IPL 2021 Final: इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएल (IPL) या जगप्रसिद्ध क्रिकेट लीगचं 14 वे पर्व (IPl 2021) नुकतेच पार पडले. अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि चेन्नई सुपरकिंग्स (CSK) हे संघ आमने-सामने होते. काही ओव्हर्स अगदी सामना चुरशीचा होईल असं वाटतं असतानाच चेन्नईच्या गोलंदाजानी दमदार कमबॅक करत सामना एकहाती जिंकला.
Similar Posts
अग्निपथ कधी विझनार
भारतात पूर्वी राजा महाराजांचे शासन असायचे त्यामुळे राजा ठरवेल ते धोरण आणि बांधील ते तोरण अशी परिस्थिती होती.आता राजेशाही जाऊन लोकशाही आली आहे. पण ती नावाला आहे कारण या लोकशाहीचा कारभार राजेशाही पेक्षाही वाईट आहे पूर्वी राजाची मनमानी असायची आता पंतप्रधान महाराजांची मनमानी आहे पूर्वी राजाच्या कमरेला तलवार असायची आता पंतप्रधान महाराजांच्या कनवटीला राक्षसी बहुमत…
मुंबईतील शाळा एक दिवसांआड भरणार
मुंबई/ राज्य सरकारने ४ऑक्टोबर पासून जरी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी मुंबईतील शाळा दर दिवशी सुरू राहणार नाहीत तर एक दिवसाआड भरतील तसेच वर्गात फक्त १५ विद्यार्थ्यांना बसण्याची परवानगी असेल आणि मुख्य म्हणजे करोना बाबतचे सर्व नियम अत्यंत काटेकोरपणे पाळण्याची शाळा प्रशासनावर जबाबदारी राहील .आणि केवळ आठवी ते बारावी पर्यंतच्या वर्गाना परवानगी देण्यात…
किशोरी पेडणेकर यांच्यावर – एस आर ए घोटाळ्याचा आरोप
मुंबई/ संजय राऊत यांच्या नंतर आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. पेडणेकर यांनी वरळीतील गोमाता एस आर ए प्रकल्पात घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे . या प्रकरणी दादर पोलिसांनी पेडणेकर यांची चौकशी केल्याचे समजते तर स्वतः पेडणेकर यांनी काही पत्रकारांना घेऊन गोमाता प्रकल्पातील इमारतीला भेट दिली जर या…
पंढरीची वारी……शामसुंदर महाराज सोन्नर
सोपी विवेकी पायवाट……………………………….या रे नाचू प्रेमानंदे lविठ्ठल नामाचिया छंदे lअशी साद वारक-यांनी एकमेकांना घातली आहेत. मग विचारांचा जागर मांडत किचकट कर्मकांडाना अलगद बाजूला सारून विवेकाच्या वाटेवरील निरंतर चालण्याची दिशा दाखविली जात आहे.संत परंपरेपूर्वी समाज किचकट कर्मकांडामध्ये रुतला होता. त्या दलदलीत तो अधिकाधिक रुतत जाईल अशी ग्रंथ रचना केली जात होती. रामदेवराय यांचा प्रधान हेमाद्रीपंत याने…
सेना भाजपच्या दोन्ही माजी आमदारांचा विजय पक्का
मुंबई/ विधान परिषदेसाठी स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून जे आमदार निवडून द्यायचे आहेत त्यात शिवसेनेचे उमेदवार सुनील शिंदे आणि भाजपा उमेदवार राजहंस सिंह यांचा विजय पक्का मानला जात आहे .कारण विजयासाठी जो ७७ मतांचा कोटा आवश्यक आहे तो दोघांकडेही आहे सेनेकडे ९९ तर भाजपकडे ८३ नगरसेवक आहेत त्यामुळे सुनील शिंदे आणि राजहंस सिंह या दोन्ही…
आजपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन
मुंबई/ भाजप आणि शिंदे गटाच्या सरकारचे पाहिले पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात इतर प्रश्नानं बरोबरच सत्ताधारी पक्षाच्या आमदार कडून दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि मंत्र्यांकडून सरकारी अधिकाऱ्याला झालेली मारहाण हे मुद्दे गाजणार आहेत कारण अधिवेशनाच्या पूर्व संध्येला विरोधी पक्ष नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्ता आली म्हणून मस्ती आली का असा सवाल अजित दादांनी…
