मुंबई / कोरना आटोक्यात आलेला असल्याने तसेच ८० टक्के लसीकरण झालेले असल्याने आज मुंबईतील रात्रीची संचारबंदी उठवण्यात आली तसेच काही निर्बंध सुधा कमी करण्यात आले आता सार्वजनिक ठिकाणी म्हणजे चौपाट्या,गार्डन,खेळाची मैदाने येथील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत लग्नासाठी आता २०० लोक उपस्थितीत राहू शकतील तर अंत्यविधीसाठी जी २० जणांची मर्यादा होती तीसुद्धा हटवण्यात आली
Similar Posts
समीर वानखेडे ची चार तास चौकशी
मुंबई/ एन सी बी चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची काल एन सी बी च्या अधिकाऱ्यांनी चार तास चौकशी केली तसेच त्यांच्याकडून काही कागदपत्रेही मागून घेतली काल एन सी बी चे वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्वाखाली पाच अधिकाऱ्यांचे एक पथक मुंबईत आले आहे आणि हेच पथक पुढील चौकशी करणार आहेत . मुंबई पोलिसांनीही आम्हाला…
ठाणे दौऱ्यात उद्धव ठाकरेंची दिघेंच्या आनंदा आश्रमकडे पाठ
ठाणे / काल उधाव ठाकरे ठाणे दौऱ्यावर होते तिथल्या आरोग्य शिबिरात त्यांनी भाग घेतला आनंद दिघेंच्या पुतळ्याला पुषपहार घातला पण टेंभी नाक्यावरच्या आणण दिघेंच्या आनंद आश्रमाला मात्र भेट दिली नाही .त्यामुळे ठाण्यात उलट सुलट चर्चा होती मात्र नंतर खरे कारण पुढे आले आनंद आश्रमाच्या प्रवेशद्वारावर शिंदे गटाच्या शिवसेनेचा बाळासाहेबांची शिवसेना असा फलक लावलेला होता त्यामुळे…
असा घडला बाळासाहेबांचा ‘सामना’ !. . . . .
मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना केली. त्यांच्या बरोबर सहा वर्षापूर्वी म्हणजे 1960 साली 13 ऑगस्टला बाळासाहेबांनी संपूर्ण व्यंगचित्राला वाहिलेले,(जगातील पहिले असं म्हटलं तरी चालेल) मार्मिक’ हे व्यंगचित्र साप्ताहिक सुरु केलं. स्वतः उत्कृष्ट व्यंगचित्रकार असल्यानं आणि वडील प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे उर्फ दादा यांच्या मार्गदर्शन आणि…
राहुल गांधींनी परदेशात जाऊन भारताला बदनाम करू नये – देवेंद्र फडणवीस
मुंबई/राहुल गांधींनी विदेशात जाऊन भारताला बदनाम करण्याऐवजी देशातील लोकांमध्ये जाऊन त्यांच्या हिताचे काम करावे असा सल्ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यादी राहुल गांधींना दिला आहेकाही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी परदेशात जाऊन महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर टीका केली होती ते म्हणाले होते की महाराष्ट्रात तरुणांनी मोठ्या संख्येने मतदान केले अगदी साडेसात वाजेपर्यंत मतदान झाले पण निवडणूक…
राज्यपाल विरुद्ध सरकार मधील संघर्ष चिघळला
मुंबई/ विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे राजकारण आता भलतेच तापले असून सरकारने पाठवलेल्या प्रस्तावावर कायदेशीर चर्चा करायची असल्याचे कारण सांगून ताबडतोब सही करण्यास नकार दिला आहे .त्यामुळे विधानसभा अध्यक्षांची निवड आता लांबणीवर पडली आहे .राज्यपालांकडून महाविकास आघाडी सरकारला हा मोठा दणका आहेविधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेऊन अध्यक्ष निवडावा अशी सूचना दोन वेळा राज्यपालांनी केली होती पण…
महाराषट्रात एकाच पक्षाचे सरकार येऊ शकत नाही – अमित शहाना अजित पवार यांचे सडेतोड उत्तर
मुंबई – २०२९ मध्ये राज्यात एकट्या भाजपचे सरकार आणायचे आहे त्यामुळे कामाला लागा असे आवाहन गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना केले आहे . त्याला सडेतोड उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले महाराष्ट्रात कुठल्याही एका पक्षाचे सरकार येऊ शकत नाही हा ४० वर्षांचा इतिहास आहे . अजित पवारांच्या या विधानामुळे महाराष्ट्रात महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर आले…
