मुंबई/ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायलयाने एक महत्वाचा आदेश दिला आहे त्यानुसार ज्या भागात कमी पाऊस पडतो त्या भागात तत्काळ निवडणुका घ्याव्यात आणि ज्या भागात अधिक पाऊस पडतो त्या भागात पावसाळ्यानंतर निवडणूक घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत . त्यानुसार विदर्भ आणि मराठवाड्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर होणार आहेत कारण तिथे कमी पाऊस पडतो तर कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात अधिक पाऊस पडत असल्याने या भागातील निवडणुका पावसाळ्यानंतर होणार आहेत . मुंबई ही कोकण प्रातांशी जोडलेली असल्याने मुंबई महापालिकेची निवडणूक पावसाळा नंतर होणार आहे या दरम्यान प्रभाग पुनर्रचना आणि वार्ड निहाय आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे .दुर्दैवाने ही निवडणूक ओबीसी आरक्षण शिवाय होणार असल्याने ओबीसींवर खुल्या प्रभातून निवडणूक लढवण्याची पाळी आली आहे.
Similar Posts
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी महागाईचा बॉम्बस्फोट
मुंबई/ अच्छे दिंचे गाजर दाखवून सतेवर आलेल्या मोदी सरकारं च्या राज्यात आता दिवसेंदिवस महागाईचा आगडोंब उसळत असून काल दिवाळीच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या किमती वाढवून महागाईचा बॉम्बस्फोट केला आहेकाल पेट्रोल ३५ पैशांनी तर डिझेल ४२पैशाने महागले आहे त्यामुळे मुंबईत पेट्रोल ११५ तर दिसेल १०६ रुपये लिटर झाले आहे तसेच व्यावसायिक वापराच्या १९ किलो…
उपराष्ट्रपदाची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी हालचाली
नवी दिल्ली/उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीएनं महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचं नाव जाहीर केलं आहे. भाजप अध्यक्ष केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत आमच्या पक्षातील वरिष्ठांची भेट झालेली आहे, चर्चा सुरु आहेत, असं म्हणत एनडीए उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करेल असे संकेत दिले होते. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस…
लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विभागाचा निधी वळवला- विरोधकांचा आरोप
लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महायुती सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेवर हजारो कोटी रुपये खर्च होत होत आहेत. महायुती सरकारने या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी रुपये महिला व बालविकास विभागाकडे वर्ग केले होते. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी याबद्दलची नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास…
मुंबईतील वाढत्या प्रदूषणाबाबत न्यायालयाने सर्व व पालिकेला फटकारले
मुंबई/शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावरून मुंबई उच्च न्यायालयाकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठीच्या प्रभावी उपायांची तसेच पालिकेने आणि राज्य सरकारने केल्या उपाययोजनांची उच्च न्यायालयाने माहिती मागितली आहे. आता या प्रकरणी शुक्रवारी तातडीने सुनावणी घेण्यात येणार आहे.मुंबई आणि आसपासच्या परिसराची खालावलेली हवेची गुणवत्ता ही इथिओपिया ज्वालामुखी उद्रेकामुळे झाल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला. पण हा…
विधान भवनात आमदार अमीन पटेल यांचा पत्रकार हक्कांसाठी जोरदार लढा!
मुंबई: विधान भवनात आमदार अमीन पटेल यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर जोरदार आवाज बुलंद केला. जर्नलिस्ट असोसिएशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा अॅड. स्मिता चिपळूणकर आणि सलीम शेख यांच्याशी झालेल्या महत्त्वपूर्ण भेटीनंतर त्यांनी हा मुद्दा गांभीर्याने उपस्थित केला.या भेटीत पत्रकार आणि प्रकाशन संस्थांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींवर सविस्तर चर्चा झाली. आमदार पटेल यांनी पत्रकारांच्या या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले आणि त्यांचे…
काळू बाई सह सर्व यात्रा रद्द
सातारा/ सध्या देशात कोरॉनाच्य तिसऱ्या लाटेचा उद्रेक झाला असून त्याचा प्रमुख हॉट स्पॉट महाराष्ट्र ठरतोय कारण महाराष्ट्रात दिवसाला ४० हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत म्हणूनच महाराष्ट्र सरकारने आज पासून राज्यात कठोर निर्बंध लावले आहेत त्यात दिवसाची जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी चां समावेश आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील मांढरदेव येथील काळूबाई ची यात्रा यंदा रद्द करण्यात…
