मुंबई/ पावसाळ्याच्या तोंडावर नाले सफाई व्यवस्थित व्हायला हवी अन्यथा मुंबईत ठिकठिकाणी मुंबईत पाणी तुंबते आणि त्याचा मुंबईच्या वाहतुकीवर परिणाम होतो तसेच नागरिकांनाही त्रास होतो म्हणून काल मुंबईचे पालिका आयुक्त इकबाल सिंग चाहल यांनी नाले सफाईची पाहणी केली तसेच 15 मे च्या पूर्वी नालेसफाईची सर्व कामे पूर्ण व्हायला हवीत असे आदेश दिले आहेत.नाले सफाईच्या कामात दरवर्षी मोठा भ्रष्टाचार होतो प्रत्यक्ष नाले सफाई पासून ते नाल्यातील काढलेल्या गाळाच्या वजना पर्यंत प्रत्येक टप्प्यावर ठेकेदार पालिका अधिकाऱ्यांच्या मदतीने पालिकेला चुना लावतात पण यंदाचे निवडणुकीचे वर्ष असल्याने नाले सफाईच्या कामत थोडा जरी भ्रष्टाचार झाला तरी त्याचे परिणाम पालिका निवडणुकीत सताधरि शिवसेनेला भोगावे लागतील .
Similar Posts
जरंगे यांच्या ६ मागण्या मान्यआरक्षणाची लढाई मराठे जिंकले
मुंबई /मुंबईत शिरलेल्या मराठा आंदोलकांनी ५ दिवस सरकार आणि मुंबईकरांना वेठीस धरल्यानंतर, त्यांच्या दबावापुढे सरकार नमले. आणि जरंगेच्या बहुतेक मागण्या मान्य केल्या .त्यानुसार प्रलंबित जातपडताळणीला मान्यता देण्यात आली आहे.हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी केली जाणार आहे.सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी एकामहिन्याची मुदत, मराठा आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी, आंदोलकांवरील केसेस मागे घेणार, आणि सर्वात कळीचा मुद्दा…
मुंबईतील भुसंखलन होणाऱ्या ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी ६१.४८ कोटींच्या खर्चाला मंजुरी
मुंबई/ पावसाळ्यात मुंबई मध्ये काही ठिकाणी भुसंखळण होऊन दरडी कोसळण्याच्या घटना घडतात आजवर अशा घटनांमध्ये अनेकांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत म्हणूनच आता अशा ठिकाणी उपाय योजना करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी ६१.४८ कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली आहेआदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक झाली या…
ग्राम पंचायत निवडणुकीत -महाविकास आघाडीची सरशी -शिंदे पेक्षा ठाकरेंना यश
एकूण ग्राम पंचायती 1165महा विकास आघाडी 451भाजप शिंदे युती 352भाजप 239,राष्ट्रवादी 155,शिवसेना 153,काँग्रेस 143 शिंदे गट 113,अपक्ष 295मुंबई/ गेल्या रविवारी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 239 जागा जिंकल्या असून अपक्षणी 295 जागा मिळवल्या आहेत. मात्र शिंदे गट भाजप युती पेक्षा शिवसेना,काँग्रेस,आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीने 451 जागा जिंकून सत्ताधारी आघाडीला मागे ढकलले आहे तर…
डॉ. मनोहर जोशी यांचे 85 व्या वर्षात पदार्पण- माध्यमांशी साधणार सुसंवाद
;मुंबई, दि. (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. मनोहर जोशी हे गुरुवार, २ डिसेंबर २०२१ रोजी ८५ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात सर्व व्यवहार ठप्प झाले होते. त्यामुळे एकमेकांना भेटणे शक्य नव्हते. आता वातावरण थोडेफार निवळत आहे. डॉ. मनोहर जोशी यांनी आपल्या ८४ व्या वाढदिवसाचे…
माणसाची संस्कृती घडविणारी वृत्तपत्रे आणि पुस्तके हजारो वर्ष टिकतील
ज्येष्ठ सनदी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांचा ठाम विश्वासमुंबई : सोशल मिडीया आणि इलेक्ट्रॉनिक मिडीयाचा वाचन संस्कृतीवर परिणाम झाल्यामुळे वृत्तपत्रे आणि पुस्तके यांच्या भवितव्याविषयी चर्चा केली जात आहे. मात्र वृत्तपत्रे आणि पुस्तके यावरच माणसाची संस्कृती अवलंबून आहे, असे ठाम मत व्यक्त करून वाचणारी माणसे असेपर्यंत पुढील हजारो वर्ष वृत्तपत्रे आणि पुस्तके टिकून राहतील, असा ठाम विश्वास…
सरकारने दिलेल्या जमिनिवर रुग्णालये बांधता – मग त्यात गरिब रुग्णांसाठी बेड का राखीव नाहीत ?
सर्वोच्च न्यायालयाने खाजगी रुग्णालयांना फटकारलेनवी दिल्ली – सरकारकडून अनुदानावर जमीन संपादित करून उभारल्या जाणाऱ्या खासगी रुग्णालयांवर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. सरकारकडून जमीनी घ्यायच्या रुग्णालये बांधायचे आणि गरिबांना खाटा राखून ठेवण्याचे आश्वासन पूर्ण करायची नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे.न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्यायमूर्ती प्रसन्ना बी. वराळे यांनी नेत्र उपचारांसाठी देशभरात एकसमान दर निश्चित करण्याला आव्हान…
