मुंबई/ पावसाळ्याच्या तोंडावर नाले सफाई व्यवस्थित व्हायला हवी अन्यथा मुंबईत ठिकठिकाणी मुंबईत पाणी तुंबते आणि त्याचा मुंबईच्या वाहतुकीवर परिणाम होतो तसेच नागरिकांनाही त्रास होतो म्हणून काल मुंबईचे पालिका आयुक्त इकबाल सिंग चाहल यांनी नाले सफाईची पाहणी केली तसेच 15 मे च्या पूर्वी नालेसफाईची सर्व कामे पूर्ण व्हायला हवीत असे आदेश दिले आहेत.नाले सफाईच्या कामात दरवर्षी मोठा भ्रष्टाचार होतो प्रत्यक्ष नाले सफाई पासून ते नाल्यातील काढलेल्या गाळाच्या वजना पर्यंत प्रत्येक टप्प्यावर ठेकेदार पालिका अधिकाऱ्यांच्या मदतीने पालिकेला चुना लावतात पण यंदाचे निवडणुकीचे वर्ष असल्याने नाले सफाईच्या कामत थोडा जरी भ्रष्टाचार झाला तरी त्याचे परिणाम पालिका निवडणुकीत सताधरि शिवसेनेला भोगावे लागतील .
Similar Posts
मुंबई महापालिकेवर सत्ताधारी भाजपा- शिंदे गटाचा हल्लाबोल-मुंबई महापालिकेत आयुक्तांची विरप्पण गँग
मुंबई / काल विधानसभेत सत्ताधारी भाजपा शिंदे गटाच्या आमदारांनी मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढताना मुंबई महापालिकेत पालिका आयुक्त चहल यांची विरप्पन गँग सक्रिय असल्याचा आरोप केला आहे.तसेच गेल्या 25 वर्षात महापालिकेत 3 लाख कोटींचा भ्रष्टाचार झाला असून या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.काल विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा झाली या चर्चेत भाग घेताना भाजप…
दोषी आढळले तर आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांवर सुधा कारवाई करणार- वळसे पाटील
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गृहमंत्र्यांवर नाराजमुंबई/ पुण्यातील राड्या नंतर भाजपच्या विरोधात मवाळ भूमिका घेणाऱ्या आपल्याच पक्षाच्या गृहमंत्र्यांवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा काहीही दोष नसताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असे सांगणाऱ्या गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले आहेत पक्ष कार्यकर्त्यांच्या या नाराजीचा वळसे पाटील यांना फटका बसण्याची…
कोरोना बाबत केंद्राकडून दिलासा
मुंबई/ कोरोनच्या दहशती खाली वावरणाऱ्या जनतेला केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे केंद्राने एक नवी नियमावली जारी केली असून यापुढे देशांतर्गत प्रवासासाठी आर टी पी सी आर चाचणीची गरज नाही तसेच कोरोनची लक्षणने दिसत नसतील तर चाचणी करण्याची गरज नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोरोणा बधिताच्या संपर्कात असलेल्या माणसाला सुधा चाचणी करून घेण्याची आवश्यकता नाही…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयविधान परिषदेच्या निवडणुकीत 11उमेदवार रिंगणात- काँग्रेसचा माघार घेण्यास नकार -पुन्हा होणार घोडेबाजार
मुंबई/राज्यसभा निवडणुकीतील घोडे बाजारामुळे तोंडघशी पडलेल्या महाविकस आघाडीवर विधान परिषदेच्या निवडणुकीतही तशीच वेळ येणार आहे कारण काँग्रेसने आपलं दुसरा उमेदवार मागे घेण्यास नकार दिल्याने विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न फसला आहे त्यामुळे या निवडणुकीतही घोडेबाजार अटळ आहेयेत्या 20 जूनला विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक आहे या निवडणुकीत पक्षीय बलाबल पाहता शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी…
भूमिगत वाहनतळ बनवण्याचा निर्णय बारगळला झुला मैदानाच्या सुशोभिकरणाचा मार्ग मोकळा
मुंबई/ आग्रिपडा येथील झुला मैदानाच्या खाली पालिका वाहनतळ बनवणार होती .त्यामुळे या मैदानाचे सुशोभीकरण रखडले होते भूमिगत वाहांतलासाठी सल्लागाराची सुधा व्यवस्था करण्यात आली होती .पण आता हा भूमिगत वाहनतळ बनवण्याचा निर्णय बारगळला असल्याने या मैदानाचे सुशोभीकरण केले जाणार आहे त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. नवीन संरक्षक भित बंधने त्यावर नक्षीदार जली बसवणे मुलांना खेळण्यासाठी मैदान…
जिवंत राहिलो असे तुमच्या मुख्यमंत्र्यांना सांग – मोदी सुरक्षेवरून पंजाब सरकार अडचणीत
मुंबई/ सतेचा गैरवापर करून विरोधी पक्षाच्या सरकारला त्रास देण्याचं धोरण काही नवीन नाही यापूर्वी केंद्रात सत्ता असताना जे काँग्रेसने केले तेच आता भाजप करीत आहे पंत प्रधान मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेत ज्या त्रुटी निर्माण झाल्या होत्या त्याचे खापर आता पंजाब मधील काँग्रेस सरकारवर फोडून सरकार बरखास्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेतबुधवारी पंतप्रधान मोदी याना…
