मुंबई-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठल्याही अपेक्षेशिवाय घरच खाऊन खिशातले पैसे खर्च करून आणि स्वतचा वेळ देऊन समाजाची निस्वार्थ भावनेने सेवा करीत असतो म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशातील सर्वात मोठी आणि चांगली युनिव्हार्सिटी आहे .म्हणूनच संघाला राजकीय वादात ओढू नका अशा शब्दात बाबूभाई भवानजी यांनी जावेद अखतर यांना बजावले आहे . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डों.केशव बळीराम हेग्डेवार यांचे आणि संघाचे निस्वार्थ हिंदू हिताचे कार्य पाहून नागपुरचे राजे भोसले यांनी हेडगेवर यांना एक मोठा भूखंड दान देऊ केला होता . पण त्यांनी तो विंनम्रपणे नाकारून सांगितले की मला या कार्यासाठी काहीही विनामुल्य नको ही भूमी मी योगी तो मोबदला देऊन विकत घेईन जेणे करून भविष्यात कुणी म्हणता नये की संघाने फुकट काही घेतले. त्यानंतर हेड्गेवार यांनी स्वयमसेवकांकडून जमा असलेल्या पैशातून रेशीमबाग येथील भूखंड नोंदणी करून अधिकृतरीत्या विकत घेतला आणि त्यातील सर्व वस्तु स्वयमसेवकणी दरवर्षी अर्पण केलेल्या निधीतून बांधल्या अर्थात संपूर्ण भारतभर दुसर्यांच्या जमिनी हडप करणार्यांना हे कसे ठाऊक असेल भारतरत्न पंडित मदन मोहन मालविय यांनी डॉक्टरांना संगितले की तुम्हाला सर्व कार्यासाठी लागणारा निधि मी दान मागून आणून देतो . पण डों. हेडगेवर यांनी त्याला नकार दिला व संगितले की माझे स्वयंसेवक त्यांच्या वैयक्तिक उत्पन्नातून त्यांना मिळणार्या धंनाच्या समर्पणातून आवश्यक तो निधि जमवतील हा संदेश त्यांनी दिला . आज तीच परंपरा संघ चालवतोय पण दुसर्याचा पैसा अनेक मार्गानी लुटणार्याना हे कळणार नाही असे बाबूभाई पुढे म्हणाले की संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी तर सरसंघ चालकच्या अत्यविधी अथवा समाधीसाठी वेगळी भूमी नको तर इतर सर्वसामान्य लोका प्रमानेच स्मशाभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करावेत आणि त्याची सुरुवात स्वता पासून केली पुढे तोच पायंडा रज्जु भय्या आणि सुदर्शन यांनी चालू ठेवला पण हे तुमच्या पचणी पडणार नाही कारण मेल्यावर समाधी आणि अंत्यविधीच्या नावाखाली शेकडो ऐकर जमीन लाटण्याची तुमची परंपरा आहे अशा शब्दात बाबूभाईनी सुनावले पुढे म्हणाले की संघाचे जावू द्या त्यांच्या इतका त्याग करायची तुमची कुवत नाही त्यामुळे निदान भाजपशी तरी बरोबरी करू नका .वाजपेयी 6 वर्ष पंतप्रधान होते मात्र त्यांचे निधन होताच त्यांच्या दत्तक मुलीने तत्काल सरकारी बंगला खाली केला . सुषमा स्वराज अरुण जेटली यांनी मंत्रिपद तसेच खासदारकी गेल्यावर सरकारी बंगले ताबडतोब खाली केले . अनंत कुमार मंत्री असताना स्वर्गवासी झाले पण त्यांच्या पत्नीने ताबडतोब बंगला खाली केला . फडणवीस 5 वर्ष मुख्यमंत्री राहूनही मुंबईत घर घेऊ शकले नाहीत , अनेक नेते तीन तीन पिढ्या सरकारी बंगल्यावर कब्जा करून बसलेत तुमच्या मित्रपक्षाच्या एका नेत्याने तर बंगला खाली करताना नळ तोटया वातानुकूलित पत्रे सुधा काढून नेले म्हणूनच अख्तर साहेब निस्वार्थी होणे सेवा करणार्या संघाला राजकरणात ओढू नका असे भवानजी यांनी म्हटले आहे
Similar Posts
चेंबूर मध्ये पेटत्या दिव्याने घेतला एकाच कुटुंबातील सात जणांचा बळी
