मुंबई/ पावसाळ्याच्या तोंडावर नाले सफाई व्यवस्थित व्हायला हवी अन्यथा मुंबईत ठिकठिकाणी मुंबईत पाणी तुंबते आणि त्याचा मुंबईच्या वाहतुकीवर परिणाम होतो तसेच नागरिकांनाही त्रास होतो म्हणून काल मुंबईचे पालिका आयुक्त इकबाल सिंग चाहल यांनी नाले सफाईची पाहणी केली तसेच 15 मे च्या पूर्वी नालेसफाईची सर्व कामे पूर्ण व्हायला हवीत असे आदेश दिले आहेत.नाले सफाईच्या कामात दरवर्षी मोठा भ्रष्टाचार होतो प्रत्यक्ष नाले सफाई पासून ते नाल्यातील काढलेल्या गाळाच्या वजना पर्यंत प्रत्येक टप्प्यावर ठेकेदार पालिका अधिकाऱ्यांच्या मदतीने पालिकेला चुना लावतात पण यंदाचे निवडणुकीचे वर्ष असल्याने नाले सफाईच्या कामत थोडा जरी भ्रष्टाचार झाला तरी त्याचे परिणाम पालिका निवडणुकीत सताधरि शिवसेनेला भोगावे लागतील .
Similar Posts
मराठा आरक्षण आंदोलनाला मुंबईत केवळ एका दिवसाची सशर्त परवानगी
मुंबई/ मराठा आंदोलकांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांची सशर्त परवानगी दिली आहे. २९ तारखेला केवळ एकच दिवस सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मनोज जरांरे पाटील यांच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली आहे. त्यानंतर मात्र मोर्चेकरांना मैदानात थांबता येणार नसल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. आंदोलनकर्त्यांची वाहनांना फ्री-वे ने केवळ वडीबंदर जंक्शनपर्यंत येण्याची मुभा देण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईअनिल देशमुख पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे याद्या पाठवायचे कुंटे यांनी ई डी समोर कबुली
मुंबई/ सध्या मनीलॉड्रिंग आणि १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात तुरुंगात असलेले माझी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत .कारण तत्कालीन गृहसाचिव आणि सध्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या विरुद्ध ई डी कडे जबाब नोंदवता देशमुख हे आपल्याकडे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे बेकायदेशीर याद्या पाठवायचे आणि हे काम त्यांचा स्विय सह्यक पालांडे करीत असे असा…
मला आणि फडणवीस याना तुरुंगात टाकून बर्फाच्या लादीवर झोपून मारण्याचा प्लॅन होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आरोप
कोल्हापूर/विधानसभा निवडणुका जिंकायच्या उन्हात सत्तेत यायचे आणि त्यानंतर मला आणि फडणवीसंना खोट्या गुढण्यात अडकवून तुरुंगात टाकून बर्फाच्या लादीवर झोपून मारण्याचा महाविकास आघाडीचा प्लॅन होता परंतु लोकांनी त्यांचा तो प्लान हालून पडला अशी झंझावती टीका राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथील सभेत बोलताना केलीशिवसेना शिंदे गटाचे नेते प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…
वक्फ – संशोधन विधेयक लोकसभेत मंजूर
नवी दिल्ली/संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या वक्त संशोधन विधेयक अखेर रात्री उशिरा संसदेत २८८ विरुद्ध २३३ मतांनी मंजूर झाले आता हे विधेयक राज्यसभेत मांडले जाणार आहे हे विधेयक मंजूर होणे हा केंद्रातील एनडीए सरकारचा फार मोठा विजय आहेवक्त संशोधन विधेयक अल्पसंख्यांक मंत्री किरण रिजिजू यांनी लोकसभेत मांडले त्यानंतर या विधेयकावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात गरमागरम…
राजा रघुवंशी प्रकरणाचा पर्दाफाश पत्नीने केली सुपारी देऊन पतीची हत्या
इंदौर : मेघालयमध्ये हनिमूनसाठी गेलेले रघुवंशी दाम्पत्य बेपता झाल्याच्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. पत्नी सोनम हिनेच पती राजा रघुवंशी याची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचे समोर आले आहे. मध्य प्रदेशातील तिघा जणांना सुपारी देण्यात आली होती. या प्रकरणात सोनमचा प्रियकर राज कुशवाहा देखील सामील असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज या…
१ डिसेंबर पासून संसदेचे हिवाळी अधिवेशन निवडणूक आयोगाचे घोटाळे गाजणार
नवी दिल्ली/ संसदेचं हिवाळी अधिवेशन १ डिसेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. संसदीय कामांची आवश्यकता पाहून हा अवधी वाढवला किंवा कमी केला जाऊ शकतो. केंद्रीय संसदीय कार्य मंत्री किरण रिजिजू यांनी याबद्दलची माहिती दिली.किरण रिजिजू यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. ‘राष्ट्रपती महोदयांनी सरकारचा प्रस्ताव स्वीकारला आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन १ डिसेंबर ते १९…
