मुंबई / कोरना आटोक्यात आलेला असल्याने तसेच ८० टक्के लसीकरण झालेले असल्याने आज मुंबईतील रात्रीची संचारबंदी उठवण्यात आली तसेच काही निर्बंध सुधा कमी करण्यात आले आता सार्वजनिक ठिकाणी म्हणजे चौपाट्या,गार्डन,खेळाची मैदाने येथील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत लग्नासाठी आता २०० लोक उपस्थितीत राहू शकतील तर अंत्यविधीसाठी जी २० जणांची मर्यादा होती तीसुद्धा हटवण्यात आली
Similar Posts
थर्टी फर्स्ट साजरी करणाऱ्यांनो सावधान मुंबईत १४४ कलाम लागू-१ कोटींची बनावट दारू जप्त
मुंबई – शनिवारी वर्षाचा अखेरचा दिवस म्हणजे थर्टी फर्स्ट आहे त्यामुळे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी संपूर्ण मुंबईत पार्ट्या आयोजित करण्यात आल्या आहेत . पण दरवर्षीचा अनुभव लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबईत १४४ अर्थात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यासाठी मुंबईत ६ अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शन खाली जवळपास १० हजारांचा पोलीस फौजफ़ाटा…
अवघे गर्जे पंढरपूर
चला हो पंढरी जाऊ ।जिवाच्या जिवलगा पाहू ।।असे गात प्रवास केलेले वारकरी पंढरपूरच्या वेशीत पोहचले असते. वाखरीच्या घोड्याच्या गोल रिंगणाचा सोहळा पार पडला असता. कळस पाहिल्याबरोबर विरहाचा क्षण संपून मायेहून मायाळ, चंद्राहून शीतळ, पाण्याहून पातळ, कनवाळू, भक्तजन प्रतिपालक पाडुरंगाच्या भेटीचा आनंद वारकर्यांना झाला आहे. पण कोरोनामुळे अनेक वारकर्यांची ही वारी सलग दुसर्यांदा चुकली आहे. ‘चुकलिया…
महाराष्ट्राला बलशाली करूया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विजयादशमी- दसरा सणा निमित्त दिल्या शुभेच्छा मुंबई, दि. ४:- विजयादशमी अर्थात दसरा हा आपल्या सर्वांसाठी आनंदाची लयलूट करण्याचा सण. वाईट गोष्टींना दूर करून पुढे जाण्याचा, विजय साजरा करण्याचा क्षण. या सणाकडून प्रेरणा घेऊन आपण महाराष्ट्राला बलशाली करण्यासाठी एकजूट करूया, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजयादशमीच्या पुर्वसंध्येला राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘विजयादशमीचा हा चैतन्यदायी…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमहागाईच्या विरोधात काँग्रेसचे जेलभरो आंदोलन
मुंबई/ सोनिया आणि राहुल गांधींच्या विरोधात ई डी कडून सुरू असलेल्या कारवाई मुळे काँग्रेस संतप्त झाली आहे.त्यामुळे आता काँग्रेसने महागाईच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे काँग्रेस या प्रश्नावर राज्य व्यापी आंदोलन करणार असून शुक्रवारी राजभवनाला घेराव घालणार आहेतकाँग्रेसने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की केंद्रातील भाजपा सरकारच्या मनमानी कारभारामुळे देशात…
हलदानी मध्ये कर्फ्यु -५ हजार दंगल खोरांवर गुन्हा दाखल
मास्टरमाईंड अब्दुल मलिकचा शोध सुरूउत्तराखंड /अनाधिकृत मदरशावर प्रशासनाने कारवाई केल्यानंतर हल्ला मध्ये जमावाकडून जो भयंकर उत्पाद घडवण्यात आला होता त्याचे तीव्र प्रसाद देशाच्या इतर भागात उघडण्याची शक्यता आहे त्यामुळे हल्लामीमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे तसेच इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत पाच हजार लोकांवर गुन्हा दाखल केला असून बाराशे हुन अधिक…
अर्थव्यवस्थेच्या आत्मनिर्भरतेसाठी ” टाटांचे” मोठे योगदान
टाटा उद्योग समूहाच्या एअर इंडिया या कंपनीने गेल्या सप्ताहात जागतिक पातळीवर आर्थिक इतिहास नोंदवला. त्यामुळे केवळ अमेरिकेतच नाही तर युरोपातही लाखो रोजगारांची निर्मिती होणार आहे. याबरोबरच भारताने तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होण्याकडे एक मोठे पाउल टाकले आहे. या अभूतपूर्व ऐतिहासिक घडामोडीचा हा धांडोळा. भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रामध्ये गेल्या सप्ताहात सुवर्णाक्षरांनी नोंद करावी असा दैदिप्यमान इतिहास…
