गडिंहग्लज- तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी विना अनुदानित शिक्षण संस्था परवानगी चा क्रांतिकारक निर्णय घेतला परंतु ते संस्था वाटत आहे अशी तक्रार इंदिरा गांधी कडे झाली त्याची कुणकुण लागत असल्याने एका रात्रीत दीडशे संस्थांना मंजुरी दिली त्यामुळेच राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती ,कार्यकर्त्यांची फळी आणि शिक्षणाचे साम्राज्ये उभी राहिली असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी गडिंहग्लज मध्ये स्नेहमेळावात केले
Similar Posts
ढोल ताशांच्या गजरात चिंतामणीचे आगमन
मुंबई/ गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर आला आहे त्यामुळे अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे बाप्पांची मूर्ती वाजत गाजत आपल्या मंडपात नेत आहेत . शनिवारी चिंचपोकलीचा चिंतामणीचे असेच ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत आगमन झाले . यावेळी शेकडो कार्यकर्ते आणि गणेशभक्त मिरवणुकीत सहभागी झाले होते रेश्मा खातू यांच्या गणेश मूर्ती चित्र शाळेपासून चिंचपोकळी येथील चिंतामणीचे मंडपापर्यंत परिसर गणेशमय…
भूमिगत वाहनतळ बनवण्याचा निर्णय बारगळला झुला मैदानाच्या सुशोभिकरणाचा मार्ग मोकळा
मुंबई/ आग्रिपडा येथील झुला मैदानाच्या खाली पालिका वाहनतळ बनवणार होती .त्यामुळे या मैदानाचे सुशोभीकरण रखडले होते भूमिगत वाहांतलासाठी सल्लागाराची सुधा व्यवस्था करण्यात आली होती .पण आता हा भूमिगत वाहनतळ बनवण्याचा निर्णय बारगळला असल्याने या मैदानाचे सुशोभीकरण केले जाणार आहे त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. नवीन संरक्षक भित बंधने त्यावर नक्षीदार जली बसवणे मुलांना खेळण्यासाठी मैदान…
दिवाळी नंतर पालिका निवडणूक होणार
मुंबई/ संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळी नंतर होणार अशी माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे.दरम्यान या निवडणुकीत व्हि व्हि पॅटचां वापर होणार नसल्याने मतदान यंत्रात घोटाळे होण्याची शक्यता आहे.दरम्यान व्हि व्हि पॅटचा वापर न करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णया विरुद्ध शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे समजते.राज्याचे…
वाशीत अमली पदार्थ विरोधी पथकावर ड्रग माफिया हल्ला; पाच अधिकारी जखमी
नवी मुंबई/ सध्या नायजेरीयन ड्रग माफिया उन्मत्त झाले असून नाला सोपारा पाठोपाठ त्यांनी आता नवी मुंबई मध्ये आसरा घेतला आहे.दरम्यान या ड्रग माफियांच्या हालचालीची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकास मिळताच समीर वानखेडे यांच्या नेतृत्वखालील पथकाने वाशी खाडी पूलाजवली एका ठिकाणी छापा टाकला यावेळी स्थानिकांच्या मदतीने या ड्रग माफियानी या पथकावर हल्ला केला यात ५ अधिकारी…
चौथी पर्यंतच्या शाळा ९ नंतर भरणार – सरकारचा मोठा निर्णय
मुंबई – राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना पूर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग सकाळी ९ किंवा त्यानंतर भरवण्याबाबत शासन निर्णय जारी नुकताच करण्यात आलाय. शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत सहा प्रोत्साहनात्मक योजनाचा शुभारंभ करण्यासाठी राजभवनात दिनांक ५ डिसेंबर २०२३ रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाषणादरम्यान मा. राज्यपाल यांनी शालेय…
ध्वनिप्रदूषण
मशिदींवरील भोंग्यांच मुद्दा सामाजिक की राजकीय हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे पण या मुळे ध्वनी प्रदूषणाचां मुद्दा ऐरणीवर आलाय.आणि सरकारवर या मुद्द्यांबाबत धोरण ठरवण्याची वेळ आली आहे.राज ठाकरेंनी मशिदींवरील भोग्याना विरोध तर केला पण त्यांचा हा विरोध कधीतरी बुंमरेंग होईल असे कुणालाही वाटले नव्हते कारण आता सगळ्याच धार्मिक स्थळांवर लावलेले भोंगे हटवण्याची पाळी आली…
