गडिंहग्लज- तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी विना अनुदानित शिक्षण संस्था परवानगी चा क्रांतिकारक निर्णय घेतला परंतु ते संस्था वाटत आहे अशी तक्रार इंदिरा गांधी कडे झाली त्याची कुणकुण लागत असल्याने एका रात्रीत दीडशे संस्थांना मंजुरी दिली त्यामुळेच राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती ,कार्यकर्त्यांची फळी आणि शिक्षणाचे साम्राज्ये उभी राहिली असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी गडिंहग्लज मध्ये स्नेहमेळावात केले
Similar Posts
शिंदेंच्या ठाण्यात रश्मी ठाकरेंचे शक्तिप्रदर्शन
ठाणे/ शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील राजकीय संघर्ष विकोपाला गेलेला असतानाच काल उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जाऊन टेंभी नाका नवरात्रोत्सवाच्या देवीचे दर्शन घेऊन आरती केली यावेळी हजारो शिवसैनिक आणि सेनेच्या महिला कार्यकर्त्या हजार होत्या सेनेने या ठिकाणी एक प्रकारे शक्तिप्रदर्शन केलेदिवंगत आनंद दिघे यांनी टेंभी नाक्यावर सुरू केलेल्या नवरात्रोत्सवात दरवर्षी…
पालिका अधिकारी संजय जयस्वाल यांची अकरा तास ईडी कडून चौकशी
मुंबई/कोविड घोटाळ्यात महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त व म्हाडाचे बडे अधिकारी संजीव जैस्वाल त्याचबरोबर कंत्राटदार आणि मध्यस्थी यांचे आता दिवस भरलेले आहेत कारण त्यांच्या ईडीने संपत्तीचा पंचनामा करायला सुरुवात केली आहे . संजीव जयस्वाल आणि इतर लोकांच्या घरावर ईडीने छापे टाकले होते या छाप्यानंतर संजीव जयस्वाल यांची ११ तास इडीने चौकशी केली या छाप्यात संजीव जयस्वाल…
अंधेरी पोट निवडणुकीत शिवसेना उद्धव गटाच्या ऋतुजा लटके यांचा विजय
मुंबई/ शिवसेनेच्या दोन गटातील राजकीय संघर्ष पाहता सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीत मोठा विजय झाला.पाणी पडले तरी मशाल विकली नाही त्यामुळे आता मध्यावधी निवडणुकीच्या तयारीला लागा अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व मतदार संघात पोट निवडणूक झाली या निवडणुकीसाठी पूर्वी…
महाराष्ट्र | मुंबई | विश्लेषणपानिपतच्या पराभवाचा बदला
लाख मराठा सैन्य धारातीर्थी पडलेल्या पानिपतच्या युद्धातील पराभव मराठ्यांच्या जिव्हारी लागला होता. माधवराव पेशव्यांनी बदला घेण्यासाठी महादजी शिंदे,तुकोजी होळकर, विसाजीपंत बिनीवाले,रामचंद्र कानडे यांच्या फौजा दिल्लीवर हल्ला करण्यासाठी रवाना केल्या.मराठ्यांच्या फौजा त्वेषाने दिल्लीत शिरल्या.मराठ्यांनी दिसेल त्या अफगाण सैन्याला कापायला सुरुवात केली.मराठा फौजांनी लाल किल्याला वेढा दिला.आक्रमक मराठ्यांच्या पुढे अफगाण सैनिकांनी शरणागती पत्करली.मराठ्यांनी दिल्लीचा लाल किल्ला जिंकून…
ज्यांनी देशाचा गौरव वाढवला त्या पहिलवानांवर जिंकलेली पदके गंगार्पण करण्याची पाळी आलीय
हरिद्वार : देशातील दिग्गज कुस्तीपटूंचं गेल्या महिन्याभरापासून आंदोलन सुरु आहे. या कुस्तीपटूंनी खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. पण सरकारकडून खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्यामुळे हे खेळाडू आज चांगलेच आक्रमक झाले. सरकारने आपल्या आंदोलनाची दखल घ्यावी यासाठी हे कुस्तीपटू थेट हरिद्वारला गंगा तिरावर दाखल झाले. त्यांनी आपली…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्याचा बालहट्ट महागात पडला
राणा दांपत्याची सरकारने जिरवली आता न्यायलिन कोठडीत मुंबई/ अती तिथे माती हे ठरलेलेच आहे.मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्याचा बालहट्ट मनाशी घेऊन मुंबईत आलेल्या आमदार रवी राणा आणि त्याची बायको खासदार नवनीत राणा यांना संतप्त शिवसैनिकांच्या रोषाचा तर सामना करावाच लागला पण पोलिसांची149 ची नोटीस केराच्या टोपलीत फेकून देऊन चिथावणीखोर भाषा वापरल्या प्रकरणी देशद्रोह आणि इतर…
