मुंबई/ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायलयाने एक महत्वाचा आदेश दिला आहे त्यानुसार ज्या भागात कमी पाऊस पडतो त्या भागात तत्काळ निवडणुका घ्याव्यात आणि ज्या भागात अधिक पाऊस पडतो त्या भागात पावसाळ्यानंतर निवडणूक घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत . त्यानुसार विदर्भ आणि मराठवाड्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर होणार आहेत कारण तिथे कमी पाऊस पडतो तर कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात अधिक पाऊस पडत असल्याने या भागातील निवडणुका पावसाळ्यानंतर होणार आहेत . मुंबई ही कोकण प्रातांशी जोडलेली असल्याने मुंबई महापालिकेची निवडणूक पावसाळा नंतर होणार आहे या दरम्यान प्रभाग पुनर्रचना आणि वार्ड निहाय आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे .दुर्दैवाने ही निवडणूक ओबीसी आरक्षण शिवाय होणार असल्याने ओबीसींवर खुल्या प्रभातून निवडणूक लढवण्याची पाळी आली आहे.
Similar Posts
मुंबईच्या सुशोभीकरणात स्ट्रीट फर्निचर घोटाळा – खुद्द कंत्राटदारांचेच मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई: शहराच्या सुशोभीकरणात स्ट्रीट फर्निचर घोटाळा झाला असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. यात आता खुद्द सुशोभीकरण करणारे कंत्राटदारदेखील सामील झाले असून सुशोभिकरणाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. अशा प्रकारचे पत्रच साई सिद्धी इंफ्रा या कंत्राटदाराने मुख्यमंत्र्यांना लिहिले असून पुरावे सादर केले आहेत.साताक्रूज येथील मिलन सबवेच्या सुशोभीकरण करण्यासाठी साई सिद्धी इंफ्रा या कंपनीला पालिकेचे…
केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण माहिती -करोना बळींच्या कुटुंबीयांना ५० हजारांची मदत
दिल्ली/ कोरोणाने ज्यांचा मृत्यू झालेला आहे अशा दुर्दैवी व्यक्तीच्या कुटुंबीयांना सरकार मदत करणार का ? यावर गेल्या वर्षभरापासून सर्वच पातळीवर विचारमंथन सुरू होते अखेर केंद्र सरकारने कोरोनाणे मृत्यू पावल्याचा कुटुंबीयांना ५० हजारांची मदत देण्याचा निर्णय घेतला असून काल सर्वोच्च न्यायालयात तशी सरकारच्या वतीने माहिती देण्यात आली त्यामुळे ज्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्ती करोनाच्या आजाराने गमावल्या आहेत…
दोन टप्प्यांत पूर्ण होणार जनगणना – केंद्र सरकारने अधिसूचना केले जारी
दिल्ली- केंद्र सरकारने सोमवारी जनगणनेसाठी अधिसूचना जारी केली आहे. राजपत्रात नमूद केल्याप्रमाणे ही जनगणना दोन टप्प्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पहिला टप्पा १ ऑक्टोबर २०२६पासून सुरू होईल, ज्यामध्ये जम्मू-कश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या प्रदेशांचा समावेश असेल. दुसरा टप्पा १ मार्च २०२७पासून सुरू होईल.अधिसूचनेमध्ये म्हटले आहे, “जनगणना अधिनियम,…
सोमय्या सांताक्रुज पोलीस ठाण्यात हजर
मुंबई / अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या बंगल्याची बेकायदेशीरपणे पाहणी करताना कॉरोना चां नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी भुजबळ यांच्या तक्रारीवरून सोमय्या यांच्या विरोधात गुन्हा दखल करण्यात आला होता या गुन्ह्याच्या चौकशीसाठी पिसनी सोमय्या यांनी बोलावले होते त्यामुळे सोमय्या आज सांताक्रुज पोलीस ठाण्यात हजर झाले तिथे त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आता या…
अखेर १७ लाख कर्मचाऱ्यांचा संप मागे
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात जुन्या पेन्शन संदर्भात निवेदन मांडल्यानंतर राज्यातील सरकारी कर्मचारी संप मागे घेतला. घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर सरकारी कर्मचारी संघटनांची तातडीची बैठक सुरु झाली आहे. संप मागे घेण्यासंदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा सुरु आहे. थोड्याच वेळात संप मागे घेण्याची शक्यता, असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. जुन्या पेन्शन योजनेसह विविध…
आझाद मैदानातील होमगार्डच्या आंदोलन चिघळणार
मुंबई – आपल्या न्याय मागण्यासाठी आझाद मैदानात होमगार्डच्या आंदोलन सुरु आहे मात्र सरकारी पातळीवर अजूनही या आंदोलनाची पुरेशी दाखल घेण्यात आलेली नाही त्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहेविविध मागण्यांसाठी होमगार्ड जवानांचे गेल्या काही दिवसांपासून आझाद मैदानात धरणे आंदोलन चालू आहे. विविध सण, उत्सव, मिरवणुका, गणेशोत्सव, जत्रा, मोर्चे, निवडणूक, संप, नैसर्गिक आपत्ती, भूकंप अशा वेळी पोलिसांबरोबर…
