मुंबई-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठल्याही अपेक्षेशिवाय घरच खाऊन खिशातले पैसे खर्च करून आणि स्वतचा वेळ देऊन समाजाची निस्वार्थ भावनेने सेवा करीत असतो म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशातील सर्वात मोठी आणि चांगली युनिव्हार्सिटी आहे .म्हणूनच संघाला राजकीय वादात ओढू नका अशा शब्दात बाबूभाई भवानजी यांनी जावेद अखतर यांना बजावले आहे . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डों.केशव बळीराम हेग्डेवार यांचे आणि संघाचे निस्वार्थ हिंदू हिताचे कार्य पाहून नागपुरचे राजे भोसले यांनी हेडगेवर यांना एक मोठा भूखंड दान देऊ केला होता . पण त्यांनी तो विंनम्रपणे नाकारून सांगितले की मला या कार्यासाठी काहीही विनामुल्य नको ही भूमी मी योगी तो मोबदला देऊन विकत घेईन जेणे करून भविष्यात कुणी म्हणता नये की संघाने फुकट काही घेतले. त्यानंतर हेड्गेवार यांनी स्वयमसेवकांकडून जमा असलेल्या पैशातून रेशीमबाग येथील भूखंड नोंदणी करून अधिकृतरीत्या विकत घेतला आणि त्यातील सर्व वस्तु स्वयमसेवकणी दरवर्षी अर्पण केलेल्या निधीतून बांधल्या अर्थात संपूर्ण भारतभर दुसर्यांच्या जमिनी हडप करणार्यांना हे कसे ठाऊक असेल भारतरत्न पंडित मदन मोहन मालविय यांनी डॉक्टरांना संगितले की तुम्हाला सर्व कार्यासाठी लागणारा निधि मी दान मागून आणून देतो . पण डों. हेडगेवर यांनी त्याला नकार दिला व संगितले की माझे स्वयंसेवक त्यांच्या वैयक्तिक उत्पन्नातून त्यांना मिळणार्या धंनाच्या समर्पणातून आवश्यक तो निधि जमवतील हा संदेश त्यांनी दिला . आज तीच परंपरा संघ चालवतोय पण दुसर्याचा पैसा अनेक मार्गानी लुटणार्याना हे कळणार नाही असे बाबूभाई पुढे म्हणाले की संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी तर सरसंघ चालकच्या अत्यविधी अथवा समाधीसाठी वेगळी भूमी नको तर इतर सर्वसामान्य लोका प्रमानेच स्मशाभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करावेत आणि त्याची सुरुवात स्वता पासून केली पुढे तोच पायंडा रज्जु भय्या आणि सुदर्शन यांनी चालू ठेवला पण हे तुमच्या पचणी पडणार नाही कारण मेल्यावर समाधी आणि अंत्यविधीच्या नावाखाली शेकडो ऐकर जमीन लाटण्याची तुमची परंपरा आहे अशा शब्दात बाबूभाईनी सुनावले पुढे म्हणाले की संघाचे जावू द्या त्यांच्या इतका त्याग करायची तुमची कुवत नाही त्यामुळे निदान भाजपशी तरी बरोबरी करू नका .वाजपेयी 6 वर्ष पंतप्रधान होते मात्र त्यांचे निधन होताच त्यांच्या दत्तक मुलीने तत्काल सरकारी बंगला खाली केला . सुषमा स्वराज अरुण जेटली यांनी मंत्रिपद तसेच खासदारकी गेल्यावर सरकारी बंगले ताबडतोब खाली केले . अनंत कुमार मंत्री असताना स्वर्गवासी झाले पण त्यांच्या पत्नीने ताबडतोब बंगला खाली केला . फडणवीस 5 वर्ष मुख्यमंत्री राहूनही मुंबईत घर घेऊ शकले नाहीत , अनेक नेते तीन तीन पिढ्या सरकारी बंगल्यावर कब्जा करून बसलेत तुमच्या मित्रपक्षाच्या एका नेत्याने तर बंगला खाली करताना नळ तोटया वातानुकूलित पत्रे सुधा काढून नेले म्हणूनच अख्तर साहेब निस्वार्थी होणे सेवा करणार्या संघाला राजकरणात ओढू नका असे भवानजी यांनी म्हटले आहे
Similar Posts
दहवीच्या निकालात पुन्हा मुलींनीच मारली बाजी
