मुंबई-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठल्याही अपेक्षेशिवाय घरच खाऊन खिशातले पैसे खर्च करून आणि स्वतचा वेळ देऊन समाजाची निस्वार्थ भावनेने सेवा करीत असतो म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशातील सर्वात मोठी आणि चांगली युनिव्हार्सिटी आहे .म्हणूनच संघाला राजकीय वादात ओढू नका अशा शब्दात बाबूभाई भवानजी यांनी जावेद अखतर यांना बजावले आहे . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डों.केशव बळीराम हेग्डेवार यांचे आणि संघाचे निस्वार्थ हिंदू हिताचे कार्य पाहून नागपुरचे राजे भोसले यांनी हेडगेवर यांना एक मोठा भूखंड दान देऊ केला होता . पण त्यांनी तो विंनम्रपणे नाकारून सांगितले की मला या कार्यासाठी काहीही विनामुल्य नको ही भूमी मी योगी तो मोबदला देऊन विकत घेईन जेणे करून भविष्यात कुणी म्हणता नये की संघाने फुकट काही घेतले. त्यानंतर हेड्गेवार यांनी स्वयमसेवकांकडून जमा असलेल्या पैशातून रेशीमबाग येथील भूखंड नोंदणी करून अधिकृतरीत्या विकत घेतला आणि त्यातील सर्व वस्तु स्वयमसेवकणी दरवर्षी अर्पण केलेल्या निधीतून बांधल्या अर्थात संपूर्ण भारतभर दुसर्यांच्या जमिनी हडप करणार्यांना हे कसे ठाऊक असेल भारतरत्न पंडित मदन मोहन मालविय यांनी डॉक्टरांना संगितले की तुम्हाला सर्व कार्यासाठी लागणारा निधि मी दान मागून आणून देतो . पण डों. हेडगेवर यांनी त्याला नकार दिला व संगितले की माझे स्वयंसेवक त्यांच्या वैयक्तिक उत्पन्नातून त्यांना मिळणार्या धंनाच्या समर्पणातून आवश्यक तो निधि जमवतील हा संदेश त्यांनी दिला . आज तीच परंपरा संघ चालवतोय पण दुसर्याचा पैसा अनेक मार्गानी लुटणार्याना हे कळणार नाही असे बाबूभाई पुढे म्हणाले की संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी तर सरसंघ चालकच्या अत्यविधी अथवा समाधीसाठी वेगळी भूमी नको तर इतर सर्वसामान्य लोका प्रमानेच स्मशाभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करावेत आणि त्याची सुरुवात स्वता पासून केली पुढे तोच पायंडा रज्जु भय्या आणि सुदर्शन यांनी चालू ठेवला पण हे तुमच्या पचणी पडणार नाही कारण मेल्यावर समाधी आणि अंत्यविधीच्या नावाखाली शेकडो ऐकर जमीन लाटण्याची तुमची परंपरा आहे अशा शब्दात बाबूभाईनी सुनावले पुढे म्हणाले की संघाचे जावू द्या त्यांच्या इतका त्याग करायची तुमची कुवत नाही त्यामुळे निदान भाजपशी तरी बरोबरी करू नका .वाजपेयी 6 वर्ष पंतप्रधान होते मात्र त्यांचे निधन होताच त्यांच्या दत्तक मुलीने तत्काल सरकारी बंगला खाली केला . सुषमा स्वराज अरुण जेटली यांनी मंत्रिपद तसेच खासदारकी गेल्यावर सरकारी बंगले ताबडतोब खाली केले . अनंत कुमार मंत्री असताना स्वर्गवासी झाले पण त्यांच्या पत्नीने ताबडतोब बंगला खाली केला . फडणवीस 5 वर्ष मुख्यमंत्री राहूनही मुंबईत घर घेऊ शकले नाहीत , अनेक नेते तीन तीन पिढ्या सरकारी बंगल्यावर कब्जा करून बसलेत तुमच्या मित्रपक्षाच्या एका नेत्याने तर बंगला खाली करताना नळ तोटया वातानुकूलित पत्रे सुधा काढून नेले म्हणूनच अख्तर साहेब निस्वार्थी होणे सेवा करणार्या संघाला राजकरणात ओढू नका असे भवानजी यांनी म्हटले आहे
Similar Posts
शासकीय रुग्णालयातील डॉक्टर पालिकेत कामावर-खळबळ जनक
