ठाणे – रस्त्यावरील खड्डे हे पालिका अधिकारी आणि कंत्राटदारांचे पाप आहे पण यावेळी लोकांनी आवाज उठवतच अनेकांचे बळी घेणार्या भिवंडी पढघा रस्त्यावरच्या खड्ड्यांची सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना पाहणी करावी लागली आणि या प्रकरणी ठाणे पालिका प्रशाशनातील 4 अभियंताना निलंबित करण्यात आले तर ठेकेदाराणाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत . ठाण्यात जशी कारवाई झाली तशी मुंबईत का नाही असा सवाल मुंबईकर विचारीत आहेत ? मुंबईच्या रस्त्यांवरही खड्ड्यांचे साम्राज्य आहे आणि ते खड्डे भरण्यासाठी पालिकेला पुन्हा पुन्हा खर्च करावा लागतोय यात पालिका अधिकारी आणि ठेकेदारांची चांदी होतेय .सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी कधी तरी मुंबईच्या रस्त्यांकडेही पाहावे कारण रस्त्याचे निकृष्ट काम करून मुंबई महापालिकेला चुना लावणारे पालिका अधिकारी आणि कंत्राटदार हे काही सरकारचे जावई नाहीत मग त्यांना कशासाठी सरकार अभय देते .एकदा त्यांचीहि चौकशी सरकारने सुरू करावी आणी .त्यांच्यावरी कारवाई करावी अशी मागणी मुंबईकर करीत आहेत .
Similar Posts
पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
मुंबई/ एकीकडे एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे घोंगडे अजूनही भिजत पडलेले असताना एक लाखाहून अधिक पालिका कर्मचारी आणि ३४ हजार बेस्ट कर्मचारी यांची मात्र दिवाळी गोड होणार आहेबेस्ट भलेही तोट्यात असली तरी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना नाराज करणे म्हणजे पालिकेतील सतेवर पाणी सोडण्यासारखे होते हाच विचार करून सत्ताधारी शिवसेनेने बेस्ट आणि पालिका कर्मचाऱ्यांना…
पालिकेसाठी डास बनले खास -त्यांना मारण्यासाठी पालिकेच्या गळ्याला १० कोटींचा फास
मुंबई/ साथीचे रोग पसरविणारे डास सध्या मुंबई महापालिकेच्या गळ्याचा फास बनले आहेत कारण त्यांना मारण्यासाठी मुंबई महापालिकेला दर वर्षी १० कोटी १२लाख रुपये खर्च करावा लागतोय.नाना पाटेकर यांचा एका सिनेमात डायलॉग आहे एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है मगर याहा तो कयी माच्छारोने पालिका की कंगाल बना दिया है! त्यामुळे या डासांचा बंदोबस्त…
शिंदे सरकारला मोठा दणका आघाडी सरकारच्या कामांना स्थगिती देण्याच्या निर्णयालाच स्थगिती
मुंबई – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर वाटेवर आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने महाविकास आघाडीच्या काळात घेण्यात आलेल्या विकासकामांच्या निर्णयांना स्थगिती दिली होती . मात्र त्यांच्या त्या निर्णयाला मुंबई उच्चं न्यायालयाने स्थगिती दिली आहे. शिदें सरकारला हा मोठा धका आहे .न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारच्या काळात कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण केलेल्या आणि वर्कऑर्डर झालेल्या कामांना स्थगिती देण्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या…
बोगद्यातल्या खड्ड्यात गेले पालिकेचे १४८ कोटी ६८ लाख
मुंबई/ नियोजनाचा अभाव आणि सेटिंग करून दिलेले कंत्राटदार यामुळे पालिकेच्या कामांचा कसा खेळ खंडोबा होतो ते पुन्हाएकदा बघायला मिळाले आहे .कारण घाटकोपर ते पवई या ४किमी लांबीचा जल बोगद्याचे काम टनेल बोरिंग मशिनडकल्यामुळे अडिज वर्षांपासून ठप्प आहे .परिणामी पालिकेला १४७ कोटी ६८ लाख कंत्राटदाराला द्यावे लागणार आहेत अशी कामे हाती घेताना तिथली भौगोलिक परिस्थिती आणि…
दादर मधील भूखंड पालिकेने गमावला
मुंबई – पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मुंबईतील अनेक सरकारी भूखंडावर अतिक्रमणे झालेली आहेत. आणि हे भूखंड पालिकेला गमवावे लागले आहेत . आताही दादर सारख्या मध्य मुंबईतील २ हजार चौरस मीटरच्या भूखंडावर पालिकेला पाणी सोडावे लागणार आहे. कारण १० वर्षांपूर्वी पर्चेस ऑर्डर देऊनही संबंधित भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया पालिकेने पूर्ण केली नाही त्यामुळे या भूखंडावरील आरक्षण रद्द…
वय आणि पदाचा मान राखतो नाहीतर महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही- राजने राज्यपालांना खडसावले
मुंबई/मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आज राज ठाकरे यांनी सर्वांचीच हजेरी घेतली राज्यपाल कोशारि, उद्धव ठाकरे, राहुल गांधी सर्वांवर टीका केली आणि पालिका निवडणुकीसाठी पूर्ण शक्तिनिशी मैदानात उतरा मी तुम्हाला महापालिकेची सत्ता देतो असे कार्यकर्त्यांना सांगितले तर सावरकरांवर बोलण्याची राहुल गांधींची लायकी आहे का ? राहुल गांधी हा गुळगुळीत मेंदूचा माणूस आहे असे सांगितले तर राज्यपाल बद्दल…
