मुंबई/ इमारत मालकांच्या भरोषावर राहून रहिवाश्यांच्या जीव धोक्यात घालण्याचे दिवस आता संपले आहेत कारण नव्या सरकारने मुंबईतील जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे .त्यानुसार इमारतीचा जो मालक असेल त्याने ठराविक काळात जर ती इमारत दुरुस्त केली नाही तर त्या इमारीचा पुनर्विकास तिथले रहिवाशी करू शकतात आणि या कामी त्यांना सरकार सर्वतोपरी मदत करणार आहेत त्यामुळे 40/५० वर्षांच्या जुन्या भाडेकरूंना इमारतीचा मालक यापुढे घबरवू शकणार नाही कारण बाप दाखव नायतर श्राद्ध कर या म्हणी नुसार जर मालक इमारतीचा पुनर्विकास करायला तयार नसेल तर त्याला बाजूला सारून तिथले रहिवाशी आता इमारतीचा विकास करू शकतात. सरकारच्या या निर्णयामुळे अनेक चाळ मालकांचे धाबे दणाणले आहेत .
Similar Posts
फाशीची मागणी करणाऱ्या नागरिकांकडून न्यायालयाच्या निर्णयावर तीव्र नाराजी-अंकिताला जिवंत जळणाऱ्या नराधमाला जन्मठेप!
हिंगणघाट/ संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या हिंगणघाट जाळीत कांड प्रकरणातील क्रूरकर्मा आरोपी विवेक नगराळे याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे मात्र आरोपीला फाशीचीच शिक्षा द्यावी अशी मागणी करीत लोकांनी न्यायालयाच्या बाहेर तीव्र संताप व्यक्त केला३ फेब्रुवारी २०२० रोजी हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून अंकिता अरुण पिसुदे या प्राध्यापिका असलेल्या तरुणीला विवेक उर्फ विक्की नगराळे या नराधमाने पेट्रोल…
गजानन किर्तीकर याना नेते पदावरून काढले
मुंबई/ शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार गजानन किर्तीकर याना शिवसेना नेते पदावरून हटवण्यात आले आहे.गजानन किर्तीकर हे शिवसेनेत असले तरी मनातून ते एकनाथ शिंदे गटाच्या बरोबर होते. यामुळे त्याने अनेक वेळा पक्षात नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे त्यांच्या वर पक्ष विरोधी कारवाया केल्याचा आरोप ठेऊन त्यांना नेते पदावरून हटवण्यात आल तर एकनाथ शिंदे यांना बालेकिल्ल्यात धक्का!…
द बंगाल फाइल्स’ बंगालच्या थिएटरमध्ये दाखवला जात नाहीये- दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा सरकारवर प्रश्न
चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा नवीनतम चित्रपट ‘द बंगाल फाइल्स’ शुक्रवारी बंगालच्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला नाही. त्यांनी यामागे राजकीय दबाव आणि धमक्या असल्याचा आरोप केला. अग्निहोत्री म्हणाले की, कविगुरू रवींद्रनाथ टागोर यांनी भयमुक्त बंगालचे स्वप्न पाहिले होते. आजच्या बंगालमध्ये, सरकारने ‘द बंगाल फाइल्स’ या हिंदू नरसंहारावर बनवलेला सर्वात धाडसी चित्रपटावर बंदी घातली आहे. ठळक मुद्दे•…
माजी महापौर किशोरी पेडणेकरांचा दणदणीत विजय – शिंदेसेनेत गेलेल्या रुपल राजेश कुसळें यांचा पराभव!
मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वार्ड क्र. 199 मधून शिवसेना (उद्धव ठाकरे गट)च्या नेत्या व माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी भव्य विजय मिळवला! त्यांना 12786 मते मिळाली, तर शिंदे गटाच्या रुपल राजेश कुसळे यांना11097 मते मिळाली. लढत चुरशीची झाली. थोडया मतांच्या फरकाने किशोरी पेडणेकरांनी त्यांचा चांगलाच धक्का दिला! रुपल कुसळे या माजी शाखाप्रमुख राजेश कुसळेंच्या पत्नी…
..तर एस टी कामगारांच्या असंतोषाचा उद्रेक राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई- पगारवाढ आणि राज्य सरकारच्या सेवेत एस टी चे विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एस टी कामगारांनी जो संप पुकारला आहे तो न्यायालयाच्या आदेशानंतरही सुरूच असल्याने आता राज्य सरकार संपकरी एस टी कामगारांवर कठोर कारवाईची तयारी करीत आहे याच दरम्यान काल माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांना पत्र लिहून एस टी कामगारांवर कोणतीही कठोर…
वेलकम २०२२
आजपासून २०२२ हे नवीन वर्ष सुरू झाले आहे .या वर्षात लोकांसमोर नियतीने काय वाढून ठेवले आहे ते त्या परमेश्वरालाच ठाऊक पण मागील दोन वर्षात माणसाच्या जे वाट्याला आले आहे त्याने माणूस खचला आहे. आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या त्याची अवस्था खूप वाईट झाली आहे अशावेळी निदान येणारे २०२२ हे वर्ष तरी सुखाचे जावो अशीच तो ईश्वराला…
