मुंबई/ विधान परिषदेसाठी स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून जे आमदार निवडून द्यायचे आहेत त्यात शिवसेनेचे उमेदवार सुनील शिंदे आणि भाजपा उमेदवार राजहंस सिंह यांचा विजय पक्का मानला जात आहे .कारण विजयासाठी जो ७७ मतांचा कोटा आवश्यक आहे तो दोघांकडेही आहे सेनेकडे ९९ तर भाजपकडे ८३ नगरसेवक आहेत त्यामुळे सुनील शिंदे आणि राजहंस सिंह या दोन्ही माजी आमदारांचा विजय पक्का आहे मात्र काँग्रेसने उमेदवार दिला तर मतांची फोडाफोडी होऊन गणित बिघडू शकते .मुंबई महानगर पालिकेत२२७ अधिक ५ नामनिर्देशित सदस्य मिळून २३२संख्याबळ आहे त्यापैकी तीन जागा रिक्त असल्याने २२९ नगरसेवकाचा मतदानात भाग घेऊ शकतील
Similar Posts
५०० हत्या करणाऱ्या कुख्यात हिडमासह ७ माओवाद्यांचे एन्काउंटर
रायपूर/छत्तीसगड – आंध्र प्रदेश सीमावर्ती भागात पोलीस आणि माओवाद्यांमध्ये मोठी चकमक झाल्याची माहिती समोर येत आहे. या चकमकीत सहा माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. माओवादी संघटनेच्या सेंट्रल कमिटीचा सदस्य असलेला हिडमा या चकमकीत ठार झाल्याचं कळतंय. माओवाद्यांचे मोठे नेते बैठक घेत असलेल्या ठिकाणी पोलिसांनी हल्ला केला. याठिकाणी मोठ्या प्रमाणात माओवादी असल्यामुळे चकमकीच्या ठिकाणी…
एम आय एम ला महाविकास आघाडीत घेण्यास ठाकरे आणि पवारांचाही नकार
मुंबई/ एम आय एम ही भाजपचीच बी टीम आहे आणि त्यांना महाविकास आघाडीत घुसवून महाविकास आघाडी कमजोर करण्याचा भाजपचाच प्लॅन आहे म्हणूनच आम्ही त्यांच्या कारस्थनाला बळी पडणार नाही असे शिवसेनेकडून काल स्पष्ट करण्यात आले आहे तसेच एम आय एम बरोबर आम्ही कदापि युती करणार नाही असे मुख्यमंत्री उधव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले आहे त्यामुळे एम…
नव्या पिढीसाठी ज्ञानाचे भांडार लाभणारे “गुरुजी” पुस्तकाचे धन..!
राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या लोकप्रतिनिधी, पत्रकार, राजकीय अभ्यासक यांच्यासाठी विविध राजकीय विश्लेषण करणारे आणि ज्ञानाचे गुरुत्व लाभलेले “गुरुजी”नावाचे संग्राह्य पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. सदर पुस्तक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि व्यासंगी पत्रकार योगेश वसंत त्रिवेदी यांनी लिहिले आहे.इंटरनेटच्या जगात पुस्तक वाचून संस्कृती संपत चाललेली असतांना आणि त्यामध्ये सध्या लॉकडाऊनच्या काळात एखादे पुस्तक प्रकाशित करणे हे…
शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव लटकला-पालिकेच्या निर्णयाला टास्क फोर्स चां विरोध
मुंबई/ कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले त्यामुळे आता प्रार्थमिक शाळा सुरू करण्यासाठी पालिका आग्रही आहे तसा प्रस्तावही सरकारकडे पाठवण्यात आला आहे पण पालिकेचा आ या निर्णयाला डॉक्टरांच्या टास्क फोर्स ने विरोध केला आहे तास्क फोर्स चां म्हणाण्या नुसार लहान मुलांचे अजूनही लसीकरण झालेले नसल्याने शाळा सुरू करण्याचा धोका…
हरिहरेश्व्रच्या समुद्रात सापडलेल्या शस्त्राच्या बोटीने सुरक्षा यंत्रणेची झोप उडवली
राज्यात हायअलर्टमुंबई – एन सणासुदीच्या काळातच मुंबई आणि आसपासच्या परिसरात मोठा घातपात घडवण्याचे दहशतवादी संघटनेचे मनसुबे असल्याचे पुन्हा एकदा स्पस्ट झाले असून काल रायगड जिल्ह्यातील हरिहरे श्वर च्या समुद्रात एक बेवारस बोट सापडली या बोटीत ३ एके ४७ रायफल आणि काही काडतुसे आढळली आहेत त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे…
गणेशोत्सवासाठी पालिकेची नियमावली जाहीर
मुंबई – यंदा गणेशोत्सवाच्या पार्शवभूमीवर पालिकेने नियमावली जाहीर केली आहे त्यानुसार मंडप बांधताना खड्डे पडल्यास प्रत्येक खाद्यामागे २ हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे . मंडपात प्रतिबंधित जाहिराती लावण्यास मनाई आहे मूर्तीच्या उंचीवर निर्बंध नसले तरी मंडपाची उंची मात्र ३० फुटांचं असायला हवीकाही दिवसात लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा गणरायाचं…
