मुंबई/ आग्रिपडा येथील झुला मैदानाच्या खाली पालिका वाहनतळ बनवणार होती .त्यामुळे या मैदानाचे सुशोभीकरण रखडले होते भूमिगत वाहांतलासाठी सल्लागाराची सुधा व्यवस्था करण्यात आली होती .पण आता हा भूमिगत वाहनतळ बनवण्याचा निर्णय बारगळला असल्याने या मैदानाचे सुशोभीकरण केले जाणार आहे त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. नवीन संरक्षक भित बंधने त्यावर नक्षीदार जली बसवणे मुलांना खेळण्यासाठी मैदान बास्केटबॉल कोर्ट अशा विविध सुविधा या मैदानात केल्या जाणार आहेत
Similar Posts
देशभरातील अनेक मेडिकल कॉलेजवर इंडीचे छापे
मुंबई/प्रवर्तन निदेशालयाच्या अनेक टीम्सनी गुरूवारी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगण, मध्यप्रदेश ,छत्तीसगढ़, गुजरात, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या राज्यातील १५ ठिकाणी छापे टाकले. कथित भ्रष्टाचार आणि लाचखोरीप्रकरणी हे छापे टाकण्यात आले, राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांचे नियमन करणाऱ्या नियामक चौकटीत फेरफार करण्यात आल्याचा आरोप होता, त्यानतंर ही कारवाई झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या ईडी ने १५…
पालिका ७ ठिकाणी जलतरण तलाव बांधणार
मुंबई – सध्या मुंबईत सात ठिकाणी जलतरण तलाव असतानाही मुंबई महापालिकेने मुंबईत आणखी ७ जलतरण तलाव बांधण्याचा निर्णय घेतल्याने हि उधळपट्टी कशाला असा संतप्त अवलं मुंबईकर विचारीत आहेत दहिसर येथील कांदरपाडा जलतरण तलाव, मालाड (पश्चिम) येथील चाचा नेहरू मैदान जलतरण तलाव, अंधेरी (पश्चिम) येथील गिल्बर्ट हिल जलतरण तलाव, अंधेरी (पूर्व) येथील कोंडिविटा गाव जलतरण तलाव,…
गणेशोत्सवाशी निगडीत सर्व कामे वेळेवर पूर्ण करा – पालिका आयुक्तांचे सर्व अधिकाऱ्यांना आदेश
पावसामुळे मुंबई महानगरातील रस्त्यांवर झालेले खड्डे बुजवण्याची कार्यवाही वेगाने पूर्ण करण्यात येत असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. असे असले तरी, गणेशोत्सवाच्या कालावधीत कोणत्याही रस्त्यांवर खड्ड्यांमुळे अडथळा निर्माण होणार नाही, यासाठीची खातरजमा विभाग स्तरावर करण्याची करावी, रस्त्यावर खड्डे आढळल्यास मध्यवर्ती यंत्रणेशी समन्वय साधून खड्डे बुजवण्यासाठी युद्धपातळीवर काम हाती घेण्यात यावे, असे निर्देश वेलरासू यांनी दिले आहेत
मनसेच्या बैठकीत ठाकरेंच्या सेनेबाबत पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर मात्र युती कायम
भाजप बरोबर जाण्याची शक्यता राजने फेटाळलीमुंबई/ पालिका निवडणुकीत युती असतानाही ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेच्या उमेदवारांना पुरेशी मदत मिळाली नाही त्यामुळेच मुंबईत अपेक्षित यश मिळू शकले नाही .अशा शब्दात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे समोर तक्रारीचा पाढा वाचला.मात्र आता तक्रारी नको कामाला लागा असा आदेश राज ठाकरेंनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे.त्यामुळे ठाकरे बंधूंची युती कायम राहणार आहे.तर भाजपा…
विशाळगडावर शिवभक्तांच्या राडा – तोडफोड जाळपोळीनंतर जमावबंदी ,१२ पोलिसांसह १८ जखमी
कोल्हापूर : किल्ले विशाळगडावर अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या शिवभक्तांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यामुळे गडावर तोडफोडीच्या आणि दगडफेकीच्या घटना सुद्धा झाल्या. विशाळगडावरील स्थानिकांनी मारहाण झाल्याचा आरोप केला. पोलिसांवर सुद्धा हल्ला केल्याचा आरोप होत आहे. दर्ग्यावर सुद्धा हल्ला करण्यात आल्याचा आरोप झाला. त्यामुळे शिवभक्तांनी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. अतिक्रमण उद्यापासून काढून घेतलं जाईल असं आश्वासन सरकारने…
हिम्मत असेल तर आता निवडणूक घेऊन दाखवा
उद्धव ठाकरेंचे शिंदे – फडणवीस याना जाहीर आव्हानसंभाजी नगर – हिम्मत असेल तर आता निवडणूक घेऊन दाखवा असे पुन्हा एकदा जाहीर आव्हान उद्धव ठाकरे यांनी शिंदे फडणवीस याना केले आहे ते पुढे म्हणाले तुम्ही पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, आता वडिलही चोरायला निघालात, आता मी गप्प बसणार नाही, हिंमत असेल तर मोदींच्या नावाने मतं मागा, मी बाळासाहेबांच्या नावाने मागतो, मग पाहू महाराष्ट्र कुणाच्या…
