सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. जाहीर कार्यक्रमानुसार 18 ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर 21 नोव्हेंबर रोजी 21 जागांसाठी मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे सर्वच पक्ष कामाला लागले आहेत.
Similar Posts
ओबीसी आरक्षण शिवाय निवडणुका नको; सर्व पक्षीय एकमत निवडणूक लांबणीवर ? – धक्कादायक! परप्रांतियांना हवे ओबीसी आरक्षण
मुंबई/ सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले ओबीसी चे राजकीय आरक्षण जोपर्यंत परत मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही निवडणुका नको यावर महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांचे एकमत झाले आहे .त्यामुळे मुंबई महानगर पालिका राज्यातील ५ मोठ्या महानगर पालिका तसेच जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका आता लांबणीवर पडण्याची शक्यता आहेसर्वोच्च न्यायालयाने ओबीसी चे राजकीय आरक्षण रद्द केल्याने हे आरक्षण…
कोषारी राज्यपालपद सोडण्याची अफवा
मुंबई/ शिवाजी महाराजांच्या विरोधात वादग्रस्त विधान करणारे राज्यपाल भगतसिंग कोषारी याच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठलं आहे . त्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलने सुरू आहेत दोन दिवसांपूर्वी त्यांना दिल्लीला बोलावण्यात आले होते .त्यानंतर कोषारी राजीनामा देणार आहेत अशा चर्चा सुरू झाल्या .मात्र राजभवन मधून ही शक्यता फेटाळण्यात आली राज्यपाल राजीनामा देणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे…
पाच राज्यांच्या निवडणुकीची घोषणा- युपी मध्ये ७ टप्प्यात निवडणूक १० मार्चला निकाल
मुंबई/ निवडणूक आयोगाने काल उत्तरप्रदेश,पंजाब,गोवा उत्तराखंड,आणि मणिपूर या पाच राज्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला त्यानुसार युपी मध्ये सात टप्प्यात मणिपूर मध्ये दोन टप्प्यात तर पंजाब, उतरखंड आणि गोव्यात १४फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. निकाल १० मार्च रोजी लागेल उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यात १० फेब्रुवारी,दुसऱ्या टप्प्यात १४फेब्रुवारी,तिसऱ्या टप्प्यात २० फेब्रुवारी, चौथा टप्प्यात२३ फेब्रुवारी,पाचव्या टप्प्यात२७ फेब्रुवारी,सहाव्या टप्प्यात…
राज्यपाल कोश्यारी यांना मानवंदना व निरोप
मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भारतीय नौदलातर्फे राजभवन येथे मानवंदना देण्यात आली. त्यानंतर राज्यपालांचे मुंबईहून विशेष विमानाने देहरादूनकडे प्रस्थान झाले.
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईमोबाईल मधले किलर गेम
मोबाईल ही सध्या माणसासाठी जीवनावश्यक वस्तू बनली आहे.मात्र या मोबाईलचा जर चांगल्या कामासाठी वापर केला तर माणसाला आर्थिक लाभ आणि सार्वजनिक क्षेत्रात एक नवी ओळख मिळू शकते पण त्याचा दुरुपयोग केला तर मात्र माणसाचे आयुष्य बरबाद होऊ शकते त्यामुळे मोबाईल मधील वाईट गोष्टींपासून माणसाने नेहमीच दूर राहायला हवे खास करून मोबाईल मध्ये माहितीच्या मायाजलाच्या अंतर्गत…
