पुणे – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वेगळी चूल मांडण्याची भाषा करणार्या अजितदादा पवार यांना काल शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात सेनेचे खासदार संजय राऊत यांनी इशारा देत सांगितले की राज्यात मुख्यमंत्री आमचा आहे ते सध्या दिल्लीला गेले आहेत हे लक्षात ठेवा राऊत यांच्या या इशार्यामुळे महा विकास आघाडीत खळबळ मजली आहे .गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते एकमेकांच्या विरूढ वक्तव्य करीत असल्याने आघाडीत सध्या ताळमेळ नसल्याचे दिसत आहे . त्यातच मुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्यांना भावी सहकारी म्हटल्यामुळे कोंग्रेस राष्ट्रवादीची अस्वस्थता वाढली होते आणि आता संजय राऊत यांच्या या विधांनाणे आणखीनच दुरावा वाढण्याची शक्यता आहे . दिल्लीत मुख्यमंत्र्यांनी अमित शहा यांची जी स्वतंत्र भेट घेतली त्याकडेही कोंग्रेस राष्ट्रवादी चे नेते संशयाने बघत आहेत
Similar Posts
56 हजार लोकप्रतिनिधींचे भविष्य अंधारात
मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे यावेळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत पण त्याचा फटका ५६ हजार लोक्प्र्तीनिधीना बसणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत ओबीसी साठी ३४० कलमामध्ये ओबीसी आरक्षणाची तरतूद केली आहे. पण स्वातंत्र्यानंतर या कलमाची व्यवस्थित अंमलबजावणी झालेली नाही असा आरोप केला जात आहे. ओबीसींचे…
वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या नव्या इमारतीचा उद्घाटन व पायाभरणी सोहळा संपन्न
मुंबई/ स्व.वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या नव्या इमारीचे उद्घाटन आणि पायाभरणी सोहळा दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी मुंबईतील सायन येथे पार पडला. विधान परिषदेतील भाजपचे गटनेते प्रविण दरेकर आणि महाराष्टॄ राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . या कार्यक्रमाला माजी आयएएस अधिकारी कुंभार,जस्टीज अनंत पोतदार, मा.अतिरिक्त आयुक्त विक्रमसिंह पाटणकर ,मा. नगरसेवक…
महर्षी दयानंद कॉलेज कला. १९८७/८९ तर्फे कोकण वासियांना मदतीचा हात
मुंबई-(किसन जाधव) नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी मध्ये कोकणातील नद्यांना पूर येवून अनेक गावे पाण्याखाली गेली तसेच काही ठिकाणी भूसंकलन होऊन मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी आणि वितहानी झाली त्यामुळे कोकणच्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील लाखो लोक विस्थापित झाले आहे. सरकारने त्यांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले असले तरी आज या विस्थापितांना अंगावरच्या कपड्या खेरीज काहीच राहिलेले नाही…
भिवंडीत गौरीपाडा व अंबिका नगरात सुरु झाले श्रावणी तीन पत्ती काठी लाठी जुगार, राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग, पोलीस निंद्रावस्थेत …
भिवंडी (प्रतिनिधी ) दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी भिवंडी शहरातील काही महत्त्वाच्या ठिकाणी तीन पत्ती श्रावणी क्लब लाठी क्लब काठी आणि पत्ते क्लब भोईवाडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गौरीपाडा याठिकाणी भिवंडीतील जुगार माफिया यांच्या संयुक्त भागीदारीतून खुलेआम तीन पत्ती जुगार सुरू झाला आहे.खासकरून मुंबई, उल्हासनगर,ठाणे आणि गुजरात वरूनही खास महिला खेळाडू यात सहभाग घेत आहे….
गुरू पौर्णिमा
गुरुर ब्रह्मा गूरुर विष्णूगूरूर देवो महेश्वरा!गुरू साक्षात परब्रह्मतस्मेय श्री गुरुयेंनमा!गुरू पौर्णिमा!याला व्यासपौर्णिमा ही म्हणतात.हिंदू धर्मात आजच्या दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे.पौराणिक अख्यायिके नुसार भगवान शिव शंकराने सर्व ऋषी मुनिना जे ज्ञानार्जन दिले त्याच्या सन्मानार्थ गुरू पौर्णिमेचा हा दिवस पाळला जातो.तशा गुरू पौर्णिमेच्या बाबत इतर अनेक आख्यायिका आहेत पण गुरूचे पूजन, गुरूचे स्मरण आणि गुरूचे नमन…
ताज्या बातम्या | मनोरंजन | महाराष्ट्र | मुंबईमांसाहाराच्या जाहिराती बघायच्या नसतील तर टिव्ही बंद करा – जैन समाजाच्या याचिका करत्याना न्यायालयाने फटकारले
मुंबई – मांसाहाराच्या जाहिराती ज्यांना बघायच्या नसतील त्यांनी टिव्ही बंद करावा पण जे मांसाहारी आहेत त्यांच्या अधिकारांवर गदा आणण्याची मागणी करू नये अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने जैन समाजातील याचिका कर्त्या लोकांना फटकारले आहे .मांसाहाराच्या जाहिरातीमुळे शांततेत आणि गोपनीय जीवन जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन होते . त्यामुळे मांसाहारी खाद्यपदार्थांच्या जाहिरातींवर बंदी घालावी. या मागणीसाठी श्री विश्वस्त…
