मुंबई/ सध्या शिवसेना आणि शिदें सेना यांच्यात जो संघर्ष सुरू झाला आहे त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटू लागले आहेत . आज शिवसेना कार्यकर्त्यानी बंडखोर आमदार तानाजी सावंत यांचे पुण्यातील कार्यालय फोडले तर ठाण्यात शिंदे समर्थकांनी रस्त्यावर उतरून शक्ती प्रदर्शन केले . त्यामुळे रस्त्यावरचा हा संघर्ष आणखी पेटणार असून बंडखोर आमदार 30 जून पर्यंत गोहती मध्येच थांबणार आहेत .दरम्यान एकनाथ शिंदे गटाची शिवसेनेने आता चांगलीच कोंडी केली असून 17 बंडखोर आमदारांचे निलंबन अटळ असून त्यांच्यावर आता अपात्र्तेची टांगती तलवार लटकली आहे .
Similar Posts
महा विकास आघाडीच्या नेत्यांना अडकविण्यासाठी ८ महिन्या पूर्वी झाली बैठक
सत्तातराचा पर्दाफाशजळगाव/ महा विकास आघाडीच्या नेत्यांना वेगवेगळ्या गुन्ह्यात कशा प्रकारे अडकवता येईल यासाठी भाजपच्या बड्या नेत्यांनी ८महिन्या पूर्वीच एक बैठक झाली होती असा सनसनाटी खुलासा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला असून त्यांच्या या खुलाशामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहेमहाराष्ट्रात शिवसेना कोंग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षाच्या महा विकास आघाडीचे सरकार आहे मात्र महा…
एसटी कामगारांची दिवाळी गोड६ हजार रुपये बोनस मिळणार
।मुंबई/ राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी एन दिवाळीच्या तोंडावर आपल्या मागण्यांसाठी संपाचे हत्यार उचलण्याचे जाहीर करताच राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी ६ हजार रुपये दिवाळी बोनस देण्याची घोषणा केली आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्याकडून पगारवाढीबाबत आणि आर्थिक अडचणींबाबत आंदोलन केलं जात होतं. अखेर दिवाळीच्या आधी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची दखल राज्य सरकारकडून घेण्यात…
भोईवाड्यात मेगा शिबीर
अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनने दिनांक १४.१.२०२३ रोजी भोईवाड्यातील भावसार समाज मंदिर येथे आयुष्यमान भारत हेअल्थ अकाउंट कार्ड म्हणजेच आभा कार्डाचे मेगा शिबीर आयोजित केले होते.सुमारे ५०० हुन अधिक स्थानिक नागरिकांनी ह्या मेगा शिबिराचा लाभ घेतला. स्थानिक लोकप्रिय आमदार वडाळा विधानसभा कालीदास कोळंबकर यांच्या विनंतीला मान देत अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनने हे शिबीर नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात…
कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला नवीन दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीत १८ ठार
प्रयागराज/कुंभमेळ्याला निघालेल्या भाविकांवर नवी दिल्ली रेल्वे स्थानकात काळाने घाला घातला आणि प्लॅटफॉर्मवर चेंगराचेंगरी होऊन त्यात 18 भाविकांचा मृत्यू झाला तर 50 हून अधिक जखमी झाले आहेत उत्तर प्रदेश सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपये मदत जाहीर केली आहे तर जखमींना अडीच लाख तसेच या दुर्घटनेची चौकशी केली जाणार आहेशनिवारी रात्री नऊच्या सुमारास नवी दिल्ली…
गुलाबराव पाटलांच्या स्वागतासाठी जळगावांत जंगी तयारी
शेकडो गाड्यांचा ताफा आणि हजारोंची गर्दी जळगावात गुलाबराव पाटलांची स्वागत यात्रा मुंबई- मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच आपल्या मतदारसंघात जात असलेल्या गुलाबराव पाटील यांच्या स्वागतासाठी संपूर्ण जळगाव जिल्हा सज्ज झाला आहे. आज सकाळीच गुलाबराव पाटील जळगावला रवाना झाले असून धुळ्यापासून 400 वाहनांचा ताफा आणि हजारो कार्यकर्त्यांची गर्दी त्यांच्या स्वागत यात्रेत सामील असेल. एवढेच नव्हे तर जिल्ह्यात…
मुंबई जनसत्ताच्या बातमीचा इफेक्ट -मासे विक्रीसाठी कोळी बांधवाणा मुंबई बाहेर जावे लागणार नाही -इथेच त्यांना जागा मिळेल ;आदित्य ठाकरेंचा दिलासा
मुंबई -कोळी बांधव हा खर्या अर्थाने मुंबईचा मालक आहे. त्याच्यामुळेच मुंबईची आर्थिक सामाजिक आणि संस्कृतिक प्रगती झाली असे असताना मुंबईतील मासे विक्रेत्याना मुंबईच्या मंडई मधून हद्दपार करण्याचा काही बिल्डर, धांदेवाईकाचा डाव आहे. त्याविरुद्ध कोळी बांधवांनी मोर्चा कडून आवाज उठवला. कोळी बांधवांचा हा आवाज मुंबईकर जनतेपर्यंत तसेच सरकार दरबारी पोहचवण्याचे काम मुंबई जनसत्ता न्यूज पोर्टल्ंने केले…
