पुणे – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वेगळी चूल मांडण्याची भाषा करणार्या अजितदादा पवार यांना काल शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात सेनेचे खासदार संजय राऊत यांनी इशारा देत सांगितले की राज्यात मुख्यमंत्री आमचा आहे ते सध्या दिल्लीला गेले आहेत हे लक्षात ठेवा राऊत यांच्या या इशार्यामुळे महा विकास आघाडीत खळबळ मजली आहे .गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते एकमेकांच्या विरूढ वक्तव्य करीत असल्याने आघाडीत सध्या ताळमेळ नसल्याचे दिसत आहे . त्यातच मुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्यांना भावी सहकारी म्हटल्यामुळे कोंग्रेस राष्ट्रवादीची अस्वस्थता वाढली होते आणि आता संजय राऊत यांच्या या विधांनाणे आणखीनच दुरावा वाढण्याची शक्यता आहे . दिल्लीत मुख्यमंत्र्यांनी अमित शहा यांची जी स्वतंत्र भेट घेतली त्याकडेही कोंग्रेस राष्ट्रवादी चे नेते संशयाने बघत आहेत
Similar Posts
एस टी कामगारांची क्रूर थट्टा
दिवाळी तोंडावर आली आहे.सरकारी आणि खाजगी उपक्रमातील कामगारांचे बोनस झालेत. त्यामुळे त्यांची दिवाळी गोड होणार आहे पण अत्यंत कठीण परिस्थितीत सेवा बजावणाऱ्या एस टी कामगारांना केवळ 5 हजार रुपये बोनस जाहीर करून त्यांची क्रूर थट्टा करण्यात आली आहे . .अगोदर करोन आणि नंतर विलिनीकरण चां मागणीसाठी वर्षभर झालेला संप यामुळे एस टी कामगार आर्थिक दृष्ट्या…
शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव लटकला-पालिकेच्या निर्णयाला टास्क फोर्स चां विरोध
मुंबई/ कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले त्यामुळे आता प्रार्थमिक शाळा सुरू करण्यासाठी पालिका आग्रही आहे तसा प्रस्तावही सरकारकडे पाठवण्यात आला आहे पण पालिकेचा आ या निर्णयाला डॉक्टरांच्या टास्क फोर्स ने विरोध केला आहे तास्क फोर्स चां म्हणाण्या नुसार लहान मुलांचे अजूनही लसीकरण झालेले नसल्याने शाळा सुरू करण्याचा धोका…
लवकरच पोलीस दलात सात हजार पदांसाठी भरती
मुंबई/ नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगारांसाठी एक खूश खबर आहे कारण लवकरच पोलीस दलात सात हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे तसेच 2019 मध्ये ज्या 5297 जागांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती त्यांनाही नियुक्त्या दिल्या जाणार आहेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ही घोषणा केली आहे .त्यांच्या या घोषणेमुळे महाराष्ट्रातील हजारो तरुणांचे पोलीस दलात जाण्याचे…
अफगाणिस्तानातील सत्ता बदलामुळे सुका मेवा महागला; भारता बरोबरचा व्यापार बंद
मुंबई/ अफगाणिस्तानात तालिबानी राजवट येताच तालिबान्यांनी भारता बरोबरचे सर्व व्यापारी संबंध तोडून टाकले आहेत त्यामुळे यापुढे अफगाणिस्तान बरोबर आयात निर्यात होणार नाही आणि त्याचा मोठा फटका व्यापाऱ्यांना बसला असून बदाम,मनुका,खजूर,आक्रोड,यासारखे पदार्थ तसेच मसाल्याचे पदार्थ महागले आहेत ४०० रुपये किलोने मिळणारे मनुके आता ६०० रुपये किलो झाले आहेत त्याच बरोबर खजूर आक्रोड,बदाम यांच्या दरात ही २००…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयकरोना काळात मंत्र्यांच्या आजारपणात खाजगी हॉस्पिटलचा 1कोटी 40 लाख खर्च -मंत्र्यांचा आजार जनता बेजार
मुंबई/ करोना काळात गरीब जनतेला सरकारी रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याचा सल्ला देणारे मंत्री स्वतः मात्र खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन सरकारी तिजोरीवर भर टाकीत होते सरकार मधील तब्बल 18 मंत्र्यांनी 1लाख 40 हजाराचे बिल केले आहे.करोना काळात लोकांची हलत खराब झाली होती एकतर काम धंदा गेला तर दुसरीकडे कोरोनावर उपचार घेणाऱ्यांना खाजगी रुग्णालये खिसा कापून शोषण…
लावणी सम्रादणी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादीच्या फडात
मुंबई – आजकाल कलावंत मंडळी राजकारणा कडे जास्त आकर्षित होऊ लागली आहे अभिनेता अमोल कोल्हे ,पोपट फेम गायक आनंद शिंदे यांच्या पाठोपाठ आता आपल्या मधुर आवाज आणि दिलफेक नृत्यामुळे लोक कलेच्या क्षेत्रात फेमस असलेली लावणी सम्रादणी सुरेखा पुणेकर हिनेही राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे . राष्ट्रवादीत सुरेखाला एकादी महत्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे…
