मुंबई/ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायलयाने एक महत्वाचा आदेश दिला आहे त्यानुसार ज्या भागात कमी पाऊस पडतो त्या भागात तत्काळ निवडणुका घ्याव्यात आणि ज्या भागात अधिक पाऊस पडतो त्या भागात पावसाळ्यानंतर निवडणूक घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत . त्यानुसार विदर्भ आणि मराठवाड्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर होणार आहेत कारण तिथे कमी पाऊस पडतो तर कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात अधिक पाऊस पडत असल्याने या भागातील निवडणुका पावसाळ्यानंतर होणार आहेत . मुंबई ही कोकण प्रातांशी जोडलेली असल्याने मुंबई महापालिकेची निवडणूक पावसाळा नंतर होणार आहे या दरम्यान प्रभाग पुनर्रचना आणि वार्ड निहाय आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे .दुर्दैवाने ही निवडणूक ओबीसी आरक्षण शिवाय होणार असल्याने ओबीसींवर खुल्या प्रभातून निवडणूक लढवण्याची पाळी आली आहे.
Similar Posts
सुनेत्रा पवार एकमताने राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षा
मुंबई/ राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा झाली आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी बैठकीमध्ये राष्ट्रीवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. देवगिरीमध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली आहे, प्रफुल पटेल…
पश्चिम महाराष्ट्रात भाजपला खिंडार – धैर्यसिंग मोहिते पाटील पवारांच्या राष्ट्रवादीत
माडा – भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत अकलूज येथे त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मोहिते पाटील यांनी आपली भूमिका मांडली. आपण शरद पवार यांच्यासोबत येण्याचा निर्णय का घेतला? याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलं. धैर्यशील मोहिते…
आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसींचा महामोर्चा! संघर्षाचा निर्धार
नागपूर/ नागपूरमध्ये सकल ओबीसी समाजाने आयोजित केलेल्या भव्य महामोर्चातून सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. मराठा आरक्षणासंदर्भातील २ सप्टेंबरचा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्याची प्रमुख मागणी या मोर्चातून करण्यात आली. हा मोर्चा यशवंत स्टेडियमपासून सुरू होऊन संविधान चौकात सभेत रूपांतरित झाला.मोर्चाचे नेतृत्व काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. ते म्हणाले की, आम्ही…
सत्यजित, राहुल, आणि सम्राट ही जोडी – शिराळ्याला नक्की वैभवाचे दिवस आणतील -भाजपा गटनेते दरेकरांनी व्यक्त केला विश्वास
सम्राटच्या हातात शिराळ्याची कमान असल्यानेच त्यांना विमान पाठवले तुमच्यासारख्या हिऱ्याला पैलू पाडायचे काम देवेंद्र फडणवीस करतील सांगली- येथील शिराळा विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार सत्यजित देशमुख यांच्या प्रचारार्थ सम्राट महाडिक यांच्या महाडिक युवा शक्ती संघटनेमार्फत ‘विजयाचा निर्धार’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांची प्रमुख उपस्थिती होत.शिराळ्यात इतिहास…
पोलिओ डोस कामात अनधिकृत व्यक्तीचा वावर ?
विरारमध्ये पोलिओ डोसबाबत मोठी मोहीम राबविली जात असून आरोग्यसेविका घराघरात जाऊन तपासणी व चौकशी करत असताना काही अल्पवयीन व्यक्तीची या कामावर अनधिकृतपणे बेकायदापणे नियुक्ती केल्याचे जाणवते पोलिओ डोसबाबत इमारतीत घराघरात जाऊन मार्किंग केले जात आहे. हे मार्किंग करण्याचे काम कोणतेही नियुक्तपत्र किंवा ओळखपत्र नसलेल्या व्यक्तींकडे सोपविल्याचे विरारमध्ये पहायला मिळते. कोणतेही नियुक्तीपत्र किंवा ओळखपत्र नसलेल्या…
बिभीषण वारे हल्ला प्रकरणी
आ. दरेकर विधानपरिषदेत आक्रमक मुंबई -: दहिसर पूर्व येथे शनिवारी मध्यरात्री बॅनर लावल्याच्या रागावरून भाजपा कार्यकर्ते बिभीषण वारे यांच्यावर ५५ हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनेचे पडसाद आज विधानपरिषदेत उमटले. भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्विण दरेकर यांनी आक्रमक पवित्रा घेत बिभीषण वारे यांच्यावर हल्ला करणाऱ्या ५५ हल्लेखोरांना अटक करून मोक्कांतर्गत कारवाई करावी. त्याचबरोबर…
