ गुजराती छोटी छोटी मुले ‘जाणता राजा’ उभा करतात ! ।
…. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद धराशायी झाल्यावर संपूर्ण हिंदुस्थानात वातावरण बदलले. हिंदुंमध्ये एक प्रकारचे चैतन्य निर्माण झाले. लाखो कारसेवकांनी आक्रमणकारी बाबराचे नामोनिशाण पुसून टाकले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते सुंदरसिंह भंडारी यांनी काखा वर केल्या आणि बाबरी उद्ध्वस्त करणारे आर एस एस चे नव्हते, बजरंग दलाचे नव्हते, विश्व हिंदू परिषदेचे नव्हते असे…
राममंदिराच्या उदघाटन सोहळ्याचे पंतप्रधान मोदींना निमंत्रण
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. बुधवारी, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य चंपत राय, नृपेंद्र मिश्रा आणि उडिपी शंकराचार्य गोविंद गिरी महाराज यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोदींनी त्यांनी आमंत्रित केले. पंतप्रधानांनी देखील त्यांचे निमंत्रण स्वीकारले असून कार्यक्रमाला हजर राहण्याचे त्यांनी आश्वासित केले. चंपत राय…
“यूपीआयच्या” यशानंतर कृषी कर्जांसाठी “युएलआय”
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) या डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर देशातील लाखो शेतकऱ्यांसाठी कृषी कर्जामध्ये सुलभता निर्माण व्हावी म्हणून युनिफाईड लेंडिंग इंटरफेस (युएलआय) ही नवी एकीकृत कर्ज वितरण प्रणाली सुरू केली आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जीवनदायी व क्रांतीकारी ठरणाऱ्या या नव्या डिजिटल सुविधेचा आढावा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सार्वजनिक डिजिटल पायाभूत…
सवंग लोकप्रियतेसाठी शिंदे सरकारची आणखी एक घोषणा पोलिसांना 15 लाखात घर
मुंबई/ सरकारवर 5 लाख कोटींचे कर्ज आहे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार द्यायला सरकारकडे पैसा नाही मात्र तरीही मोठमोठ्या खर्चिक घोषणा करून सवंग लोकप्रियता मिळवण्याचा नव्या सरकारने प्रयत्न चालवला आहे . त्याचाच एक भाग म्हणू पोलिसांना अवघ्या 15 लाख रुपयांत 500 स्कवेर फुटाचे घर देण्याची घोषणा काल सरकारने केली आहे .मुंबईतील वरळी,नायगाव आणि नाम जोशी मार्ग येथील…
जनतेला दिलासा सीएनजीच्या दारात कपात
मुंबई -महागाईमुळे बजेट बिघडलेल्या मुंबईकरांना महानगर गॅसने मोठा दिलासा दिला आहे. आज मध्यरात्रीपासून सीएनजीच्या दरात प्रतिकिलो २ . ५० रुपयांची कपात होणार आहे. महानगर गॅसने याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे आधीच महागाईत होरपळणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा दिला आहे. आज मध्यरात्रीपासून हे नवीन दर जाहीर होणार आहेत. मुंबई आणि आसपासच्या शहरात सीएनजीच्या किंमती कमी करण्यात आल्या…