मुंबई/बारावीच्या निकालाच्या पाठोपाठ काल दहावीचा निकाल लागला आहे .यंदा दहावीचा निकाल 96.94 टक्के इतका लागला असून यंदाही कोकण विभागाने आणि मुलींनी बाजी मारली आहे15 मार्च ते10 एप्रिल दरम्यान दहावीची परीक्षा झाली होती पण मधल्या काळात शिक्षकांच्या आंदोलनामुळे निकाल वेळेवर लागेल की नाही याबाबत शंका होती पण नंतर बारावीच्या निकाल नंतर दहावीचा निकाल जूनच्या 30 तारखेला…
मुश्रीफ यांच्यावरून सोमय्यांचा पवारांना टोला
मुंबई – मी मुसलीम असल्यामुळेच माझ्यावर छापे टाकले जात आहेत या हसन मुश्रीफ यांच्या विधानावर किरीट सोमय्या यांनी पवारांवर निशाणा साधला आहे . ते म्हणाले कि मुश्रीफ यांचे हे विधान मान्य असल्याचे पवारांनी सांगावे भ्रष्टाचार करताना धर्म आठवला नाही का असा सवालही सोमय्या यांनी केला आहे भाजप नेते किरीट सोमय्या हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. हसन…
द बंगाल फाइल्स’ बंगालच्या थिएटरमध्ये दाखवला जात नाहीये- दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा सरकारवर प्रश्न
चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा नवीनतम चित्रपट ‘द बंगाल फाइल्स’ शुक्रवारी बंगालच्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला नाही. त्यांनी यामागे राजकीय दबाव आणि धमक्या असल्याचा आरोप केला. अग्निहोत्री म्हणाले की, कविगुरू रवींद्रनाथ टागोर यांनी भयमुक्त बंगालचे स्वप्न पाहिले होते. आजच्या बंगालमध्ये, सरकारने ‘द बंगाल फाइल्स’ या हिंदू नरसंहारावर बनवलेला सर्वात धाडसी चित्रपटावर बंदी घातली आहे. ठळक मुद्दे•…
सोने चढला भयंकर झळाळी सोने १ लाख८२ हजार तर चांदी ४ लाखांच्या पुढे
मुंबई/गेल्या काही दिवसांता सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून दीड लाखाचा टप्पा केव्हाच ओलांडला आहे. मात्र, दीड लाखांवर गेलेलं सोनं आता कमी होईल, नंतर कमी होईल अशी अपेक्षा बाळगून असलेल्या ग्राहकांना सोन्याच्या दराने आणखी एक धक्का दिलाय. कारण, सोन्याच्या दरात एकाच दिवसांत तब्बल १४ हजार रुपयांची वाढ झाली आहे. जळगावच्या बाजारात सोने-चांदीमध्ये विक्रमी भाव वाढ…
जमीन घोटाळ्यात पार्थ पवार यांना मुख्यमंत्र्यांकडून दणका
पुणे/मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना जमीन व्यवहार प्रकरणात अभय दिलं, असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. देवेंद्र फडणवीस त्यांनी भूमिका मांडली. “ज्यांना एफआयआर काय असतो हे समजत नाही असेच लोकं या प्रकारचा आरोप करु शकतात. एफआयआर दाखल करत असताना ज्या एक्सप्रेस पार्टी असतात त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो. या प्रकरणात…
अल कायदाच्या दहशतवादी महिलेला अटक! तरुणान जिहादी बनवण्याचे षड्यंत्र
बंगळुरु/गजवा-ए-हिंद’ साठी छुपा अजेंडा राबवणाऱ्या महिला दहशतवाद्याला गुजरात एटीएसने अटक केली. बंगळुरुमध्ये ही मोठी कारवाई करण्यात आली. 30 वर्षीय शमा परवीन ही गेल्या काही दिवसांपासून एका खास मिशनवर काम करत होती. तिच्या साथीदारांना एटीएसने यापूर्वी नोएडा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि गुजरातमधून उचलले होते. 3 दहशतवाद्यांना अटक केली होती. शमी परवीन ही त्यातील पुढील कडी होती….
