मुंबई-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठल्याही अपेक्षेशिवाय घरच खाऊन खिशातले पैसे खर्च करून आणि स्वतचा वेळ देऊन समाजाची निस्वार्थ भावनेने सेवा करीत असतो म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशातील सर्वात मोठी आणि चांगली युनिव्हार्सिटी आहे .म्हणूनच संघाला राजकीय वादात ओढू नका अशा शब्दात बाबूभाई भवानजी यांनी जावेद अखतर यांना बजावले आहे . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डों.केशव बळीराम हेग्डेवार यांचे आणि संघाचे निस्वार्थ हिंदू हिताचे कार्य पाहून नागपुरचे राजे भोसले यांनी हेडगेवर यांना एक मोठा भूखंड दान देऊ केला होता . पण त्यांनी तो विंनम्रपणे नाकारून सांगितले की मला या कार्यासाठी काहीही विनामुल्य नको ही भूमी मी योगी तो मोबदला देऊन विकत घेईन जेणे करून भविष्यात कुणी म्हणता नये की संघाने फुकट काही घेतले. त्यानंतर हेड्गेवार यांनी स्वयमसेवकांकडून जमा असलेल्या पैशातून रेशीमबाग येथील भूखंड नोंदणी करून अधिकृतरीत्या विकत घेतला आणि त्यातील सर्व वस्तु स्वयमसेवकणी दरवर्षी अर्पण केलेल्या निधीतून बांधल्या अर्थात संपूर्ण भारतभर दुसर्यांच्या जमिनी हडप करणार्यांना हे कसे ठाऊक असेल भारतरत्न पंडित मदन मोहन मालविय यांनी डॉक्टरांना संगितले की तुम्हाला सर्व कार्यासाठी लागणारा निधि मी दान मागून आणून देतो . पण डों. हेडगेवर यांनी त्याला नकार दिला व संगितले की माझे स्वयंसेवक त्यांच्या वैयक्तिक उत्पन्नातून त्यांना मिळणार्या धंनाच्या समर्पणातून आवश्यक तो निधि जमवतील हा संदेश त्यांनी दिला . आज तीच परंपरा संघ चालवतोय पण दुसर्याचा पैसा अनेक मार्गानी लुटणार्याना हे कळणार नाही असे बाबूभाई पुढे म्हणाले की संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी तर सरसंघ चालकच्या अत्यविधी अथवा समाधीसाठी वेगळी भूमी नको तर इतर सर्वसामान्य लोका प्रमानेच स्मशाभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करावेत आणि त्याची सुरुवात स्वता पासून केली पुढे तोच पायंडा रज्जु भय्या आणि सुदर्शन यांनी चालू ठेवला पण हे तुमच्या पचणी पडणार नाही कारण मेल्यावर समाधी आणि अंत्यविधीच्या नावाखाली शेकडो ऐकर जमीन लाटण्याची तुमची परंपरा आहे अशा शब्दात बाबूभाईनी सुनावले पुढे म्हणाले की संघाचे जावू द्या त्यांच्या इतका त्याग करायची तुमची कुवत नाही त्यामुळे निदान भाजपशी तरी बरोबरी करू नका .वाजपेयी 6 वर्ष पंतप्रधान होते मात्र त्यांचे निधन होताच त्यांच्या दत्तक मुलीने तत्काल सरकारी बंगला खाली केला . सुषमा स्वराज अरुण जेटली यांनी मंत्रिपद तसेच खासदारकी गेल्यावर सरकारी बंगले ताबडतोब खाली केले . अनंत कुमार मंत्री असताना स्वर्गवासी झाले पण त्यांच्या पत्नीने ताबडतोब बंगला खाली केला . फडणवीस 5 वर्ष मुख्यमंत्री राहूनही मुंबईत घर घेऊ शकले नाहीत , अनेक नेते तीन तीन पिढ्या सरकारी बंगल्यावर कब्जा करून बसलेत तुमच्या मित्रपक्षाच्या एका नेत्याने तर बंगला खाली करताना नळ तोटया वातानुकूलित पत्रे सुधा काढून नेले म्हणूनच अख्तर साहेब निस्वार्थी होणे सेवा करणार्या संघाला राजकरणात ओढू नका असे भवानजी यांनी म्हटले आहे
Similar Posts
महाराष्ट्राला आपला सार्थ अभिमान!
…मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राष्ट्रीय पदक विजेत्यांचे अभिनंदन महाराष्ट्र पोलीस दलाला ७ शौर्य, ४ राष्ट्रपती पोलीस पदकांसह ५१ पदके केंद्रीय गृहमंत्रालयाकडून उत्कृष्ट कामगिरीसाठीची पदके जाहीर मुंबई, दि. २५ : – भारतीय प्रजासत्ताकदिनाच्या औचित्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक दलातील कामगिरीसाठी पदक विजेत्यांची घोषणा केली आहे. यात महाराष्ट्र पोलीस दलाने ७ शौर्य पोलीस पदक, ४ विशिष्ठसेवेसाठी…
पावसाळी जाळ्या सफाईच्या कामात कंत्राटदार व पालिका अधिकार्यांचे आर्थिक साटेलोटे ?- मनुष्यबळ पुरवतात खाजगी संस्था पण त्या कामाचा मलिदा मात्र कंत्राटदारांला
मुंबई-(किसन जाधव) पालिकेच्या कंत्राटदारांकडून आतापर्यंत नालेसफाईच्या कामातच पालिकेला चुना लावला जायचा पण आता शहरातील रस्त्यावरची पावसाळी जाळ्या साफ करण्याच्या कामात सुधा पालिकेला चुना लावला जातोय. कंत्राटदार नुसता बोली बच्चन करून, कामात लागणारी मजूर त्याच्याकडे नसल्यामुळे प्रभागातील कार्यरत संस्था कडील मजूर लावून काम करून घेत असल्याची माहिती पुढे आली आहे .पर्जन्य जलवाहिनी प्रभागातील अभियंते या कंत्राटावर…
चौदा तोळे चोरीला गेलेले, एकच तोळा कसे देताय ? तक्रारदाराचा सवाल
मुंबई: बारा वर्षांपूर्वी माझे चौदा तोळे सोने चोरीला गेले होते, आज तुम्ही एकच तोळे परत करताय, मी विचारू शकतो असे का, असा सवाल शुक्रवारी मुंबई पोलिसांचे सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील यांना मालमत्ता वाटपाच्या भर कार्यक्रमात नारायण केरकर (३०) नामक तक्रारदाराने केला. त्यावर आपली एफआयआर मी वाचला असून, त्याबाबत आपली मदत पोलीस नक्कीच…
राज्यांच्या अधिकार क्षेत्रावर तुमचे अतिक्रमण का?सरन्यायाधीशनी ईडीला फटकारले
नवी दिल्ली/तमिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन टेस् मॅक मधील ₹1000 कोटींच्या घोटाळा प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयाने प्रवर्तन संचालनालयाला तीव्र शब्दांत फटकारले. मुख्य न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ईडीला थेट प्रश्न केला की, “जेव्हा राज्यातील पोलिस या प्रकरणाचा तपास करू शकतात, तर ईडीने हस्तक्षेप करण्याची गरज काय होती? हा राज्याच्या अधिकारक्षेत्रावर अतिक्रमण नाही का?”सीजेआय गवई…
एलिफंटाकडे निघालेली प्रवासी बोट उलटून १३ प्रवाशांचा मृत्यू ! मृतांमध्ये नौदलाच्या ३ अधिकाऱ्यांचा समावेश
मुंबई – आज मुंबई नजीकच्या अरबी समुद्रात एक मोठी दुर्घटना घडली . मुंबईवरून एलिफंटाकडे निघालेल्या नीलकमल या प्रवासी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटाने धडक दिल्याने झालेल्या दुर्घटनेत बोटीतील १० आणि नौदलाच्या स्पीड बोटीतील ३ अशा १३ जणांचा मृत्यू झाला. मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.मुंबईवरून एलिफंटाकडे नीलकमल ही बोट जात होती. मात्र,…
महाराष्ट्राचा भूगोल बदलतोय – बेसावध राहू नका- राज ठाकरे
पुणे – मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने आज पुण्यात राज ठाकरेंची मुलाखत घेण्यात आली या मुलाखतीत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या जमिनी विकणाऱ्या मराठी माणसांना सावधानतेचा इशारा दिला. ते म्हणाले शिवडी न्हावा शेवा पूल होत आहे. त्यामुळे भलेही मुंबई – अलिबाग मधील अंतर कमी झालेले असले तरी धोका रायगडला त्याचा मोठा धोका वाढलाय . कारण…
