मुंबई/ एखाद्या नेत्याच्या वाढ दिवसानिमित्त काहीतरी विधायक काम करायचे ही शिवसेनेची आजवरची पद्धत आहेे. त्यामुळे शिवसेना नेते आणि लोकप्रतिनिधी यांच्या वाढ दिवसाच्या निमि्ताने रुग्णवाहिका देण्याची जी पद्धत होती ती आजही सुरूच आहे. काल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या वाढ दिवसाच्या निमित्ताने १९९ चे शाखाप्रमुख गोपाळ खाडे यांनी दोन रुग्णवाहिकेची लोकार्पण केले. ना. म.जोशी मार्गावर झालेल्या या सोहळ्यासाठी नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर भारमल तसेच सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर जोशी यांच्या सह जी साऊथ विभागाचे आरोग्य्य अधिकारीी डॉक्टर बांगर आणि शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत तसेच सत्कारमूर्ती महापौर किशोरीताई पेडणेकर उपस्थित होत्या.
Similar Posts
मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन – जरांगे पाटलांची प्रकृती खालावली
मुंबई- आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असतानाच राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. आज बुधवारी झालेल्या बैठकीत मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी 20 फेब्रुवारीला विधिमंडळाचे एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलविण्यास मान्यता देण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरंगे यांचे बेमुदत उपोषण सुरूच आहे.दरम्यान, महाराष्ट्र सरकारने…
पोमणमध्ये बिल्डरांकडून शेतकऱ्याची फसवणूक
बोगस कागदपत्रांद्वारे वीज मीटर केले नावावर वसई :वसई-विरार शहर महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर वसईतील राखीव, मालकी, आदिवासी भूखंडांचा व त्यापाठोपाठ आदिवासी व सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पैशाच्या बळावर उड्या मारणारे विकासक प्रशासकीय यंत्रणा पैशाने विकत घेऊन सर्वसामान्य नागरिकांनाच देशोधडीला लावू लागली आहे. पोमणमध्येे असाच एक लांडीलबाडीचा प्रकार उघडकीस आला असून दोघा बिल्डरांनी बोगस कागदपत्रांच्या…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशिवसेना- शिंदे गट न्यायालयीन लढाईचा फैसला लांबणीवर
दिल्ली / शिवसेनेतील 16 फुटीर पात्र की अपात्र तसेच शिवसेनेचे धनुष्यबाण कोणाला मिळणार यावर आता सर्वोच्च न्यायालय 27 सप्टेंबरला निकाल देणार आहे मात्र या प्रकरणावर गेल्या 2 महिन्यापासून तारीख पे तारीख पडत असल्याने शिंदे गटाचे मंत्री मागे जे म्हणाले होते की कोर्टाचा निर्णय यायला 5 वर्ष लागतील ते खरेच की काय असा आता लोकांना संशय…
पुढील ५ वर्षात शेतकर्यांना मोफत वीज देणार – मुख्यमंत्री
सातारा: राज्य सरकार सध्या जनतेसाठी अनेक चांगल्या योजना आणीत आहेत त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागातील शेतकर्यांना पुढील ५ वर्षात मोफत वीज देण्याची तसेच मागेल त्याला कृषी पंप देण्याची योजना आखली आहे.पाटण तालुक्यातील (जि. सातारा) मान्याचीवाडी गावामध्ये महावितरणच्या वतीने १०० टक्के सौर ऊर्जीकरण करण्यात आले आहे. राज्यातील पहिले ‘सौरग्राम’ झालेल्या मान्याचीवाडीचे लोकार्पण करताना मु्ख्यमंत्री एकनाथ…
मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले
१५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला निकालमतदार याद्यांमध्ये सुधारणा करण्या बाबत निवडणूक आयोगाने हात झटकलेमुंबई/अखेर मुंबई-ठाण्यासह राज्यातील प्रलंबित महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल १६ जानेवारी रोजी लागणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली….
अतिरिक्त आयुक्त वेलरासु पालिकेला चुना लावण्यान्या चर निवीदा रद्द करणार की बढती देणार ?
मुंबई– मुंबई शहरातील बेस्ट, रिलायन्स एनर्जी ,महानगर टेलिफोन निगम महानगर गॅस व अन्य कंपण्यांकडून खणलेल्या चारी बुजवण्यासाठी पालिकेकडून दुप्पट दराने शुल्क वसूल करण्यात येते आणि स्ट्रेच म्हणजे चार भरण्यासाठी 350ते 400 कोटी कंत्राटदारच्या घशात घालण्यात येतात पण चर नियमाने न भरल्याने पुन्हा खड्डे पडतात आणि ते खड्डे बुजवण्यासाठी पुन्हा कंत्राटदारांचे खिसे भरले जतातसा हा सगळं…
