मुंबई/ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायलयाने एक महत्वाचा आदेश दिला आहे त्यानुसार ज्या भागात कमी पाऊस पडतो त्या भागात तत्काळ निवडणुका घ्याव्यात आणि ज्या भागात अधिक पाऊस पडतो त्या भागात पावसाळ्यानंतर निवडणूक घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत . त्यानुसार विदर्भ आणि मराठवाड्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर होणार आहेत कारण तिथे कमी पाऊस पडतो तर कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात अधिक पाऊस पडत असल्याने या भागातील निवडणुका पावसाळ्यानंतर होणार आहेत . मुंबई ही कोकण प्रातांशी जोडलेली असल्याने मुंबई महापालिकेची निवडणूक पावसाळा नंतर होणार आहे या दरम्यान प्रभाग पुनर्रचना आणि वार्ड निहाय आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे .दुर्दैवाने ही निवडणूक ओबीसी आरक्षण शिवाय होणार असल्याने ओबीसींवर खुल्या प्रभातून निवडणूक लढवण्याची पाळी आली आहे.
Similar Posts
त्या सर्व शहरांची नावे आम्ही बदलणार -मंत्री संजय शिरसाठ
मुंबई/ज्या शहरांच्या नावांमध्ये बाद असा उल्लेख आहे त्या सर्व शहरांची नावे आम्ही बदलणार असून खुलताबाद शहराचही नाव बदलून रत्नपुर असं करणार आहोत असे विधान राज्याचे मंत्री संजय शिरसाठ यांनी केले होते त्यावर बोलताना एका शहराचं नाव काय बदलतात अख्ख्या देशाचाच नाव बदलून टाका अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे नेते केली होती त्यांच्या या प्रतिक्रियेवर देशभर संतापाची…
दोषी आढळले तर आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांवर सुधा कारवाई करणार- वळसे पाटील
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गृहमंत्र्यांवर नाराजमुंबई/ पुण्यातील राड्या नंतर भाजपच्या विरोधात मवाळ भूमिका घेणाऱ्या आपल्याच पक्षाच्या गृहमंत्र्यांवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा काहीही दोष नसताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असे सांगणाऱ्या गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले आहेत पक्ष कार्यकर्त्यांच्या या नाराजीचा वळसे पाटील यांना फटका बसण्याची…
मुख्यमंत्री चंद्राबाबूं नायडूचा मोठा निर्णय – आंध्र प्रदेशात वक्फ बोर्ड बरखास्त .
हैद्राबाद – देशभरात वक्फ विधेयकावरून वाद सुरू असताना आंध्रप्रदेशमधील चंद्राबाबू नायडू सरकारने यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. आधंप्रदेश सरकारने शनिवारी एक आदेश जारी करून राज्य वक्फ बोर्डाची पूर्वीची स्थापना रद्द केली आहे. कारण, न्यायालयाकडून स्थगिती मिळाल्यानंतरही बोर्ड बराच काळापासून काम करत नव्हते. जी ओ ७५ जारी केल्या गेलेल्या या आदेशात राज्य वक्फ बोर्डाच्या स्थापनेचे मागील…
आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केली भीती दिवाळी नंतर करोना वाढण्याची शक्यता
मुंबई/ एकीकडे अनलॉक प्रक्रिये अंतर्गत सर्व काही हळू हळू सुरू होत असतानाच दिवाळी नंतर कोरोना वाढण्याची शक्यता आहे अशी भीती खुद्द आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीच व्यक्त केल्यामुळे राज्यात संभ्रमाचे वातावरण आहे मात्र जमेची बाजू म्हणजे तिसऱ्या लाटेची शक्यता आरोग्य मंत्र्यांनी फेटाळून लावली आहे हा एक दीलासाच म्हणावा लागेलकरोनाचा प्रादुर्भाव आता बऱ्यापैकी कमी झालंय नवे…
शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास न्यायालयाची परवानगी- शिवसेनेने मैदान मारले
मुंबई/ शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास शिवसेनेला अखेर मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. या प्रकरणी नकली शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी दाखल केलेली हस्तक्षेप याचिका न्यायालयाने फेटाळली आहे .तसेच शिवसेनेला परवानगी नाकारणाऱ्या मुंबई महापालिकेची न्यायालयाने चांगलीच खरडपट्टी काढली दरम्यान न्यायालयाच्या निर्णयानंतर संपूर्ण महाराष्ट्रात असली शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला तर या निर्णयाच्या विरोधात नकली शिवसेना…
जर मी कागदपत्र काढली तर महागात पडेल, दरेकर यांना मालिकांचा इशारा
भंडारा/ मी कोणाला घबरात नाही जो डर वो मर गया त्यामुळे माझ्या नादाला लागू नका कारण मी जर मुंबई बँक घोटाळ्याची कागदपत्र बाहेर काढली तर तुम्हाला महागात पडेल. इशारा नवाब मलिक यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.प्रवीण दरेकर यांनी मालिकांवर दावा ठोकला आहे त्याबाबत मिळताना मलिक यांनी सांगितले की मी कुणालाही…
