मुंबई : लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून सत्ताधारी महाविकास आघाडीनं आज महाराष्ट्र बंद पुकारला होता. या बंदमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते रस्त्यावर उतरले होते. मात्र, हा बंद म्हणजे महाविकास आघाडीचा ढोंगीपणा असल्याची टीका भाजप नेत्यांनी केलीय. ‘उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी महाराष्ट्र बंद करायला निघालेल्या ढोंगी ठाकरे सरकारला लातूरमध्ये 72 तास अन्नत्याग आंदोलन करणारे 72 शेतकरी दिसत नाहीत का? असा खोचक सवाल भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलाय.
Similar Posts
महापालिकेच्या निवडणुका भाजपा स्वबळावर लढणार
मुंबई – विधानसभा निवडणुकीत महायुतीनं २८८ पैकी 230 जागा जिंकत महाविकास आघाडीची दाणादाण उडवली.त्यात महायुतीत भाजपनं १४९ पैकी तब्बल १३२ जागा जिंकून युतीत आपणच मोठा भाऊ असल्याचं दाखवून दिले आहे. या घवघवीत यशानंतर आता भाजपचा कॉन्फिडन्स जबदस्त वाढला आहे.त्याचमुळे आता २०२९ च्या विधानसभा निवडणुकीबरोबरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही स्वबळावर लढण्याचे संकेत भाजप नेत्यांकडून दिले…
प्रियकरासाठी रक्ताच्या नात्याचा बळी दिला – पोटच्या पोरीने जन्मदात्या आईचाच खून केला
ठाणे – प्रेम आंधळे असते असे म्हटले जाते पण आता आंधळे प्रेम करणारी तरुण मुले किती कृतगन असतात हेच बघायला मिळत आहे. अल्पवयीन मुलीच्या प्रेमाला तिच्या आईचा विरोध होता. त्यामुळे चिडलेल्या मुलीने रक्ताच्या नात्याचा जराही विचार न करता सरळ प्रियकराच्या मदतीने जन्मदात्या आईचाच खून केला या प्रकरणी पोलीस फरारी तरुणी आणि तिच्या प्रियकराचा शोध घेत…
मोदींच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार – विरोधी पक्षाचे सर्व नेते नाराज
पुणे -देशात विरोधी पक्षांची एकजूट दिवसेंदिवस बळकट होत असताना आता शरद पवार यांच्या एका निर्णयामुळे विरोधी पक्षात नाराजीचा सूर निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील शरद पवार यांचा मित्रपक्ष असणाऱ्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे देखील यावर नाराज असल्याची माहिती आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑगस्टला पुण्यात टिळक स्मारकाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत….
.३० वर्षांनंतरही काळाचौकी जिजामाता नगर ‘एसआरए’ प्रकल्प रखडलेला… –
मुंबई, – काळाचौकी येथील जिजामाता नगर एसआरए पुनर्वसन प्रकल्पाला तब्बल ३० वर्षे उलटूनही कोणतीही लक्षणीय प्रगती न झाल्याने संतप्त रहिवाशांनी विकासक मे. शांती ओम रेसीडेन्सी प्रा. लि. यांना तात्काळ प्रकल्पातून हाकलून, पुनर्वसनाची जबाबदारी थेट शासनाने स्वीकारावी, अशी ठाम मागणी केली आहे.३० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या एसआरए प्रकल्पाचे काम विकासक मे. शांती ओम रेसीडेन्सी प्रा. लि. यांनी…
बावनकुळे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष
मुंबई/ चंद्रकांत पाटील यांची मंत्रीपदी वर्णी लागल्यामुळे आता चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी तर आशिष शेलार यांची मुंबई प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे पूर्वी मंगल प्रभात लोढा हे मुंबई प्रदेश अध्यक्ष होते पण त्यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे त्यामुळे मुंबईची धुरा पुन्हा एकदा शेलारांच्य खांद्यावर ठेवण्यात आली आहे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हे…
देशातील सर्व भ्रष्टाचाराच्या तुलनेत पालिकेतील भ्रष्टाचार मोठा- फडणवीस
मुंबई/ देशात जेवढे भ्रष्टाचार झाले आहेत त्यात मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार खूप मोठा आहे आणि त्याविरुद्ध आम्ही आवाज उठवणाराच असे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेफडणवीस यांनी पालिकेवर गंभीर आरोप केले आहेत ते म्हणाले नाले सफाई आणि इतर कामांमध्ये तर घोटाळे झालेच आहेत पण रस्त्यांच्या कामात सर्वात जास्त घोटाळे झाले आहेत .जे रस्ते नवीन आहेत त्यांच्याही…
