पनवेल/ बॉलिवूड चां आघाडीचा अभिनेता सलमान खान याला त्याच्या पनवेल येथील फार्म हाउस वर साप चवल्याच्या घटनेने त्याच्या चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे मात्र साप बिनविषारी होता आणि सलमानला लवकर उपचार मिळाल्याने तो बचावलाा.
सलमान खान याचे पनवेल नजीकच्या वाजेपुर मध्ये फार्म हवुस आहे आणि तिथे तो नेहमी येत असतो शनिवारी रात्री त्याला साप चावला त्यानंतर त्याला कामोठे येथे उपचारासाठी दाखल केले आणि उपचारा नंतर त्याला आराम पडल्याने काल सकाळी सोडण्यात आले आता त्याची प्रकृती ठीक आहे.
Similar Posts
तुकाराम मुंडेंच्या बदली मागे औषध पुरवठादार?
मुंबई/ अवघ्या दोन महिन्यात आरोग्य विभागाच्या संचालक पदावरून तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली मात्र या बदली मागे औषध पुरवठादार व डाँक्टर पुरवठा करणारे कंत्राटदार असल्याचे बोलले जात आहे . काही वेळेवर कामावर न येणारी डॉक्टरही मुंडेंच्या बदली मागे असल्याच्या संशय व्यक्त केला जात आहे . तुकाराम मुंडे यांच्या सारखे प्रामाणिक अधिकारी शासकीय सेवेत एकच…
गुजरात मधील वडोदरा येथे १०० ते २०० हिंदू मुलींचे पैशाच्या जोरावर धर्मांतर
वडोदरा/ हिंदुस्थानातील गरिबीचा फायदा घेऊन हजारो हिंदूंचे धर्मांतर केले जाते.पूर्वी इस्लामी आक्रमण कर्ते तलवारीच्या जोरावर गरीब हिंदूंचे धर्मांतर करीत असतं पण आता मात्र पैशाच्या जोरावर धर्मांतर केले जात आहे गुजरात मधील वडोदरा येथे १०० ते २०० हिंदू मुलींचे धर्मांतर करून त्यांना मुस्लिम बनवण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली असून असे धर्मांतर ताबडतोब थांबवावे आणि दोषींवर…
मोदींचा सोने तारण योजनेत राहुल गांधींची गुंतवणूक
नवी दिल्ली/राजकारणी किती दूर तोंडी असतात हे पुन्हा एकदा बघायला मिळाले आहे काँग्रेस नेते राहुल गांधी हे मोदींवर रोज उठून टीका करीत असतात त्यांच्या योजना किती फसव्या आहेत हे लोकांना सांगत असतात परंतु याच राहुल गांधी मोदींच्या एका गोल्ड योजनेत 15.. 27 लाखांची गुंतवणूक केलेली आहे अशी माहिती उघडकीस आलेली आहे राहुल गांधी यांनी वायदळ…
चित्रपट सृष्टीत देशभक्तीची क्रांती करणारे ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन
मुंबई/हिंदी चित्रपटसृष्टीत ‘भारत’ कुमार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे आज निधन झाले आहे. मनोज कुमार यांनी वयाच्या ८७ वर्षी मुंबईतील धीरुभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वीच त्यांना तब्येत बरी नसल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेते मनोज कुमार यांनी अनेक अजरामर भूमिका साकारल्या. त्यांच्या…
खाजगी शाळांमध्ये १५टक्के फी कपातीचा सरकारचा निर्णय
मुंबई/ कोरोंनाच्या संकटकाळात शाळांनी सरसकट फी वाड करू नये तसेच राजस्थान प्रमाणे इतर राज्यांमध्येही खाजगी शाळांनी १५टक्के फी कपात करावी असे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले होते त्यानुसार महारष्ट्र सरकारनेही खाजगी शाळांमधील १५टक्के फि कपात करण्याचा निर्णय घेतला होता पण त्याला काही खाजगी शाळा आणि त्यांच्या संघटना विरोध करून न्यायालयात जाण्याच्या तयारीत होत्या मात्र त्याची जराही…
संसदेचे हिवाळी अधिवेशन वक्त बोर्डाच्या जमिनीचा मुद्दा गाजणार
नवी दिल्ली/आज संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे या अधिवेशनात महागाई बेरोजगारी चीन आणि पाकिस्तान बाबत देशाचे परराष्ट्र धोरण आणि बोर्डाच्या जमिनी बाबतचा मुद्दा गाजणार आहे व बोर्डाची जमीन खुली करण्याबाबत भारतीय जनता पार्टीचे सरकार खूप आग्रही आहे मात्र त्याबाबत एक संसदीय समिती स्थापन करण्यात आली आहे या संसदीय समितीच्या आजवर अनेक बैठका झाल्या परंतु…
