मुंबई : लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून सत्ताधारी महाविकास आघाडीनं आज महाराष्ट्र बंद पुकारला होता. या बंदमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते रस्त्यावर उतरले होते. मात्र, हा बंद म्हणजे महाविकास आघाडीचा ढोंगीपणा असल्याची टीका भाजप नेत्यांनी केलीय. ‘उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी महाराष्ट्र बंद करायला निघालेल्या ढोंगी ठाकरे सरकारला लातूरमध्ये 72 तास अन्नत्याग आंदोलन करणारे 72 शेतकरी दिसत नाहीत का? असा खोचक सवाल भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलाय.
Similar Posts
कॅगचे अधिकारी पालिकेत पोचले
12 हजार कोटींच्या झोलचा पर्दाफाश होणार2019 ते 2022 या काळात पालिकेच्या 10 वेगवेगळ्या विभागात 12 हजार 23 कोटी 88 लाखांची कामे झाली होती . यातील बहुतेक कामे कोविड काळात झाली होती त्यात कोवीड सेंटर,दहिसर येथील भूखंड खरेदी आदी कामांचा समावेश होता .सरकारने आता या सर्व कामांची चौकशी करण्याचे आदर्श दिले असून या कामांचे लेखा परीक्षण…
माजी मंत्री सुनील केदार याना १ वर्षाची शिक्षा
मुंबई – राजकारण्याची मुजोरी काही नवी नाही . पण या देशात कायद्याचे राज्य आहे . हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. कारण एका सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी माजी मंत्री आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार सुनील केदार याना न्यायालयाने १ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.२०१७ मध्ये महापारेषणच्या साहाय्यक अभियंत्यासह कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात…
हरिहरेश्व्रच्या समुद्रात सापडलेल्या शस्त्राच्या बोटीने सुरक्षा यंत्रणेची झोप उडवली
राज्यात हायअलर्टमुंबई – एन सणासुदीच्या काळातच मुंबई आणि आसपासच्या परिसरात मोठा घातपात घडवण्याचे दहशतवादी संघटनेचे मनसुबे असल्याचे पुन्हा एकदा स्पस्ट झाले असून काल रायगड जिल्ह्यातील हरिहरे श्वर च्या समुद्रात एक बेवारस बोट सापडली या बोटीत ३ एके ४७ रायफल आणि काही काडतुसे आढळली आहेत त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे…
एस टी चां संपात अखेर फूट ८०० गाड्या रस्त्यावर
गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या संपत अखेर फूट पडली आहे काल मुंबई सेंट्रल सह लातूर पुणे सांगली सातारा आदी एस टी डेपो मधून एस टी बसेस बाहेर पडल्यावर तबाल १५०० एस टी कर्मचारी कामावर परतले आहेत.दरम्यान संपाची कोंडी फोडण्यासाठी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली,…
मला आणि फडणवीस याना तुरुंगात टाकून बर्फाच्या लादीवर झोपून मारण्याचा प्लॅन होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आरोप
कोल्हापूर/विधानसभा निवडणुका जिंकायच्या उन्हात सत्तेत यायचे आणि त्यानंतर मला आणि फडणवीसंना खोट्या गुढण्यात अडकवून तुरुंगात टाकून बर्फाच्या लादीवर झोपून मारण्याचा महाविकास आघाडीचा प्लॅन होता परंतु लोकांनी त्यांचा तो प्लान हालून पडला अशी झंझावती टीका राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथील सभेत बोलताना केलीशिवसेना शिंदे गटाचे नेते प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…
यूपी चे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांचे निधन सोमवारी अंत्यसंस्कार
लखनौ/ भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांचं शनिवारी वयाच्या ८९ व्या वर्षी दुःखद निधन झाले .त्यांच्या पार्थिवावर सोमवारी त्यांच्या जन्मगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती पंतप्रधान तसेच अनेक नेत्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून युपी मध्ये तीन दिवसांचा शासकीय दुखवटा पाळला जाणार आहे
