पुणे – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वेगळी चूल मांडण्याची भाषा करणार्या अजितदादा पवार यांना काल शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात सेनेचे खासदार संजय राऊत यांनी इशारा देत सांगितले की राज्यात मुख्यमंत्री आमचा आहे ते सध्या दिल्लीला गेले आहेत हे लक्षात ठेवा राऊत यांच्या या इशार्यामुळे महा विकास आघाडीत खळबळ मजली आहे .गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते एकमेकांच्या विरूढ वक्तव्य करीत असल्याने आघाडीत सध्या ताळमेळ नसल्याचे दिसत आहे . त्यातच मुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्यांना भावी सहकारी म्हटल्यामुळे कोंग्रेस राष्ट्रवादीची अस्वस्थता वाढली होते आणि आता संजय राऊत यांच्या या विधांनाणे आणखीनच दुरावा वाढण्याची शक्यता आहे . दिल्लीत मुख्यमंत्र्यांनी अमित शहा यांची जी स्वतंत्र भेट घेतली त्याकडेही कोंग्रेस राष्ट्रवादी चे नेते संशयाने बघत आहेत
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयओसाड गावची पाटीलकी
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सांगितले होते की देशाला स्वातंत्र्य मिळाले की काँग्रेस पक्ष बरखास्त करून टाका त्यावेळी गांधीजींचे कुणी एकले नाही पण 75 वर्षांनी नियतीने आज अशी वेळ आणली आहे की काँग्रेस पक्षाला कुणी बरखास्त करण्याची आवश्यकता नाही काँग्रेस स्वतःच शेवटच्या घटका मोजत आहे आणि अशा पक्षाचे अध्यक्षपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी! 125 वर्षाची पार्श्वभूमी…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयनवे संसद भवन हे १४० कोटी देश वासियांच्या आकांक्षाचे प्रतीक -मोदी
नव्या संसद भवनाचा दिमाखदार उद्घाटन सोहळादिल्ली/ राष्ट्रपती मूर्मू याना आमंत्रण नसल्याने वादाचा मुद्दा बनलेल्या नव्या संसद भवनाचे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले. वास्तुकलेचा सुंदर नमुना असलेले हे भवन अप्रतिम असून त्यात लोकसभेच्या 800 आणि राज्यसभेच्या 384 आसन व्यवस्था आहेत. शिवाय दोन्ही सभागृह आणि सेंट्रल होल तसेच आणि इतर दलनांमधे अत्याधुनिक ध्वनी सिस्टीम आहे.९८०…
मुख्यमंत्र्यांचे कान फुंकून गोविंदांच्या उत्सवावर टास्क फोर्सने फिरवले पाणी- दहीहंडी उत्सव रद्द
मुंबई/ कोरोंनाच्या तिसऱ्या लाटेची सतत भीती दाखवून महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेची कोंडी करणाऱ्या डॉक्टरांच्या टास्क फोर्सने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचे कान फुंकून दही हंडी उत्सव सुधा रद्द करायला लावलाय. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून भाजपा आणि मनसेने मात्र सरकारचा विरोध झुगारून दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतलाय.काल मुख्यमंत्र्यांनी दहीहंडी बाबत गोविंदा पथकांच्या समन्वय समितीची बैठक…
गुजरात मध्ये निवडणुकीचे बिगुल वाजले -1आणि 5 डिसेंबरला मतदान- 8 तारखेला निकाल
गांधीनगर/ काल निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा केली त्यानुसार ही निवडणूक 2 टप्प्यात होणार आहे पहिला टप्पा 1 डिसेंबरला पहिल्या टप्प्यात 89 जागांवर मतदान होईल तर 5 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी मतदान होणार आहे . यावेळी गुजरात मध्ये भाजप,काँग्रेस आणि आम् आदमी अशी तिरंगी लढत होणार आहे.182 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे .मागील2017…
ताज्या बातम्या | मनोरंजन | महाराष्ट्र | मुंबईचित्रपटाच्या टीझरचां प्रदर्शन सोहळा
धर्मवीर आनंद दिघे हे केवळ ठण्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील एक धाडसी आणि परोपकारी शिवसेना नेते होते.त्यांनी माणसाला मदत करताना त्याला संकटातून बाहेर काढताना कुणाची जात,धर्म किंवा पक्ष पहिला नाही म्हणून त्यांच्यावर ठाण्यातील ठाण्याच्या बाहेरील सुधा लोकांनी प्रेम केले .त्यांच्याविषयी लोकांच्या मनात एक वेगळा आदर होता मात्र अशा माणसाच्या जीवनावर आलेल्या चित्रपटाच्या टीझर चां प्रदर्शन…
जिल्ह्यातील गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक वैभव जपण्यासाठी प्रयत्न करणार; विकासाच्या वाटेवर अग्रेसर राहण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नाशिक रत्न पुरस्कारांचे वितरणनाशिक जिल्ह्यात सर्वाधिक गडकिल्ले आहेत. या गडकिल्ल्यांच्या संवर्धनातून त्यांचे ऐतिहासिक वैभव जपण्यसाठी प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे विकासाच्या वाटेवर अग्रेसर राहण्यासाठी जिल्ह्याला राज्य शासन कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. आज महाकवी कालीदास कलामंदिर येथे नाशिक रत्न पुरस्कारांच्या वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी राज्याचे बंदरे व खनिकर्म…
