मुंबई/ इमारत मालकांच्या भरोषावर राहून रहिवाश्यांच्या जीव धोक्यात घालण्याचे दिवस आता संपले आहेत कारण नव्या सरकारने मुंबईतील जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे .त्यानुसार इमारतीचा जो मालक असेल त्याने ठराविक काळात जर ती इमारत दुरुस्त केली नाही तर त्या इमारीचा पुनर्विकास तिथले रहिवाशी करू शकतात आणि या कामी त्यांना सरकार सर्वतोपरी मदत करणार आहेत त्यामुळे 40/५० वर्षांच्या जुन्या भाडेकरूंना इमारतीचा मालक यापुढे घबरवू शकणार नाही कारण बाप दाखव नायतर श्राद्ध कर या म्हणी नुसार जर मालक इमारतीचा पुनर्विकास करायला तयार नसेल तर त्याला बाजूला सारून तिथले रहिवाशी आता इमारतीचा विकास करू शकतात. सरकारच्या या निर्णयामुळे अनेक चाळ मालकांचे धाबे दणाणले आहेत .
Similar Posts
अनिल देशमुख यांना अटक होणार १२तास चौकशी
मुंबई/ १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात अडकलेले माझी गृहमंत्री अनिल देशमुख यांची काल १२तास ई डी च्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली असून त्यांना आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते परमवीर सिंग यांनी देशमुखांच्या १०० कोटींच्या खंडणीचा आरोप केले होते त्यानंतर न्यायालयाच्या आदेशावरून सीबीआय आणि ई डी ने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला . तसेच त्यांच्या स्विय सहाय्यक…
अँटॉप हील येथील बेकायदा चिकन शॉपवर पालिकेची कारवाई
मुंबई/ अँटोप हील च्या कोकरी आगार परिसरात काल पालिकेच्या विशेष पथकाने बेकायदेशीर रित्या चालणाऱ्या सहा चिकन शोपवार कारवाई केली यावेळी दुकानातल्या एका कामगाराने पालिका अधिकाऱ्यांशी वाद घालण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस घटनास्थळी येताच त्याने पळ काढलाअँटॉप हिल आगर भागात बेकायदेशीर चिकन शोप चालवली जात असल्याची माहिती पालिकेला मिळाली होती सादर माहिती मिळताच पालिकेचे विशेष पथक…
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने झोडपले -पुढील तीन दिवस धोक्याचे
आभाळ फाटले जलप्रकोप !मुंबई – सोमवारी रात्रीपासूनच सुरु झालेल्या मुसळधार पावसाने काळ रौद्र रूप धारण करीत आभाळ फाटल्या प्रमाणे पाऊस कोसळत होता या मुसळधार पावसाने काल दिवसभर रौद्र रूप धारण करून मुंबईसह संपूर्ण कोकणाला झोडपून काढले मुंबईत पावसाचा जोर इतका होता कि तिन्ही मार्गावरची लोकल वाहतूक सेवा कोलमडून पडली . पुढील दोन दिवशी असाच मुसळधार…
निवडणुका पुढे ढकलण्यासाठी निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात
पालिका निवडणुका पुढच्या वर्षी होणारनवी दिल्ली/राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून सुप्रीम कोर्टात निवडणूक पुढे ढकलण्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. जानेवारी २०२६ पर्यंत निवडणूक पुढे ढकला असं या अर्जात म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाने ४ आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने हा अर्ज केला…
यंदा लालबागच्या राजाचे आगमन होणार
गणपती बाप्पा मोरयायंदा लालबागच्या राजाचे आगमन होणारमुंबई/ गेल्यावर्षी करोंना मुळे गणेशोत्सव ऐवजी आरोग्य उत्सव साजरा करून सामाजिक जबाबदारी पार पाडणाऱ्या लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेश भक्तांच्या जोरदार आग्रहास्तव सरकारने घालून दिलेले सर्व नियम पाळून गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गणेशाची मूर्ती चार फूट उंचीची असेल तसेच गर्दी होऊ नये म्हणून ऑन लाईन…
१२आमदारांच्या नियुक्तीचा तिढा कायम -मुख्यमंत्री राज्यपाल भेट रद्द
मुंबई/ सरकार आणि राजभवन यांच्यातील संघर्ष अजूनही कायम असून काल मुख्यमंत्री व राज्यपाल यांची भेट होणार होती पण ती रद्द झाल्याने विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा तिढा कायम आहे काल याच मुद्द्यावर राज्याचे मुख्यमंत्री व मुख्यमंत्री राज्यपालांना भेटणार होतेमुख्यमंत्री व राज्यपालांच्या भेटी बाबत आता दोन्हीकडून उलट सुलट दावे केले जात आहेत सरकारकडून सांगितले…
