मुंबई -राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घालायला सुरवात केली असून सोमवार मंगळवार या दोन दिवसात राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर विधर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशार देण्यात आलाय त्यामुळे धारणांच्या क्षेत्रातील गावांना सुरक्षित स्थळी हलवले जाणार आहे . विदर्भातील अकोला अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य परिस्थिति निर्माण होऊन निर्गुणा नदीला पुर येऊन त्या पुराचे पाणी काही गावांमध्ये शिरले आणि गुरेधोरे वाहून गेली तर हिंगोलीतील कयाढू नदी ओसंडून वाहत असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे .मराठवड्यातील बीड हिंगोली आणि परभणी जिल्ह्याला मुसळधार पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला आणि आता पुन्हा हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने विदर्भ आणि मराठवड्यातील लोक हवालदिल झालेत तर जिल्हे – सर्तक आहे
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयदेहुमध्ये अजित दादांना भाषणाची संधी नाकारली -नवा राजकीय वाद सुरू
पंतप्रधानासमोर उप मुख्यमंत्र्यांचा अपमानदेहू/ भाजप आणि महाविकास आघाडीतील वाद काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत काल देहू मध्ये पंत प्रधान मोदी यांच्या शिळा लोकार्पण कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजितदादा याना भाषण करण्यास परवानगी नाकारण्यात आल्याने महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते संतापले आहेत त्यामुळे महाराष्ट्रात आणखी एका वादाला तोंड फुटले आहे ‘काल देहू मध्ये तुकाराम महाराजांच्या शिलेचे लोकार्पण…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसंजय राऊत यांना अटक
मुंबई/ ज्या संजय राऊत यांच्यावर भाजप आणि शिंदे गटाचा रोष होता. त्या संजय राऊत यांना अखेर आज ई डी ने अटक केली.मात्र त्याच्या अटकेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेने आंदोलन केले तर शिंदे गटाने आणि भाजपने आनंद व्यक्त केलाआज सकाळी ई डीचे अधिकारी संजय राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानी पोचले आणि तब्बल त्यांनी संजय राऊत यांची साडे…
अधिवेशनापूर्वी विरोधी पक्ष एकवटला- सरकारच्या चहापानावर बहिष्कार
मुंबई : राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन उद्या, १७ जुलैपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या आधल्या दिवशी विरोधी पक्षांनी बैठक बोलावली. या बैठकीला शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते. यावेळी बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, चहापानाचं निमंत्रण मुख्यमंत्र्यांनी दिलं. पण, हे सरकार घटनाबाह्य…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईपोलीस महासंचालकांना मुदत मिळणार की नाही?
मुंबई/ राज्याचे पोलिस महासंचालक संजयकुमार पांडे यांना मुदतवाढ देण्याची प्रकरण आता न्यायालयात असल्याने त्यांना मुदतवाढ मिळणार की नाही हे येत्या २१ तारखेला कळणार आहेअसून ,त्यावर २१ फेब्रुवारीला न्यायालय निकाल देणार आहे. त्यामुळे संजय पांडे यांना मुदतवाढ मिळते कि नाही हे आता २१ फेब्रुवारी रोजी कळेल .राज्याला पूर्णवेळ पोलीस महासंचालक द्यावा तसेच सध्याचे प्रभारी पोलीस महासंचालक…
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल 4 आठवड्यानंतर
दिल्ली/ महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सद्या सर्वोच्च न्यायालयाच्या घटना पीठा समोर आहे त्यावर आज सुनावणी होणार होती पण आता ही सुनावणी 4 आठवडे पुढे ढकलली आहे . शिवसेनेतून फुटलेल्या 40 आमदरांपैकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र ठरवण्यात यावे अशी याचिका शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यावर गेल्या तीन महिन्यांपासून बऱ्याच सुनावणी झाल्या.पण त्यावर…
