मुंबई / करी रोड येथे इमारतीला लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच काल भाटिया हॉस्पिटल लगतच्या कमला इमारती मधील १८ वया मजल्यावर भीषण आग लागून ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला तर १५ जन जखमी असून त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे अग्निशमन दलाच्या १२ गाड्यांनी ही आग विझवण्यासाठी अग्नी शमन दलाच्या १२ बंबांनी प्रयत्नांची शिकस्त करून आग विझावली आगीची घटना समजताच महापौर कीशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसेच रुग्णालयात जाऊन जखमिंची विचारपूस केली ही आज नेमकी कशामुळे लागली याची आता चौकशी सुरू आहे
Similar Posts
आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’ मध्ये यंदा प्रथमच होणार शिवजयंतीचा उत्सव
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र शासनाचे मानले आभार महाराष्ट्र शासन, सामाजिक संस्थांचा पुढाकार मुंबई, दि. १५ – आग्रा किल्ल्याचा ‘दिवाण-ए-आम’ यंदा प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या जयघोषाने निनादणार आहे. हा योग कित्येक दशकानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र शासन आणि सामाजिक संस्थांच्या पुढाकारामुळे जुळून आला आहे. आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास अनुमती दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र…
जरांगेची प्रकृती खालावली टेन्शन वाढले -मराठा आंदोलकांचा संजय राऊत यांनाही दणका
जालना : आंदोलकांच्या आग्रहाखातर मनोज जरांगेयांनी पाण्याचा एक घोट घेतला. पण आता पाणी पितोय पुन्हा पिणार नाही असा इशाराही यावेळी जरांगे यांनी दिला. पण त्यांनी डॉक्टरांना देखील तपासणी करण्यापासून अडवल्याचं यावेळी पाहायला मिळालं. त्याचप्रमाणे आंदोलकांना भावनिक न होण्याचं आवाहन देखील मनोज जरांगे यांनी केलं. जरांगे यांच्या तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांना देखील त्यांनी पुन्हा एकदा माघारी धाडलं…
प्रवासात समान नेण्याबाबतचा विमान प्रवाशांना लागू असलेला नियम यापुढे रेल्वे प्रवाशांनाही लागू होणार
नवी दिल्ली/ विमान प्रश्न लागू असलेला एक नियम आता रेल्वे प्रवाशांनाही लागू होणार आहे.जर रेल्वे विभागाच्या नियमानुसार आता तुम्ही जर ट्रेनमधून ठरलेल्या मर्यादेपेक्षा अधिक सामान घेऊन जाणार असाल तर त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त शुल्क मोजावे लागणार आहे. जसं तुम्ही विमानात प्रवास करताना तुमच्याकडे जर ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक सामान असेल तर तुम्हाला त्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे…
नांदेड व घाटी रुग्णालयात मृत्यूचे तांडव – मुश्रीफ यांचा राजीनामा घ्या .
नांदेड : गेल्या २४ तासांत २४ रुग्णांच्या मृत्यूनंतर नांदेड शासकीय रुग्णालय (चर्चेत आले आहे. या घटनेनंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. मात्र, आता याच रुग्णालयाबाबत आणखी काही धक्कादायक माहिती समोर येत आहे. कारण या रुग्णालयात असलेल्या अपुऱ्या सुविधांमुळे रोज तीन-चार बालकांचे मृत्यू होत असल्याचे समोर येत आहेत. विशेष म्हणजे नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मागील दोन दिवसांत लहान…
अजितदादांचा अपघात झालेल्या विमान कंपनीवर डी जी सी ए कडून मोठी कारवाईनवी
दिल्ली – अजित पवारविमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला होता. या अपघातात एकूण ५ जणांना जीव गमवावा लागला होता. मुंबईवरून बारामतीला जात असताना अजित पवारांचे विमान लँडिंगच्या आधी कोसळले होते. या घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली होती. अनेकांनी घातपाताची शक्यता वर्तवली होती. अशातच आता डी जी सी ए ने व्हि आर एस कंमनीवर सर्वात मोठी…
ताज्या बातम्या | मनोरंजन | महाराष्ट्र | मुंबई“काश्मिर फाइल्स” इतिहास घडवणार !!!
19 जानेवारी 1990 रोजी काश्मिरी दहशतवाद्यांनी अत्याचार करून लाखो काश्मिरी हिंदूंना अर्थातच काश्मिरी पंडितांना त्यांचे घरदार सोडायला भाग पाडले होते. त्या घटनेने काश्मिरी पंडित काश्मिरी खोऱ्यातून इतिहासजमा झाले होते. पण आज काश्मिरी पंडितांची तीच “शोकांतिका” “काश्मीर फाइल्स” च्या रूपाने सिनेमागृहात इतिहास घडवत आहे. अभूतपूर्व इतिहास घडवणार आहे. कोणतीही पूर्वप्रसिद्धी न करता अवघ्या 650 सिनेमांगृहांमधे प्रदर्शित…