मुंबई/चेंबूरच्या सिद्धार्थ नगरात पहाटे आग लागून एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला .मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे याप्रकरणी पोलीस सध्या चौकशी करीत आहे दरम्यान मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आर्थिक मदत जाहीर केली आहेचेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीच्या के एन गायकवाड मार्गावरील गांगुर्डे फ्लॅट नंबर 16 येथे चेधीराम अलगुराम गुप्ता यांच्या राहत्या घराला पहाटे आग…
धक्कादायक! मुंबईच्या महापौरांना ठार मारण्याची धमकी
मुंबई/ सध्या भाजप नेते आशीष शेलार आणि मुंबईच्या महापौर यांच्यातील वाद शिगेला पोचलेली असतानाच काल महापौर किशोरी पेडणेकर यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देणारे एक पात्र महापौर बंगल्यावर आल्याने मुंबईत मोठी खळबळ माजली आहेे. याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देताना महापौरांनी सांगितले की अत्यंत अश्लील भाषेत हे पत्र असून तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला ठार करू…
गरब्यात मुस्लिमांना प्रवेशबंदी करा!विश्वहिंदू परिषद व बजरंग दलाचा फतवा
अहमदाबाद/नवरात्रोत्सवात गरबा फक्त हिंदूसाठी, मुस्लीमांना प्रवेश देऊ नका, विश्व हिंदू परिषदेने नागपुरातील गरबा आयोजकांना याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. आधारकार्ड पाहूनच गरब्यात प्रवेश द्यावा, मुस्लिम तरूण गरब्यात आल्यास पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल, असेही यामध्ये म्हटले आहे. विहिंप अन् बजरंग दलाचे कार्यकर्ते यावर लक्ष ठेवून असणार आहेत. विहिंपच्या या निर्णयानंतर उपराजधानीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.नवरात्रोत्सवाला अवघ्या काही…
अश्लील गाणी आणि रंगीत पाण्याचे फुगे फेकण्यास बंदी होळीनिमित्त पोलिसांची गाईडलाईन जारी
मुंबई/होळीनिमित्त पोलिसांनी गाईडलाईन जारी केली आहे त्यानुसार 12 मार्च ते अठरा मार्च या कालावधीत अश्लील गाणी अश्लील टिप्पणी छेडछाड करणे तसेच धुलीवंदनाच्या दिवशी रंगीत पाण्याचे फुगे फेकण्यास बंदी घालण्यात आली आहे जर कोणी असे केले तर त्यास पोलिस अधिनियम १९५१ अंतर्गत कलम १३५ अन्वये संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असे आदेश काढण्यात आले आहेत हे…
राष्ट्रवादी पक्ष व घड्याळ अजित पवार गटाला – शरद पवार सुप्रीम कोर्टात जाणार
नवी दिल्ली – राष्ट्रवादीच्या आधी शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाचा वाद हा निवडणूक आयोगासमोर होता. त्यावेळी आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे शिंदे गटाचं असल्याचं सांगत तेच खरी शिवसेना असल्याचं स्पष्ट केलं. अगदी तसाच निर्णय राष्ट्रवादीच्या बाबतीत झाला आहे . निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला दिला आहे.शिवसेनेत ज्या काही घडामोडी घडल्या…
कोषारी राज्यपालपद सोडण्याची अफवा
मुंबई/ शिवाजी महाराजांच्या विरोधात वादग्रस्त विधान करणारे राज्यपाल भगतसिंग कोषारी याच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठलं आहे . त्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलने सुरू आहेत दोन दिवसांपूर्वी त्यांना दिल्लीला बोलावण्यात आले होते .त्यानंतर कोषारी राजीनामा देणार आहेत अशा चर्चा सुरू झाल्या .मात्र राजभवन मधून ही शक्यता फेटाळण्यात आली राज्यपाल राजीनामा देणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे…