मुंबई- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्न रुग्णालय मध्ये मागील पंधरा वर्षापासून कार्यरत असलेल्या डॉक्टर खालीद अंसारी हे मुंबई महापालिका हिंदू हृदयसम्राट दवाखान्यामध्ये तीन वर्षापासून कार्यरत असल्याचे उघडकीस आले . दोन्ही रुग्णालय कडून पगार घेत सरकारी नियम पायदळी तूडवत असल्याचे समोर आले आहे. डिसेंबर 2024 मध्ये सरकारी रुग्णालय सहाय्यक वैद्यकीय अधिकारी म्हणून कायम नियुक्ती झाली कायम असलेला…
नरेंद्र मोदींकडून महायुतीच्या आमदारांना विकासाचा कानमंत्र पण अजित पवार गटाच्या १० आमदारांची दांडी
बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमदारांना काय सांगितले? त्याबाबतची माहिती देताना शिवसेना आमदार दीपक केसरकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय जीवनात तुम्ही कसे काम करावे लोकांच्या प्रश्नांना कसे सोडवावे? याबाबत मार्गदर्शन केले. त्यांचे अनुभव शेअर केले. बैठकीत त्यांनी कोणतेही खडे बोल सुनावले नाहीत. त्यांनी सर्वाचे प्रबोधन केले. त्यांच्यासोबत सखोल चर्चा झाली. ते विरोधकांबाबत काही…
गेल्या ७५ वर्षात काँग्रेसने जे उभे केले ते विकायचे काम गेल्या दहा वर्षात झाले – खा. अरविंद सावंत*
मुंबई / महागाई, महिला अत्याचार, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न गेल्या दहा वर्षात वाढले असून नक्की विकास कोणाचा झाला ? याच्यावर मतदारांनी विचार करण्याची वेळ आली आहे. गेल्या ७५ वर्षात काँग्रेसने जे उभे केले ते विकायचे काम गेल्या दहा वर्षात झाले आहे. त्यामुळे आता महाविकास आघडीशिवय पर्याय नाही. असे स्पष्ट मत दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार…
अरे वेड्यानो भाऊबीज परत घेतली जात नाही – लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीसांची विरोधकांवर टीका
जळगाव – लाडकी बहीण योजनेवरून काहीजण म्हणाले की पैसे परत घेतले जातील, अरे वेड्यांनो भाऊबीज दिली तर ती परत घेतली जात नाही, असं स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले. तर त्यांनी आमदार रवी राणा व शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांची अप्रत्यक्ष कानउघाडणी केली. जळगावात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.पुढे बोलताना फडणवीस म्हणाले…
गरब्यात मुस्लिमांना प्रवेशबंदी करा!विश्वहिंदू परिषद व बजरंग दलाचा फतवा
अहमदाबाद/नवरात्रोत्सवात गरबा फक्त हिंदूसाठी, मुस्लीमांना प्रवेश देऊ नका, विश्व हिंदू परिषदेने नागपुरातील गरबा आयोजकांना याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. आधारकार्ड पाहूनच गरब्यात प्रवेश द्यावा, मुस्लिम तरूण गरब्यात आल्यास पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल, असेही यामध्ये म्हटले आहे. विहिंप अन् बजरंग दलाचे कार्यकर्ते यावर लक्ष ठेवून असणार आहेत. विहिंपच्या या निर्णयानंतर उपराजधानीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.नवरात्रोत्सवाला अवघ्या काही…
यंदा लालबागच्या राजाचे आगमन होणार
गणपती बाप्पा मोरयायंदा लालबागच्या राजाचे आगमन होणारमुंबई/ गेल्यावर्षी करोंना मुळे गणेशोत्सव ऐवजी आरोग्य उत्सव साजरा करून सामाजिक जबाबदारी पार पाडणाऱ्या लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेश भक्तांच्या जोरदार आग्रहास्तव सरकारने घालून दिलेले सर्व नियम पाळून गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गणेशाची मूर्ती चार फूट उंचीची असेल तसेच गर्दी होऊ नये म्हणून ऑन लाईन…
