मुंबई – हिंदी टेलिव्हिजन मालिकांमधली अभिनेत्री तुनिशा शर्मानं काल आत्महत्या केली. वसईनजिकच्या नायगावमध्ये एका मालिकेचं शूटिंग सुरु असताना ही धक्कादायक घटना घडली. दरम्यान, शवविच्छेदन अहवालात तुनिषाच्या मृत्यूचं कारण गळफास हेच असल्याचं सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी स्पष्ट केलं आहे. तिच्या आईचं म्हणन होतं की, शीझानचं आणि तुनिषाचा ब्रेक अप झालं होतं. त्यामुळं ती नैराश्यात गेली होती. शवविच्छेदन अहवालात गरोदर असल्याबाबत पुष्टी करण्यात आलेली नाही. तसंच लव्ह जिहादचाही काही अँगल नसल्याचं जाधव यांनी म्हटलं आहे. तिच्या हातावर जे बॅन्डेज लावले होते. शीझान खानला २८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असल्याच एसीपी जाधव यांनी म्हटलं आहे.
Similar Posts
भास्कर जाधव व राणे समर्थकां मध्ये राडा – त्याला सोडणार नाही – निलेश राणेंचा इशारा
चिपळूण – शिवसेना आमदार भास्कर जाधव यांना आव्हान देत गुहागर मध्ये सभेसाठी निघाळले राणेंचे पुत्र निलेश राणे यांचे समर्थक व भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आज जोरदार राडा झाला दोन्हीकडून दगडफेक झाली . त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागलादरम्यान भास्कर जाधव यांनी आमच्या शेपटावर पाय ठेवला आहे. मी या जन्मात ही गोष्ट विसरणार नाही. मी आता…
राज्य सभेतील विरोधी पक्षाचे १२ खासदार निलंबित
दिल्ली/ शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर मागील पावसाळी अधिवेशनात सभागृहात गोंधळ घालणारे राज्य सभेतील विरोधी पक्षाच्या १२खासदारांना काल संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले यात काँग्रेस चे ६,शिवसेना आणि तृणमूलचे प्रत्येकी दोन तर दोन्ही कम्युनिस्ट पक्षाच्या प्रत्येकी एका खासदाराच्या समावेश आहेमागील अधिवेशनात या खासदारांनी सभापतींच्या कागद फेकले होते तसेच सभापतींच्या समोरील वेलं मध्ये उभे राहून घोषणाबाजी केली…
ई विभागातील बबली-बंटीने दारुखान्यात सुरू केली वसुली
मुंबई : (किसनराव जाधव) महानगर पालिकेच्या ई विभाग अंतर्गत येणार्या दारुखाना विभागातील अनधिकृत तसेच अधिकृत कारखान्यात मालक आणि व्यवस्थापक यांना भेटून दंडात्मक कारवाईची भीती दाखवित वसुली सुरु केल्याची धक्कादायक माहिती खास सूताकडून मिळाली आहे.लक्ष्यात ठेवण्याजोगी बाब म्हणजे दारुखान्यात अनेक कारखान्यात नियम बाह्य काम होत असून त्याची माहिती घेऊन हि वसूली सुरु असल्याचे काही लोकांचे म्हणणे…
देशातील १२ राज्यांमधील मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण सुरू! निवडणूक आयोग सक्रिय
नवी दिल्ली/गेल्या काही दिवसांपासून मतदार याद्यांमधील घोळ आणि मतदानात झालेल्या कथित मतचोरीच्या आरोपांमुळे देशभरातील राजकारण ढवळून निघालं आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेण्याची तयारी केली आहे. निवडणूक आयोगाने संपूर्ण देशभरात मतदार याद्यांचं पुनरीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील घोषणा सोमवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत करण्यात आली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक…
कायदे सर्वांसाठी सारखे असावेत-राज ठाकरे करोनाचे राजकारण करू नका- उद्धव ठाकरे महाराष्ट्रात ठाकरी संग्राम
मुंबई/ सध्या संपूर्ण महाराष्ट्र करोनाचा दहशतीखाली गारठलेल्या असतानाच याच कोरोनावरून सध्या ठाकरे बंधुचे जोरदार कलगीतुरा सुरू झाला आहे.मात्र त्यांचा हा कलगीतुरा म्हणजे महाराष्ट्रासाठी बिन पैशाचा तमाशा असल्याचे लोक म्हणत आहेत .काल राज ठाकरे यांनी पुण्यात माणसे कार्यकर्त्यांचा मेळा आयोजित केला होता या मेळाव्यात बोलताना त्यांनी करोना रोखण्यासाठी जे कठोर निर्बंध लादले आहेत त्यावरून सरकारवर कठोर…
शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकांवरगुन्हा दाखल करणार – देवेंद्र फडणवीस
मुंबई -: शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांविरोधात कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला आहे, तर शेतकऱ्यांच्या सिबील स्कोरचा बाऊ करण्याऱ्या बँकांवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत.सरकारची खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषीमंत्र्यांनी सर्व…
