मुंबई : लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून सत्ताधारी महाविकास आघाडीनं आज महाराष्ट्र बंद पुकारला होता. या बंदमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते रस्त्यावर उतरले होते. मात्र, हा बंद म्हणजे महाविकास आघाडीचा ढोंगीपणा असल्याची टीका भाजप नेत्यांनी केलीय. ‘उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी महाराष्ट्र बंद करायला निघालेल्या ढोंगी ठाकरे सरकारला लातूरमध्ये 72 तास अन्नत्याग आंदोलन करणारे 72 शेतकरी दिसत नाहीत का? असा खोचक सवाल भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलाय.
Similar Posts
दोन वर्षातले तीन पैशाचे सरकार- आशीष शेलार
मुंबई/राज्यातील महा विकास आघाडी सरकारने काल दोन वर्षाचा कालावधी पूर्ण केला यावर भाजपनेते आशीष शेलार यांनी आघाडीच्या दोन वर्षातील कामाचा पंचनामा करताना हे सरकार पुत्र, पुत्री आणि पुतण्या अशा पद्धतीचे तीन पैशाचे सरकार असल्याने या सरकारकडून दोन वर्षात जनतेच्या कोणत्याही अपेक्षा पूर्ण करू शकले नाही असे सांगितले.महाविकास आघाडीने गेल्या दोन वर्षातील ७५० पेक्षा अधिक दिवसात…
मनोरंजन | महाराष्ट्र | मुंबईपावनखिंड’ सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्ल बोर्ड
पावनखिंड’ सिनेमाने पहिल्याच 18 फेब्रुवारीला ‘पावनखिंड’ सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. स्वराज्याच्या लढ्यातील झंझावाती महापराक्रमाची विजयगाथा आज ‘पावनखिंड’ (Pawankhind) पहिल्याच दिवस सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचा ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कोल्हापूर, नाशिकसारख्या ठिकाणी सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड लागला आहे. या सिनेमाला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे प्रेक्षकांचे मराठी सिनेसृष्टीवर किती प्रेम आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. स्वराज्याची सेवा, राजांशी…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरस्थ उपस्थितीत देशातील रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास योजनेचा शुभारंभ
राज्यपाल, पालकमंत्री यांच्या उपस्थितीत भायखळा स्थानक येथे रेल्वेतर्फे कार्यक्रमाचे आयोजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरस्थ उपस्थितीत आज देशातील अमृत भारत स्टेशन योजनेच्या अंतर्गत ५५४ रेल्वे स्टेशनांच्या पुनर्विकासाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पंतप्रधानाच्या हस्ते १५८५ रोड ओवर ब्रिजेस तसेच भूमिगत मार्गिकांच्या निर्मितीसाठी बांधकामाच्या कोनशिलांचे देखील अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाचा भाग म्हणून मुंबईतील भायखळा रेल्वे स्थानकावर…
शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकांवरगुन्हा दाखल करणार – देवेंद्र फडणवीस
मुंबई -: शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांविरोधात कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला आहे, तर शेतकऱ्यांच्या सिबील स्कोरचा बाऊ करण्याऱ्या बँकांवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत.सरकारची खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषीमंत्र्यांनी सर्व…
दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेत मंजूर -विरोधी पक्षाला संसदेत मोठा धक्का
नवी दिल्ली – दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेत चर्चेनंतर मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने १३१ तर विरोधात १०२ मते पडली. 2024 च्या निवडणुकीआधी विरोधकांनी उभारलेल्या इंडिया आघाडीसाठीआजचे राज्यसभेतील मतदान आवश्यक होते. यातून इंडिया आघाडीतील एकजूट किती आहे, हे दिसून आले. हे विधेयक मंजूर झाल्याने आता दिल्ली सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार राज्य सरकारऐवजी नायब राज्यपालांकडे…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयपवारांचा राजीनामा- महाविकास आघाडीची धोक्याची घंटी
मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर या राजीनाम्यावर फेरविचार करण्यासाठी २-३ दिवसांचा वेळ मागितला आहे . पण पवार राजीनामा मागे घेणार नाहीत तर नवा अध्यक्ष निवडण्यासाठी जी समिती नेमली आहे ती ५ तारखेला निर्णय घेणार आहे. सुप्रिया सुळेंना अध्यक्ष बनवून अजितदादांसाठीं महाराष्ट्रात रान मोकळे करून दिले जाणार आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या…
