मुंबई – हिंदी टेलिव्हिजन मालिकांमधली अभिनेत्री तुनिशा शर्मानं काल आत्महत्या केली. वसईनजिकच्या नायगावमध्ये एका मालिकेचं शूटिंग सुरु असताना ही धक्कादायक घटना घडली. दरम्यान, शवविच्छेदन अहवालात तुनिषाच्या मृत्यूचं कारण गळफास हेच असल्याचं सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी स्पष्ट केलं आहे. तिच्या आईचं म्हणन होतं की, शीझानचं आणि तुनिषाचा ब्रेक अप झालं होतं. त्यामुळं ती नैराश्यात गेली होती. शवविच्छेदन अहवालात गरोदर असल्याबाबत पुष्टी करण्यात आलेली नाही. तसंच लव्ह जिहादचाही काही अँगल नसल्याचं जाधव यांनी म्हटलं आहे. तिच्या हातावर जे बॅन्डेज लावले होते. शीझान खानला २८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असल्याच एसीपी जाधव यांनी म्हटलं आहे.
Similar Posts
महाविकास आघाडीचा भाजपला मोठा दणका –पिंपरी चिंचवड महापालिकेवर ए सी बी चा छापा- खळबळजनक
पुणे/ना खाऊंगा ना खाणे दुंगा अशा बढाया मारणाऱ्या भाजपचा काल पिंपरी चिंचवड महापालिकेत पर्दाफाश झाला आहे .भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेत चक्क स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे आणि त्यांच्या स्विय सहायकला दोन लाखांची लाच घेताना अटक झाली. या घटनेमुळे श्रीमंत महापालिका अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेची आणि सत्ताधारी भाजपची मोठी नाच्चकी झाली आहे.काल…
गुलाम वंशाचा गोऱ्यांवर विजय- ऋषी सूनक इंग्लंडचे पंत्रधान
लंडन/ नियती मोठी विचित्र आहे ती कधी कोणाला शिखरावर पोचवेल आणि कधी कोणाला खड्ड्यात घालील याचा नेम नाही ज्या ब्रिटिशांनी भारतावर 150 वर्ष राज्य केले त्याच भारतीय वंशाचे ऋषी सुनक इंग्लंडचे नावे पंत प्रधान बनले आहेत.आर्थिक प्रश्नांवरून इंग्लंड मधील राजकारणात मोठी उलथापालथ झालीय सुरुवातीला पंतप्रधान जॉन्सन यांनी राजीनामा दिला त्यानंतर लिझा ट्रीस या पंतप्रधान झाल्या…
प्रबोधनकार ठाकरे वाचनालय वाचवून टिकवणे आणि वाढविणे महत्त्वाचे ; पत्रकारांची एकजूट आणि भवन निर्मिती हीच विजय वैद्य यांना आदरांजली
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : जय महाराष्ट्र नगर बोरीवली पूर्व येथील मागाठाणे मित्र मंडळ संचालित कै प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालय वाचवून ते टिकविणे आणि वाढविणे अतीशय महत्वाचे असून उपनगरचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव, जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला हे विजय वैद्य यांनी सुरु केलेले उपक्रम अविरतपणे सुरु ठेवणे त्याचप्रमाणे उत्तर मुंबई पत्रकार संघ क्षेत्रात पत्रकारांची एकजूट अबाधित…
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य पण लॉंगमार्च सुरु
मुंबई – अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात निघालेल्या लाँग मार्चला मोठे यश मिळाले आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत निवेदन केले. कांद्याला देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३५० रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आदिवासींच्या वनजमिनीच्या दाव्याबाबत समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या…
आमचे आमदार फोडले तेव्हा आम्हाला काय वाटलं असेल ? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
ठाणे/मी स्वतः फोडाफोडीच्या विरुद्ध आहे परंतु टाळी एका हाताने वाजत नाही शिवसेनेचे आमदार फुटल्याच्या नंतर आता उद्धव ठाकरेंचा ताई तयार सुरू झालाय माझा पक्षच वर्ण माझी दिशांनी चोरली माझ्या आमदार चोरले अरे पण माझ्या साथ नगरसेवकांमध्ये सहा नगरसेवक जेव्हा तुम्ही पळवले तेव्हा मला काय वाटलं असेल याचा विचार उद्धव ठाकरेंनी करावा अशा शब्दात राज ठाकरे…
वांद्रयातील ठाकरे गटाच्या शाखेवर पालिकेची कारवाई
मुंबई-ठाकरे गटाच्या वतीने उभारण्यात आलेले ऑटो ड्रायव्हर्स वेल्फेअर असोसिएशनचे कार्यालय अनधिकृत असल्याचा दावा पालिका अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. त्यामुळे या कार्यालयावर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. कारवाईच्या दरम्याने पालिका अधिकारी उपस्थित होत. तसेच मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. शाखेवर कारवाई होताच अनेक शिवसैनिकांनी तेथे गर्दी केल्याचे दिसून आलेमिळालेल्या माहितीनुसार,…
