मुंबई/ विधान परिषदेसाठी स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून जे आमदार निवडून द्यायचे आहेत त्यात शिवसेनेचे उमेदवार सुनील शिंदे आणि भाजपा उमेदवार राजहंस सिंह यांचा विजय पक्का मानला जात आहे .कारण विजयासाठी जो ७७ मतांचा कोटा आवश्यक आहे तो दोघांकडेही आहे सेनेकडे ९९ तर भाजपकडे ८३ नगरसेवक आहेत त्यामुळे सुनील शिंदे आणि राजहंस सिंह या दोन्ही माजी आमदारांचा विजय पक्का आहे मात्र काँग्रेसने उमेदवार दिला तर मतांची फोडाफोडी होऊन गणित बिघडू शकते .मुंबई महानगर पालिकेत२२७ अधिक ५ नामनिर्देशित सदस्य मिळून २३२संख्याबळ आहे त्यापैकी तीन जागा रिक्त असल्याने २२९ नगरसेवकाचा मतदानात भाग घेऊ शकतील
Similar Posts
अजूनही निष्ठा
शिवसेनेत भलेही बंडखोरी झालेली असली तरी काही बंडखोरामध्ये आजही ठाकरे कुटुंबाच्या विषयी आदर आणि थोडीफार निष्ठा आहे.त्यामुळे ठाकरे घरण्या विषयी कोण काही बोलले तर ते त्यांना सहन होत नाही पण त्याची किंमतही त्यांना मोजावी लागणार आहे.कारण शिवसेना ज्या उद्देशाने फोडण्यात आली त्यांना शिवसेना नामशेष करायची आहे त्यामुळे शिवसेनेतून फुटलेल्या माणसाने ठाकरे परिवाराचे गुणगान गायले की…
सैनिकी शाळेतील मुलं आपल्या देशाचे भवितव्य -प्रवीण दरेकर
ससांगली- ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सांगली जिल्ह्यातील रेठरे धरण, ता. वाळवा येथील एस.के. सैनिक इंटरनॅशनल स्कूल येथे भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. ही समोर बसलेली मुले आपल्या देशाचे भविष्य आहेत. या सर्वांचे दर्शन घेण्यासाठी मी इथे आलो आहे, असे कौतुकास्पद उद्गार आमदार प्रविण दरेकर यांनी ध्वजारोहण कार्यक्रमात केले….
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयप्रवीण दरेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
मुंबई- मुंबई बँक निवडणुकीतील मजूर प्रवर्ग प्रकरणी विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांचा अटक पूर्व जमीन अर्ज आज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. मात्र त्याना मंगळवार पर्यंत अटक करू नये असे आदेश दिले आहेत. प्रवीण दरेकर आता अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्चं न्यायालयात जाणार आहेत.प्रवीण दरेकर यांनी ट्रेंड युनियनच्या बनावट सदस्यत्वाचा वापर करून, मुंबई बँकेचे संचालकपद…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसरकार आणि पक्षातही डावललं नाराजी वाढली शिंदे गट फुटणार?
मुंबई/ शिवसेनेत बंडखोरी करून ज्या 40 आमदारांनी भाजप सोबत युती करून सरकार स्थापन केले होते मात्र त्यातील काहींना सरकार आणि पक्ष संघटनेत सुधा कोणतेही पद मिळालेले नाही त्यामुळे ते नाराज झाले असून त्यातील काही फुटण्याच्या मार्गावर आहेत अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहेएकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेत बंडखोरी करून महा विकास आघाडीचे सरकार पाडले…
समाजसेवक आश्विन नाईक यांना वाढदिवसा निमित्त जनतेकडून हार्दिक शुभेच्छा!
मुंबई/डीलायरोड भागातील सामाजिक समाजसेवक अश्विन नाईक यांचा मंगळवारी वाढदिवस साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवर यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन अश्विन नाईक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्याकडून डीलायरोड भागातील जनतेची भविष्यात चांगल्या प्रकारे सेवा घडो अशा प्रकारच्या शुभकामना व्यक्त केल्या.
पद्मश्री विनोद दुआ यांच्या निधनाने-भारतीय पत्रकारितेची मोठी हानी
मुंबई, शनिवार : आपल्या प्रभावी शैलीमुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर आपला असाधारण ठसा उमटविणारे पत्रकार पद्मश्री विनोद दुआ यांच्या निधनाने भारतीय पत्रकारितेची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र वि. वाबळे यांनी आज आपल्या भावना व्यक्त केल्या. दूरदर्शन आणि एनडीटीव्हीमध्ये काम करत असताना विनोद दुआ यांनी आपली निर्भीड आणि नि:पक्षपाती पत्रकारिता…
