मुंबई/ सध्या शिवसेना आणि शिदें सेना यांच्यात जो संघर्ष सुरू झाला आहे त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटू लागले आहेत . आज शिवसेना कार्यकर्त्यानी बंडखोर आमदार तानाजी सावंत यांचे पुण्यातील कार्यालय फोडले तर ठाण्यात शिंदे समर्थकांनी रस्त्यावर उतरून शक्ती प्रदर्शन केले . त्यामुळे रस्त्यावरचा हा संघर्ष आणखी पेटणार असून बंडखोर आमदार 30 जून पर्यंत गोहती मध्येच थांबणार आहेत .दरम्यान एकनाथ शिंदे गटाची शिवसेनेने आता चांगलीच कोंडी केली असून 17 बंडखोर आमदारांचे निलंबन अटळ असून त्यांच्यावर आता अपात्र्तेची टांगती तलवार लटकली आहे .
Similar Posts
पालिका मुख्यालयात लोढांचे दालन वाद चिघळणार
मुंबई – उपनगर जिल्ह्याचे पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पालिका मुख्यालयातील दालनात सद्या भाजपा नगरसेवकांची वर्दळ वाढू लागली आहे. इतर पक्षांची कार्यालये सील केली असताना माजी भाजपाचे नगरसेवक पालकमंत्र्यांच्या दालनात बसू लागल्याने नव्या वादावा तोंड फुटले आहे. हा वाद चिघळण्याची शक्यता आहमंत्री लोढा यांनी गेल्या शुक्रवारी पालिका मुख्यालयातील दालनाचे उद्घाटन केले. पालिकेतील राजकीय पक्षांची कार्यालये…
मुंबई विद्यापीठाच्या स्पेलिंग मिस्टेक चा १.६४ विद्यार्थ्यांना फटका
मुंबई/संपूर्ण जगात ज्या मुंबई विद्यापीठाचे नावलौकिक आहे त्या मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनाचा कारभार किती भोंगळ आहे ते पुन्हा एकदा उघडकीस आलेले आहे विद्यापीठाने चक्क मुंबईच्या नावातच स्पेलिंग मिस्टेक केलेली आहे मुंबई ऐवजी मुंबाबाई असे उच्चार असलेले स्पेलिंग छापल्यामुळे मुंबई विद्यापीठातून पदवी घेतलेल्या २०२३/२४ बॅचच्या १.६४ लाख इतक्या विद्यार्थ्यांना फटका बसला आहे विद्यापीठ आता या सर्व विद्यार्थ्यांना…
मुंबई महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ची भेट
मुंबई महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेट देऊन पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत आढावा घेतला व सूचना केल्या. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये असलेल्या 5000 सीसीटीव्हीद्वारे शहरात पडणाऱ्या पावसाच्या सद्यस्थितीवरती पूर्णपणे लक्ष ठेवण्यात येते याबाबत आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी माहिती दिली. यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार…
तर ऍक्शनला रियाक्षण होणारच शिवसेनेचा राणेंना इशारा
रत्नागिरी/ राणे हे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी जबाबदारीने बोलायला हवे जबाबदारीने वागायला हवे अन्यभा ऍक्शन ला रिअक्शन होणारच आणि त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांची असेल असे राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे हा एक प्रकारे राणेंना अप्रत्यक्ष इशाराच म्हणावा लागेलराणेंची जन आशीर्वाद यात्रा रत्नागिरीतून पुढे सिध्दु दुर्ग जिल्ह्यात गेल्यावर तिथे त्यांना चांगला प्रतिसाद…
विधान भवन परिसरातील शिवाजी महाराजांचा पुतळा बदलणार
मुंबईतील विधानभवन आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बदलण्यात येणार आहे. विधिमंडळाकडून पुतळा समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची सोमवारी पहिली बैठक आयोजित करण्यात आली आहे. समितीमध्ये विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद उपसभापती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार रामराजे निंबाळकर, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा समावेश आहे.विधानभवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनावर आरूढ…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयरस्त्यावर नमाज पडन्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला- राज ठाकरे
औरंगाबाद/मशिदींवरील भोंग्यांबबत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुस्लिमांना 4 मे पर्यंतचा अल्टीमेंट दिला आहे.4 मे नंतर मशिदींवरील भोंगे उतरले नाहीत तर मशिदिसमोर तुम्ही भोंगे लाऊन त्यावर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठाण करा असे सांगितले आहे तसेच जर उत्तर प्रदेशातील मशिदींवरील भोंगे उतरवले जाऊ शकतात मग महाराष्ट्रातल्या मशिदींवरील भोंगे का उतरवले जात नाहीत.त्याच बरोबर रस्त्यावर नमाज…
