मुंबई / कोरना आटोक्यात आलेला असल्याने तसेच ८० टक्के लसीकरण झालेले असल्याने आज मुंबईतील रात्रीची संचारबंदी उठवण्यात आली तसेच काही निर्बंध सुधा कमी करण्यात आले आता सार्वजनिक ठिकाणी म्हणजे चौपाट्या,गार्डन,खेळाची मैदाने येथील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत लग्नासाठी आता २०० लोक उपस्थितीत राहू शकतील तर अंत्यविधीसाठी जी २० जणांची मर्यादा होती तीसुद्धा हटवण्यात आली
Similar Posts
खरे समाजवादी बाळासाहेब ठाकरे !
आश्चर्य वाटलं नां शीर्षक वाचून ? बाळासाहेब ठाकरे आणि समाजवादी ? होय, खरं आहे. कारण समाजवादी म्हणजे ढोंगी नव्हेत. एका जमान्यात शिवसेना आणि समाजवादी पक्ष एकत्र येऊन काम करीत होते. बाळासाहेब ठाकरे आणि प्रकाश मोहाडीकर हे 1955 साली ‘श्याम’ हे नियतकालिक एकत्रितपणे चालवित होते. मधु दंडवते, प्रमिला दंडवते यांनी निवडणुकीत युती…
पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात 250 मुंबईकरांनी मांडल्या समस्या
मुंबई, दि. 11 आक्टोबर 2025मुंबई उपनगर पालकमंत्री एँड आशिष शेलार यांनी आज महापालिका के. पूर्व विभागात जनता दरबार घेऊन मुंबईकरांच्या समस्या ऐकल्या. सुमारे 250 नागरिकांनी या जनता दरबारात हजेरी लावली. मुंबईतील के. पूर्व महापालिका विभाग कार्यालयात हा जनता दरबार झाला. यापुर्वी माहिम विभागाचा मंत्री आशिष शेलार यांनी दरबार घेऊन जनतेच्या भेटी घेतल्या होत्या. आज अंधेरी…
तुनिशा प्रकरणातील आरोपाला ४ दिवसांची पोलीस कोठडी
मुंबई – हिंदी टेलिव्हिजन मालिकांमधली अभिनेत्री तुनिशा शर्मानं काल आत्महत्या केली. वसईनजिकच्या नायगावमध्ये एका मालिकेचं शूटिंग सुरु असताना ही धक्कादायक घटना घडली. दरम्यान, शवविच्छेदन अहवालात तुनिषाच्या मृत्यूचं कारण गळफास हेच असल्याचं सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी स्पष्ट केलं आहे. तिच्या आईचं म्हणन होतं की, शीझानचं आणि तुनिषाचा ब्रेक अप झालं होतं. त्यामुळं ती नैराश्यात…
ताज्या बातम्या | महापालिका | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमाजी महापौर यांच्या वॉर्डांत एस.आर.ए प्रकल्पात नागरिकांची फसवणूक- भाजपने आवाज उठवला
मुंबई/ मोठ्या घरचे पोकळ वासे असे जे म्हटले जाते ते काही खोटे नाही कारण मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या वार्ड क्रमांक 206 मधील एस आर ए प्रकल्पातील रहिवाशांना बिल्डरकडून अनेक महिन्यांपासून भाडीच दिली जात नाहीत .याबाबत किशोरी पेडणेकर आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे सतत पाठपुरावा करूनही काही उपयोग होत नाही .याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले की…
मनरेगा योजनेतून गांधीजींचे नाव हटवल्याने देशभर संताप
नवी दिल्ली/मोदी सरकारने गेल्या दोन दशकांपासून चालू असलेल्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सध्या चालू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात नवे विधेयक मांडले जाणार आहे. या विधेयकाच्या माध्यमातून मनरेगा योजनेचे स्वरुपही बदलण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या योजनेतील महात्मा गांधी यांचे नाव बदलून या योजनेचे नाव आता ‘विकसित भारत…
वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघाला बीसीसीआय कडून १२५ कोटींची लॉटरी
नवी दिल्ली – टी -२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ७ ध्वनी पराभव करून वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघाला बीसीसीआय कडून १२५ कोटींचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान वर्ल्डकप जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा माजी कर्णधार विराट कोहली व रवींद्र जडेजा यांनी टी २० मधून निवृत्ती जाहीर केली आहे टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा फायनल सामन्यामध्ये सात धावांनी…
