ठाणे – रस्त्यावरील खड्डे हे पालिका अधिकारी आणि कंत्राटदारांचे पाप आहे पण यावेळी लोकांनी आवाज उठवतच अनेकांचे बळी घेणार्या भिवंडी पढघा रस्त्यावरच्या खड्ड्यांची सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना पाहणी करावी लागली आणि या प्रकरणी ठाणे पालिका प्रशाशनातील 4 अभियंताना निलंबित करण्यात आले तर ठेकेदाराणाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत . ठाण्यात जशी कारवाई झाली तशी मुंबईत का नाही असा सवाल मुंबईकर विचारीत आहेत ? मुंबईच्या रस्त्यांवरही खड्ड्यांचे साम्राज्य आहे आणि ते खड्डे भरण्यासाठी पालिकेला पुन्हा पुन्हा खर्च करावा लागतोय यात पालिका अधिकारी आणि ठेकेदारांची चांदी होतेय .सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी कधी तरी मुंबईच्या रस्त्यांकडेही पाहावे कारण रस्त्याचे निकृष्ट काम करून मुंबई महापालिकेला चुना लावणारे पालिका अधिकारी आणि कंत्राटदार हे काही सरकारचे जावई नाहीत मग त्यांना कशासाठी सरकार अभय देते .एकदा त्यांचीहि चौकशी सरकारने सुरू करावी आणी .त्यांच्यावरी कारवाई करावी अशी मागणी मुंबईकर करीत आहेत .
Similar Posts
रेल्वेच्या हद्दीतील झोपड्या पुनर्वसन- केवळ मतांच्या लाचारीसाठी राजकारण्यांचे भलावण
मुबई- मुंबई ठण्या सारख्या शहरांमध्ये दिवसेंदिवस झोपडपट्ट्यांची वाढ होतेय.सरकारी आणि खाजगी भूखंडावर अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या जात आहेत मात्र या झोपड्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात परप्रांतीय तसेच बांगलादेशी नागरिकांचे बेकायदा वास्तव्य आहे आणि पोलिसांकडे त्यांचा कोणताही रेकॉर्ड नसल्याने या झोपडपट्ट्या गुन्हेगारांची आश्रयस्थान बनलेली आहेत.आणि हे सर्व इथल्या राजकीय पुढाऱ्यांना ठाऊक असतानाही केवळ मतांच्या लाचारीसाठी ते झोपडपट्ट्या…
सर्वच दुकानांचे नामफलक मराठीत लावणे बंधनकारक
राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून या संदर्भात महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 मध्ये सुधारणा करण्यात येईल. कामगार संख्या 10 पेक्षा कमी असलेल्या आस्थापना तसेच 10 पेक्षा अधिक असलेल्या आस्थापना, अशा सर्व आस्थापना, देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करतील. मालक आस्थापनेचा…
तडकाफडकी बदली नाटयाला … राजकीय कुरघोडीची किनार
सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार सहायक अभिंयता चंदन डोंगरे याचा बदली आदेश सोमवार दिंनाक 6/4/2021 रोजी दुपारी आला आणि त्याच दिवशी सध्यांकाळी त्यानी आपला पदभार प्रभागाच्या आयुक्तांकडे सोपवून संध्याकाळी ई प्रभागातून निघून गेले. दुसर्या दिवशी घाटकोपर येथील आपरेशन विभागातील पदावर रूजू झाले. या तडकाफडकी बदली नाटयामुळे ई प्रभाग घनकचरा विभागात प्रंचड खळबळ माजली. प्रभागातील दुय्यम अभिंयता, जे.ओ,…
ताज्या बातम्या | महापालिका | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसुरक्षा वाटपाचा बाजार
सध्याची स्थिती पाहता इथे पुढारी सोडले तर कुणीही सुरक्षित नाही.पण सामान्य जनता असुरक्षित असताना पुढाऱ्यांना जेंव्हा सुरक्षा दिली जातेय तेंव्हा हा एक प्रकारे अन्याय आहे असे वाटायला लागते .आणि जे लोक चर्चेत राहण्यासाठी मुद्दाम वाद निर्माण करतात आणि आपल्या अवतीभोवती नवेनवे शत्रू निर्माण करीत असतात अशा लोकांना सुरक्षा का दिली जाते? कंगना राणावत,नवनीत कौर,किरीट सोमय्या…
दहा तारखेला राणी बाग पर्यटकांसाठी खुली होणार
मुंबई/ कोरोनच प्रादुर्भाव संपात आल्याने आता मुंबईकरांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे आणि म्हणूनच मुंबईची ओळख असलेले वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणी बाग १० तारखेपासून खुली करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहेमुंबईतील भायखळा येथील राणीची बाग पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. कोरोनामुळे ती बंद केली होती. मात्र आता १० फेब्रुवारीपासून राणीची बाग पर्यटकांसाठी पुन्हा खुली होणार आहे….
अति.आयुक्त श्रीमती आश्विनी भिडे यांचा बदल्या,बढत्या रॅकेटसला दणका – पालिकेतील बदल्या,बढत्या चे रॅकेटस उध्वस्त करण्याची गरज- एक अधिकारी त्याच मलईदार पदावर 30 वर्ष राहतोच कसा ?
मुंबई (किसन जाधव) महापालिकेची मुदत आता संपलेली असून मुंबईसह मुदत संपलेल्या सर्वच महापालिकांमध्ये प्रशासक आहे. अशावेळी मुंबई महापालिकेच्या बदल्या आणि बढत्यांमधले झोल हळू हळू उघडकीस येत आहेत. यात बड्या प्रशासकीय अधिकारी पासून अभियंते, लिपिक आणि शिपाई पर्यंत सर्वांनीच हात धुवून घेतले आहेत. पण पालिकेत जसे भ्रष्ट अधिकारी आहेत तसेच काही प्रमाणिक अधिकारी सुधा आहेत ….
