मुंबई/ पावसाळ्याच्या तोंडावर नाले सफाई व्यवस्थित व्हायला हवी अन्यथा मुंबईत ठिकठिकाणी मुंबईत पाणी तुंबते आणि त्याचा मुंबईच्या वाहतुकीवर परिणाम होतो तसेच नागरिकांनाही त्रास होतो म्हणून काल मुंबईचे पालिका आयुक्त इकबाल सिंग चाहल यांनी नाले सफाईची पाहणी केली तसेच 15 मे च्या पूर्वी नालेसफाईची सर्व कामे पूर्ण व्हायला हवीत असे आदेश दिले आहेत.नाले सफाईच्या कामात दरवर्षी मोठा भ्रष्टाचार होतो प्रत्यक्ष नाले सफाई पासून ते नाल्यातील काढलेल्या गाळाच्या वजना पर्यंत प्रत्येक टप्प्यावर ठेकेदार पालिका अधिकाऱ्यांच्या मदतीने पालिकेला चुना लावतात पण यंदाचे निवडणुकीचे वर्ष असल्याने नाले सफाईच्या कामत थोडा जरी भ्रष्टाचार झाला तरी त्याचे परिणाम पालिका निवडणुकीत सताधरि शिवसेनेला भोगावे लागतील .
Similar Posts
कामगार दिनानिमित्त झिवोन को ऑप हौ.सोसायटी मधील कर्मचाऱ्यांचा सत्कार
मुंबई/वडाळ्याच्या भक्ती पार्क येथील झीओन को. ओप. हौ.सोसायटी मधील हाउस किपिंग आणि सिक्युरिटी स्टाफ यांचा 1 मे महाराष्ट्र दीन आणि कामगार दिनाच्या औचित्य साधून सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमाला अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्याय धीश दिलीप बाबासाहेब भोसले ‘ महाराष्टचे माजी चीफ सेक्रेटरी आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदाम यांच्यासह सोसायटीचे चेअरमन अँड…
भारतावर २५ टक्के कर लादल्याने भारत अमेरिका संबंध बिघडणार
नावी दिल्ली/अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावर २५ टक्के कर लावला असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता भारताला याचा आर्थिक फटका बसणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिकेतील संबंध तितकेसे चांगले नाहीत असंही विधान केलं आहे. आता अमेरिकेने कर लावल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध आणखी बिघडण्याची शक्यता आहे. आता अमेरिकेने भारतावर कर लादण्याचे खरे कारणही समोर…
अजितदादा तुम्ही योग्य ठिकाणी आलात -अमित शहा
मुंबई – अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच आपल्या कार्यक्रमात आहेत. माझ्यासोबत तेपहिल्यांदाच बसलेले आहेत, त्यामुळं सर्वात आधी मी त्यांना सांगू इच्छितो की, अजित दादा आज तुम्ही योग्य ठिकाणी बसलेला आहेत. हीच तुमची योग्य जागा आहे, याठिकाणी बसण्यासाठीअजितदादा तुम्ही योग्य ठिकाणी आलात -अमित शहा मुंबई – अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच आपल्या कार्यक्रमात आहेत….
जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर – ठाण्याच्या रस्त्यावर मोठा उद्रेक
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर मुंबईत झालेल्या हल्ल्यानंतर ठाण्यात आव्हाड दाखल होताच त्यांच्या समर्थकांनी पूर्व दृतगती महामार्गावर विवियाना मॉलसमोर या हल्ल्याच्या निषेधार्थ रास्ता रोको केला. त्यामुळे घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर कोंडी झाली होती. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आव्हाड यांच्या ठाण्यातील घराबाहेर…
शिंदे सरकारला मोठा दणका आघाडी सरकारच्या कामांना स्थगिती देण्याच्या निर्णयालाच स्थगिती
मुंबई – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर वाटेवर आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने महाविकास आघाडीच्या काळात घेण्यात आलेल्या विकासकामांच्या निर्णयांना स्थगिती दिली होती . मात्र त्यांच्या त्या निर्णयाला मुंबई उच्चं न्यायालयाने स्थगिती दिली आहे. शिदें सरकारला हा मोठा धका आहे .न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारच्या काळात कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण केलेल्या आणि वर्कऑर्डर झालेल्या कामांना स्थगिती देण्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या…
बीड मधील आक्रोश मोर्चाला प्रचंड प्रतिसाद वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडेंवर ही कारवाई करण्याची मागणी
बीड- सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला या मोर्चाला बीड जिल्हा आणि आसपासच्या परिसरातील तसेच मुंबई ठाणे पुणे आधी शहरांमधूनही मोठ्या संख्येने लोक हजर होते उपस्तुतांमध्ये भाजप आमदार सुरेश धस स्वराज्य संघटनेचे नेते छत्रपती संभाजी राजे शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे ,आमदार जितेंद्र आव्हाड आदी अनेक मान्यवर उपस्थित होते…
