मुंबई/ विधान परिषदेसाठी स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून जे आमदार निवडून द्यायचे आहेत त्यात शिवसेनेचे उमेदवार सुनील शिंदे आणि भाजपा उमेदवार राजहंस सिंह यांचा विजय पक्का मानला जात आहे .कारण विजयासाठी जो ७७ मतांचा कोटा आवश्यक आहे तो दोघांकडेही आहे सेनेकडे ९९ तर भाजपकडे ८३ नगरसेवक आहेत त्यामुळे सुनील शिंदे आणि राजहंस सिंह या दोन्ही माजी आमदारांचा विजय पक्का आहे मात्र काँग्रेसने उमेदवार दिला तर मतांची फोडाफोडी होऊन गणित बिघडू शकते .मुंबई महानगर पालिकेत२२७ अधिक ५ नामनिर्देशित सदस्य मिळून २३२संख्याबळ आहे त्यापैकी तीन जागा रिक्त असल्याने २२९ नगरसेवकाचा मतदानात भाग घेऊ शकतील
Similar Posts
संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षांवर हल्ला मराठा क्रांती मोर्चा मैदानात
सोलापूर/अक्कलकोट (सोलापूर) येथे रविवारी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर काळी शाई फेकून धक्कादायक हल्ला करण्यात आला. फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले असताना त्यांच्या गाडीसमोर काही लोकांनी आक्रमकपणे शाई फेकली आणि त्यांना खाली खेचून धक्काबुक्की केली. या हल्ल्यामागे भाजपशी संबंधित शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचं समोर आलं आहे. दीपक…
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्ण पदक पटकावत इतिहास रचला
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्ण पदक पटकावत इतिहास रचला. नीरजने पहिली फेक ८७.०३ मीटर, दुसरी फेक ८७.५८ मीटर, तिसरी फेक ७६.७९ मीटर लांब केली. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये नीरज आघाडीवर होता. चेक रिपब्लिकच्या वडलेजनं ८६.६७ मीटर, तर वेसेली ८५.४४ मीटर लांब भाला फेकला. नीरज चोप्राला सुवर्ण पदक मिळालं. तर वडलेज आणि वेसेलीला अनुक्रमे रजत…
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत राडा पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली
अहिल्या नगर/महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कधी घडली नव्हती अशी एक भयंकर घटना काल घडली गादीवरील अंतिम फेरीत शिवराज राक्षे आणि नांदेडचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यातील स्पर्धेत पंचांनी चुकीच्या पद्धतीने शिवराज राक्षेला बाद दिल्यामुळे चिडलेल्या राक्षेने पंचांना लाथ मारली या घटनेने मोठी खळबळ माजली दरम्यान माती आणि गादीवरील विजेत्यांमधील झालेल्या फायनल मध्ये पृथ्वीराज मोहोळ विजेता होऊन महाराष्ट्र केसरी…
राज्यपालांकडून कोविड कृतीदलाच्या सदस्यांना कौतुकाची थाप-डॉ संजय ओक, डॉ उदवाडीया, डॉ म्हैसेकर सन्मानित
मुंबई-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज (दि. २६) राज्य शासनाच्या कोविड कृती दलाच्या सदस्यांचा करोना काळातील सेवेबददल राजभवन येथे सत्कार करण्यात आला.संपुर्ण राज्यातील कोविड व्यवस्थापन, वेळोवेळी केलेली औषध योजना व त्यानंतर लसीकरण या सर्व क्षेत्रात यशस्वीपणे मार्गदर्शन केल्याबद्दल राज्यपालांनी कोविड कृतीदलाच्या सदस्यांना कौतुकाची थाप दिली. दिनांक १३ एप्रिल २०२० रोजी स्थापन केलेल्या १६ सदस्यांच्या कोविड…
वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघाला बीसीसीआय कडून १२५ कोटींची लॉटरी
नवी दिल्ली – टी -२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ७ ध्वनी पराभव करून वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघाला बीसीसीआय कडून १२५ कोटींचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान वर्ल्डकप जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा माजी कर्णधार विराट कोहली व रवींद्र जडेजा यांनी टी २० मधून निवृत्ती जाहीर केली आहे टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा फायनल सामन्यामध्ये सात धावांनी…
सर्व सामान्य जनतेला सरकारचा दिलासा ! आयुष्यमान आरोग्य योजनेतील उपचाराची मर्यादा ५ लाखावरून १० लाखांवर
नवी दिल्ली/भारतातील वैद्यकीय खर्च वाढला आहे, मात्र आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेने देशातील जनतेला आधार दिला आहे. अशातच आता या योजनेत मिळणाऱ्या कव्हरमध्ये वाढ करण्यात आली आहे. याआधी पी एम जय योजनेत कुटुंबाला ५ लाखांपर्यंतचा आरोग्य विमा मिळत होता, मात्र आता १०लाखांपर्यंतचा कव्हर मिळणार आहे. देशातील लाखो लोकांना याचा फायदा होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती…
