गडिंहग्लज- तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी विना अनुदानित शिक्षण संस्था परवानगी चा क्रांतिकारक निर्णय घेतला परंतु ते संस्था वाटत आहे अशी तक्रार इंदिरा गांधी कडे झाली त्याची कुणकुण लागत असल्याने एका रात्रीत दीडशे संस्थांना मंजुरी दिली त्यामुळेच राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती ,कार्यकर्त्यांची फळी आणि शिक्षणाचे साम्राज्ये उभी राहिली असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी गडिंहग्लज मध्ये स्नेहमेळावात केले
Similar Posts
एस टी कामगारांना आणखी तीन दिवसांची मुदत
मुंबई/ विलीनीकरण करण्याच्या मुद्यावर अडून बसलेल्या एस ती कामगारांना परिवहन मंत्री अनिल परब यांनी आणखी तीन दिवसांची मुदत दिलेली आहे. या तीन दिवसात ते कामावर हजर झाले नाही तर त्यांच्यावर एस्मा अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहेकलानील परब यांनी एस टी क्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली आणि संपकरी कर्मचाऱ्यांना आणखी तीन दिवसांची मुदत दिली…
फुटबॉल ने घेतला 174 प्रेक्षकांचा बळी
जकार्ता/ फुटबॉलचे वेड इंडोनेशियातील तब्बल 174 फुटबॉल प्रेमिंच्या प्राणावर बेतले आहे कारण दोन संघातील सामन्यात एका संघाचा विजय होताच दुसऱ्या संघाचे पाठीराखे मैदानात घुसले आणि दोन्ही संघांच्या सर्मथकामाध्ये झालेल्या हाणामारीत 2 पोलिसांसह 174 लोकांना जीव गमवावा लागला तर शेकडो लोक जखमी झाले आहेत ही भयंकर घटना इंडोनेशियातील घडली आहे
मिडलाईनची जेतेपदाला गवसणी मिडलाईनने राजाभाऊ देसाई चषक जिंकला _ राजाभाऊ देसाई स्मृती चषक कबड्डी
मुंबई, दि. १२ (क्री.प्र.)- स्पर्धेतील आपल्या पहिल्याच साखळी सामन्यात पराभवाची झळ सोसणार्या रायगडच्या मिडलाइन अॅकॅडमीने ठाणे महानगरपालिकेला धक्का देत स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृतीचषक व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घातली. मिडलाइनने ठाणे महानगर पालिकेचे आव्हान ३२-२२ असे सहज परतावून लावत प्रभादेवीत पहिल्यांदाच जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीत जयश्री सावंत क्रीडानगरीत अंतिम सामना…
मणिपूर मध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला ६ ठार
इंफाळ – आरक्षणाच्या मुद्द्यावरून मणिपूर मध्ये दोन जातींमध्ये जो तणाव आहे. तो पुन्हा वाढला आहे. मागच्या वर्षी याच तणावामुळे २०० लोकांचा बळी गेला होता आता सुधा पुन्हा एकदा हा तणाव उसळला आहे . त हिंसाचारात ६ जणांचा बळी गेला आहे.मानिपुर पुर्न्हा एकदा हिंसाचार सुरु झाला आहे. जिरीबाम येथे सशस्त्र गटांमध्ये झालेल्या गोळीबारात ६ जणांचा मृत्यू…
पुणे अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या चौकशीची पोलिसांना परवानगी
पुणे : पुणे पोर्शे अपघात प्रकरणातमोठी अपडेट समोर आली आहे. पुणे पोलिस आता अल्पवयीन मुलाची चौकशी करणार आहे. पुणे पोलिसांना अल्पवयीन मुलाची चौकशी करण्याची परवानगी मिळाली आहे. पुणे पोलिसांना बाल हक्क न्याय मंडळाकडून अल्पवयीन मुलाचीची चौकशी करण्याची पुणे पोलिसांना परवानगी मिळाली आहे. यानंतर आता शनिवारी दोन तास अल्पवयीन मुलाचीची चौकशी करण्यात येणार आहे. पालक उपलब्ध…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमाजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक- राष्ट्रवादीत प्रवेश करणार
सांगली – शिराळा विधानसभा मतदार संघातील माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्यासह ४८ हजार समर्थक व कार्यकर्त्यांनी भाजपच्या सर्व पदांचे व पक्ष सदस्यत्वचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे शिवाजीराव नाईक आपल्या सर्व कार्यकर्त्या समवेत शनिवारी २ एप्रिल रोजी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिराळा येथे राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती शिराळा तालुका भाजपचे अध्यक्ष…
