मुंबई/ कोरोनच प्रादुर्भाव संपात आल्याने आता मुंबईकरांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे आणि म्हणूनच मुंबईची ओळख असलेले वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणी बाग १० तारखेपासून खुली करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे
मुंबईतील भायखळा येथील राणीची बाग पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. कोरोनामुळे ती बंद केली होती. मात्र आता १० फेब्रुवारीपासून राणीची बाग पर्यटकांसाठी पुन्हा खुली होणार आहे. तसा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. पर्यटकांची गर्दी टाळण्यासाठी बागेच्या तिकीट खिडक्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
Similar Posts
पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला झोडपले पालघर नाशिक मध्ये रेड अलर्ट जारी -पुढील 2 दिवस धोक्याचे – शाळा बंद !
मुंबई/ गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात आभाळ फाटल्या प्रमाणे पाऊस कोसळत आहे .या पावसामुळे पालघर,ठाणे,रायगड,रत्नागिरी ,नाशिक ,सातारा, सांगली ‘ कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांना पुर आला असून नदीकाठच्या गावांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे तसेच पुढील 48 तासात पालघर,ठाणे,आणि नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे .तर अन्य काही जिल्ह्यांमध्ये…
सावधान! मुंबईत करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढतेय
मुंबई/ प्रादुर्भाव कमी झाल्याने सरकारने हळू हळू सर्व निर्बंध उठवले पण त्यामुळे गर्दी वाढत चालली आहे आणि गर्दीमुळे पुन्हा करोना सुद्धा वाढतोय गुरुवारी दिवसभरात ३२७ करोना रुग्ण सापडले तर ६ करोना बधितांचा मृत्यू झाला त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे . म्हणूनच दिवाळी नंतर जर पुन्हा आणखी रुग्ण संख्या वाढली तर पुन्हा निर्बंध लावले जाण्याची शक्यता…
उपनगरचा राजा चा अनोखा उपक्रम ; बोरीवली रेल्वे स्थानकावर मोफत आरोग्य तपासणी ; असंख्य हमाल आणि बूट पॉलिश कर्मींनी घेतला लाभ
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, सामाजिक कार्यकर्ते श्री विजय वैद्य यांनी सुरु केलेल्या बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथील उपनगरचा राजा या एकता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून आणि निवारा स्नेहसदन संस्थेच्या सहकार्याने बोरीवली रेल्वे स्थानकावर तीन क्रमांकाच्या फलाटावरील सभागृहात बूट पॉलिश करणारे आणि प्रवाशांच्या अंगावरील भार आपल्या खांद्यावर लीलया पेलणाऱ्या असंख्य हमाल…
खातेवाटप रखडलं, पण बंगले, दालनांचं वाटप झाले; राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांना मिळाली निवासस्थानं
मुंबई/अजित पवार यांच्या नऊ आमदारांना मंत्रिम पदाची भलेही शपथ दिलेली असली तरी आठवडा उलटूनही खाते वाटप जाहीर न झाल्यामुळे अजित दादा अस्वस्थ होते . म्हणूनच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर एक महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीमध्ये कोणाला कोणते खाते द्यायचे याबाबतची चर्चा थांबले तरी दालनांचं वाटप झाले; राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांना मिळाली…
त्र्यंबकेश्वर मध्ये आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार
डॉक्टर नसल्याने मुलीची प्रसूती करण्याची आईवर पाळीत्र्यंबकेश्वर – आरोग्य विभागाचाभोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आरोग्य केंद्रात डॉक्टरच नसल्याने एका महिलेलाच तिच्या मुलीची प्रसूती करावी लागल्याने खळबळ माजली आहे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली असून प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवती महिलेची डॉक्टर नसल्याने स्वतःच्या आईनेच प्रसूती केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. त्र्यंबकेश्वर…
ग्रँट रोड मध्ये पालिका शाळेचा झाला स्टुडिओ- शूटिंगमुळे शाळा दुरुस्ती कंत्राट काम थांबविले जाते–खळबळजनक-
मुंबई (किसनराव जाधव) पट संख्या कमी असल्याचे कारण सांगून मुंबईतील महापालिकेच्या अनेक शाळा बंद पाडण्यात आल्या आणि शाळांच्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्यात आल्या असा आरोप नेहमीच मुंबईकर करीत आहेत आणि यामागे पालिकेतील सत्ताधारी पालिका अधिकारी आणि बिल्डर लोबीचा हात असल्याचा आरोप मुंबईकर जनता करतेय मात्र ग्रँट रोड येथे पालिका शाळा विभागाच्या इमारतीचा चक्क स्टुडिओ झाला…
