मुंबई -गणपती विसर्जनानंतर खड्डे बुजविले जात नसल्यामुळे महापालिकेवर टीकेची झोड उठवली जात आहे . यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नाराजी व्यक्त केली . रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी सहाय्यक अभियंता रस्ते यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ बुजवले जावे तसेच मेट्रोच्या कामामुळे खड्डे पडले असतील तर त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तात्काळ खड्डे बुजवावे असे आदेश दिले.
Similar Posts
लोढा यांच्या जागी आशिष शेलारणा भाजपाने पुढे आणले
मुंबई/ आगामी मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी शिवसेनेला तोडीस तोड टक्कर देण्याची तयारी भाजपने केली आहे त्यासाठी मवाळ स्वभावाचे असलेले मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या जागी आशिष शेलार यांनी आनले आशिष शेलार हे भाजपचे आक्रमक आमदार आहेत आणि सध्या फडणवीस यांच्या बरोबरीने शिवसेनेचा मुकाबला करीत आहेत. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या बरोबर झालेल्या वादात ते…
छत्रपती शिवाजी महाराज मैदान कायमस्वरुपी विद्युत रोषणाईत उजळले -प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले लोकार्पण-
मुंबई- दादरमधील ऐतिहासिक अशा छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तसेच मैदान परिसरात कायमस्वरुपी विद्युत रोषणाई करण्यात आली असून या प्रकल्पाचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते काल (दिनांक १४ ऑक्टोबर २०२१) सायंकाळी करण्यात आले. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या आमदार निधीतून विद्युत रोषणाईचा हा प्रकल्प साकारला आहे. या लोकार्पण समयी…
रस्ते कंत्राटदार पालिकेत कोणाच्या आशीर्वादाने सुटले
मुंबई/ पालिकेतील रस्त्याच्या कामात झालेले घोटाळे नवे नाहीत मात्र या घोटाळ्यात दोषी आढळलेल्या कंत्राटदारांना काळया यादीत टाकलेले असताना पालिकेतील सत्ताधारी त्यांना वाचवत असल्याचे दिसत आहे आणि याचा पुरावा म्हणून कंत्राटदारांना सात वर्षांचा कालावधी कमी करून तीन वर्षांचा करण्यात आला इतकेच नव्हे तर त्यांनाच पुन्हा रस्त्याची कंत्राटे दिली जात आहे .यामागे पालिकेतील त्यांचे गॉडफादर कोण याची…
मुंबईकरांना महापालिकेचा मोठा दिलासा;एक डोस घेतलेल्यांना सुधा सवलत- मुंबईत कोरोणाची तिसरी लाट नाही
मुंबई- महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर झालेले लसीकरण आणि कोरोणाचा पूर्वीच्या तुलनेत कमी झालेला प्रभावी यामुळे मुंबई सारख्या शहरात भलेही काही प्रमाणात रुग्ण वाढ झालेली असली तरी कोरोनची तिसरी लाट आलेली नाही असा खुलासा मुंबई महानगर पालिकेने केला आहे. .तसेच आता एक डोस घेतलेल्यांना सुधा सर्व आस्थापनांमध्ये मुभा असेल आणि याबाबतचा निर्णय लवकरच टास्क फोर्स बरोबर चर्चा…
त्यापेक्षा त्यांना घरीच बसायला सांगाना!
सवंग लोकप्रियतेसाठी सरकार काय काय करील याचा नेम नाही.पण त्यात देशाचे नुकसान होते त्याचे काय? सरकार न्यू लेबर कोड नावाचे एक विधेयक आणणार आहे . त्यात सरकारी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून फक्त चारच दिवस काम करायचे आहे उर्वरित तीन दिवस त्यांना सुट्टी मिळणार आहे.देशातील सर्व शासकीय यंत्रणा आणि औद्योगिक क्षेत्र जर एक दिवस बंद राहिले तर अब्जावधी…
कामाठीपुरा रेड लाईट क्षेत्रात कोविड-19 लसीचा दुसरा डोस-वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ शैलेंद्र गुज्जर यांचे विशेष प्रयत्न .
मुंबई-कामाठीपुरातील रेड लाईट क्षेत्रामध्ये COVID-१९ लसीकरणाचे गरज समजून घेण्यासाठी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ शैलेंद्र गुज्जर यांनी शनिवार दिनांक २२ ऑक्टोबर रोजी कोविड -19 लसीकरणाच्या दुसऱ्या डोसची सेवा देण्यात आली . अपने आप वूमेन्स कलेक्टिव्ह, मंजू व्यास (सी.ई.ओ.) आणि पूनम अवस्थी (फील्ड डायरेक्टर) यांच्याशी संवाद साधून लसीकरण पार पडले . या वेळी डॉ.शैलेश पोळ, डॉ.दर्शन पाटील,…
