सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. जाहीर कार्यक्रमानुसार 18 ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर 21 नोव्हेंबर रोजी 21 जागांसाठी मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे सर्वच पक्ष कामाला लागले आहेत.
Similar Posts
नाशिकमध्ये दांडिया दरम्यान शॉक लागून डीजे ऑपरेटरचा मृत्यू
नाशिक – नवत्रोत्सवात दांडिया नृत्याची मोठी धूम असते . मात्र नाशिक येथील आडगाव परिसरात दांडिया दरम्यान एका डीजे ऑपरेटरला विजेचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. या घटनेने येथील नवरात्रोत्सवाला गालबोट लागले असून लोक हळहळ व्यक्त करीत आहेत.कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी यंदा निर्बंधमुक्त नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. नाशिकच्या आडगाव परिसरातील जय जनार्दन फौंडेशन या मंडळाच्या…
मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवण्याचे बालिश आव्हान-राणा दांपत्याची नौटंकी सुरूच
मुंबई/ उद्धव ठाकरे यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी माझ्या विरुद्ध निवडणूक लढवून दाखवावी असे पोरकट आव्हान नवनीत राणा यांनी केल्यामुळे महाराष्ट्र खोखो हसत त्यांच्या या बालिशपणा ची थट्टा उडवत आहे .सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्यांना जमीन मंजूर केल्यानंतर रवी राणा यांची तुरुंगातून दुसऱ्या दिवशी सुटका झाली पण नवनित राणा मात्र प्रकृतीच्या कारणावरून लीलावती रुग्णालयात अँडमिट होत्या…
आयकर विभागाचे छापे- आघाडी सरकार मध्ये अनेक सचिन वाझे कार्यरत
मुंबई -आयकर विभागाने महाराष्ट्र घातलेल्या छापायातून उघड झाले माहिती अत्यंत धक्कादायक आहे . सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या नियुक्त्या तसेच सरकारी दरबारी असलेली कामे करून घेण्यासाठी मध्यस्थांची यंत्रणा कोणत्या मार्गाने संपत्ती गोळा करत आहे याची माहिती या छापायातून उघड झालेली आहे . याबाबत आघाडी सरकारने खुलासा करावा अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी…
दोन वर्षातले तीन पैशाचे सरकार- आशीष शेलार
मुंबई/राज्यातील महा विकास आघाडी सरकारने काल दोन वर्षाचा कालावधी पूर्ण केला यावर भाजपनेते आशीष शेलार यांनी आघाडीच्या दोन वर्षातील कामाचा पंचनामा करताना हे सरकार पुत्र, पुत्री आणि पुतण्या अशा पद्धतीचे तीन पैशाचे सरकार असल्याने या सरकारकडून दोन वर्षात जनतेच्या कोणत्याही अपेक्षा पूर्ण करू शकले नाही असे सांगितले.महाविकास आघाडीने गेल्या दोन वर्षातील ७५० पेक्षा अधिक दिवसात…
आता मुलींचे शोषण थांबेल!
केंद्रातील मोदी सरकारची आजवरची काही कामे भलेही वादग्रस्त असली तरी त्यांच्या सरकारने मागील सात वर्षात घेतलेले काही निर्णय निश्चितच समाजासाठी लाभदायी ठरलेत.मग तो जम्मू काश्मीर मधील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय असो की ट्रीप ल तलकचा निर्णय असो!त्याचा निश्चितच देशातील जनतेला कुठेतरी फायदा होणार आहे. सरकारने असाच आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे आणि तो…
हिंदुत्ववाद्यांनी आव्हाडांचे पुतळे जाळले
मुंबई – सध्या राजकीय नेत्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे राज्यातील वातावरण दिवसेंदिवस दूषित बनत चालले आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी असेच एक वादग्रस्त ट्विट केले आहे रावण कडून रामायणातून राम समजावून सांगा या त्यांच्या वक्तव्यामुळे भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना संतप्त झाल्या असून आज ठिकठिकाणी त्यांचे पुतळे जाळण्यात आले : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे…
