मुंबई / कोरना आटोक्यात आलेला असल्याने तसेच ८० टक्के लसीकरण झालेले असल्याने आज मुंबईतील रात्रीची संचारबंदी उठवण्यात आली तसेच काही निर्बंध सुधा कमी करण्यात आले आता सार्वजनिक ठिकाणी म्हणजे चौपाट्या,गार्डन,खेळाची मैदाने येथील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत लग्नासाठी आता २०० लोक उपस्थितीत राहू शकतील तर अंत्यविधीसाठी जी २० जणांची मर्यादा होती तीसुद्धा हटवण्यात आली
Similar Posts
मनसे कार्यकर्त्यानी अखेर भिवंडी मालोडी टोलवसुली बंद न करणारा टोलनाका फोडला…
भिवंडी दि 20(आकाश गायकवाड )तालुक्यातील अंजुरफाटा खारबाव कामण चिंचोटी फाटा या दरम्यानच्या राज्यमार्गाची खड्डयांमुळे दुरावस्था झाली असून या विरोधात स्थानिकांसह विविध राजकीय पक्षांबकडून आंदोलने निवेदन देऊन ही या रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने नागरीक संतप्त असून त्यातून शुक्रवारी या रस्त्यावर चाल करून आलेल्या मनसे सैनिकांनी अखेर टोलवसुली बंद न ठेवणाऱ्या टोल नाक्यावर हल्ला करीत तोडफोड केली…
यामिनी जाधव यांची ताकत वाढू लागल्याने, विरोधी उमेदवार अरविंद सावंत यांना प्रचाराची रणनिती बदलावी लागणार
मुंबई- दक्षिण मुंबईत गेली दोन टर्म खासदार म्हणून अरविंद सावंत हे निवडून येत आहेत. गेल्या सव्वादीडवर्षां पूर्वी शिवसेनेत फुट पडली आणि एकनाथ शिंदे हे 50 आमदारांना सोबत घेत भाजपाला मिळाले आणि शिवसेनेचे मुख्यमंत्रीम्हणून शपथ ग्रहण करून विराजमान झाले.त्यानंतर काही महिन्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत फुट पाडून अजित पवार यांनी खासदार प्रफुल्ल पटेल आणि काही आमदारांना…
करोना काळातील पालिकेच्या 12 हजार कोटींच्या घोटाळ्याची कॅग कडून चौकशी होणार
मुंबई/ कोरॉना काळात मुंबई महापालिकेत 12 हजार कोटींचा घोटाळा झाला असून या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश सरकारने कॅगला दिलेत त्यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या अडचणी वाढणार आहेत कोरोना काळात झालेल्या कामांच्या वाटपाची कॅग (कंट्रोल ऑफ ऑडिटर जनरल ऑफ इंडिया) या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. कोरोना काळात लोकांची गैरसोय होऊ…
आर एस एस वर बंदी घालण्याची मागणी करणारे राष्ट्रद्रोही बावनकुळेंचा विरोधकांवर पलटवार
भंडारा/राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राष्ट्रभक्ती, समाजसेवा आणि राष्ट्रनिर्माण यासाठी कार्य करणारी देशातील प्रमुख संस्था आहे. या संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करणारे लोक मूर्ख आणि राष्ट्रद्रोही आहेत, अशी जोरदार टीका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ते भंडाऱ्यात पत्रकारांशी बोलत होते.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशात राष्ट्रभावना निर्माण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेत संघाची विचारधारा…
ठाकरे विरुद्ध ठाकरे राडेबाजी सुरू
तर महाराष्ट्रात या लोकांना सभा घेऊ देणार नाही राज ठाकरेंचा इशारासंभाजी नगर/बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकून सुपारी बाज चले जाओ अशा घोषणा देणाऱ्या उद्धव ठाकरे गटाविरुद्ध आता मनसेही चांगलीच आक्रमक झालेली आहे. काल मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात उध्दव ठाकरेंच्या ताफ्यावर बांगड्या आणि शेन फेकले त्यामुळे आता ही राडेबाजी आणखी वाढत जाणार असल्याचे दिसत आहे हिंगोलीत…
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर काश्मीर मध्ये जे ई आय च्या ३०० ठिकाणांवर छापे
श्रीनगर: राजधानी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटाच्या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी जम्मू आणि काश्मिरातील दहशतवादी गटांवर कारवाई तीव्र केली असून काश्मीर खोऱ्यातील बंदी घातलेल्या जमात-ए-इस्लामीशी (जेईआय) संबंधित ३०० हून अधिक ठिकाणी छापेमारी केली.जेईआयशी संबंधित घटक वेगवेगळ्या आघाड्यांवर पुन्हा कारवाया सुरू करण्याच्या तयारीत असल्याची विश्वसनीय गुप्तवार्ता पोलिसांना मिळाली होती. याआधारे हे छापे घालण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले….
