मुंबई -गणपती विसर्जनानंतर खड्डे बुजविले जात नसल्यामुळे महापालिकेवर टीकेची झोड उठवली जात आहे . यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नाराजी व्यक्त केली . रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी सहाय्यक अभियंता रस्ते यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ बुजवले जावे तसेच मेट्रोच्या कामामुळे खड्डे पडले असतील तर त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तात्काळ खड्डे बुजवावे असे आदेश दिले.
Similar Posts
लोढा यांच्या जागी आशिष शेलारणा भाजपाने पुढे आणले
मुंबई/ आगामी मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी शिवसेनेला तोडीस तोड टक्कर देण्याची तयारी भाजपने केली आहे त्यासाठी मवाळ स्वभावाचे असलेले मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या जागी आशिष शेलार यांनी आनले आशिष शेलार हे भाजपचे आक्रमक आमदार आहेत आणि सध्या फडणवीस यांच्या बरोबरीने शिवसेनेचा मुकाबला करीत आहेत. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या बरोबर झालेल्या वादात ते…
पालिकेसाठी डास बनले खास -त्यांना मारण्यासाठी पालिकेच्या गळ्याला १० कोटींचा फास
मुंबई/ साथीचे रोग पसरविणारे डास सध्या मुंबई महापालिकेच्या गळ्याचा फास बनले आहेत कारण त्यांना मारण्यासाठी मुंबई महापालिकेला दर वर्षी १० कोटी १२लाख रुपये खर्च करावा लागतोय.नाना पाटेकर यांचा एका सिनेमात डायलॉग आहे एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है मगर याहा तो कयी माच्छारोने पालिका की कंगाल बना दिया है! त्यामुळे या डासांचा बंदोबस्त…
दोषी आढळले तर आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांवर सुधा कारवाई करणार- वळसे पाटील
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गृहमंत्र्यांवर नाराजमुंबई/ पुण्यातील राड्या नंतर भाजपच्या विरोधात मवाळ भूमिका घेणाऱ्या आपल्याच पक्षाच्या गृहमंत्र्यांवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा काहीही दोष नसताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असे सांगणाऱ्या गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले आहेत पक्ष कार्यकर्त्यांच्या या नाराजीचा वळसे पाटील यांना फटका बसण्याची…
मुंबई महाालिकेला लोकायुक्तनी दिली क्लिनचीट
मुंबई/ कोविड काळातील रेम डेसिविर औषधांच्या खरेदीत घोटाळा झाल्याचा किरीट सोमय्या यांनी जो आरोप केला होता. त्या प्रकरणी लोकायुक्त नी मुंबई महापालिकेला क्लिनचीट दिली आहे लोकायुक्त नी सांगितले की रेम डेसिवीर इंजेक्शन आणि कोवीड काळात खरेदी केलेली औषधे यात कोणताही घोटाळा झाल्याचे पुरावे आढळलेले नाहीत . ही औषध खरेदी सरकारच्या नियमानुसारच झाली होती .लोक आयुक्तांच्या…
मानखुर्द येथील उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यावे यासाठी भाजप नगरसेवकांचे निदर्शने
भाजपच्या नगरसेवकांनी पालिकेच्या बाहेर जोरदार निदर्शने केली आहेत. मानखुर्द येथील उड्डाणपुलाचं नाव बदलण्याची मागणी भाजप नगरसेवकांनी केली आहे. मानखुर्द येथील उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यावे यासाठी भाजप नगरसेवकांनी जोर लावून धरला. यावेळी पालिका प्रशासना विरोधात सभागृह बाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय नावाच्या घोषणांनीही यावेळी परिसर दुमदुमून गेला. याबाबत आता…
सरकारला फटकरल्यानंतरही लोकल प्रवासाबद्दल सरकारची नकारघंटा
मुंबई/ ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत अशनाच लोकल प्रवासाची मुभा असेल याचा सरकारने पूनार्वृच्चार केला आहे सोमवारी या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला चांगलेच झापले होतेलसीकरण झालेल्यांचे लोकच प्रवास हा सरकारचा नियम पूर्णपणे वेकायदेशिर आहे असे म्हणत न्यायालयाने याबाबत सरकारला खुलासा करण्याचे आदेश दिले होते तसेच मॉल्स,हॉटेल्स आदी ठिकाणी नागरिकांना अडवणे हे चुकीचे आहे…
