मुंबई -राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घालायला सुरवात केली असून सोमवार मंगळवार या दोन दिवसात राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर विधर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशार देण्यात आलाय त्यामुळे धारणांच्या क्षेत्रातील गावांना सुरक्षित स्थळी हलवले जाणार आहे . विदर्भातील अकोला अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य परिस्थिति निर्माण होऊन निर्गुणा नदीला पुर येऊन त्या पुराचे पाणी काही गावांमध्ये शिरले आणि गुरेधोरे वाहून गेली तर हिंगोलीतील कयाढू नदी ओसंडून वाहत असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे .मराठवड्यातील बीड हिंगोली आणि परभणी जिल्ह्याला मुसळधार पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला आणि आता पुन्हा हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने विदर्भ आणि मराठवड्यातील लोक हवालदिल झालेत तर जिल्हे – सर्तक आहे
Similar Posts
किशोरी पेडणेकर मुख्यमंत्र्यांना भेटणार
मुंबई/ एस आर ए घोटाळ्यात नाव आल्याने आता मुंबईच्या माजी महापौर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना भेटणार आहेत मात्र अचानक त्यानी घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात काहीशी खळबळ माजली आहे. दरम्यान आज किशोरी पेडणेकर यांची पोलिसांनी अडीच तास पोलिसांनी चौकशी केली तर दुसरीकडे किरीट सोमय्या यांनी वरळीच्या गोमाता एस आर ए गृहनिर्माण प्रकल्पाला भेट दिली. मात्र…
लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून सी डी एस बिपिन रावत यांच्यासह १४ शहीद- अपघात की घातपात?
कुंनुर( तामिळनाडू)/ खराब वातावरणात हेलिकॉप्टर चां प्रवास किती धोकादायक असतो याची पुन्हा एकदा प्र्च्र््र्च्र्र्च्र्््र्च्र््र्च्र्र्च प्रचिती आली आली काही वर्षांपूर्वी आंद्र प्रदेशचे मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांच्या हेलिकॉफ्टरला डोंगराळ भागात अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला होता.काल तशीच भयंकर दुर्घटना तामिळनाडूतील निलगिरी पर्वत परिसरातील डोंगराळ भागातील जंगलात घडला लष्कराचे एक हेलिकॉप्टर कुंनुरच्या जंगलात कोसळून त्यात लष्कराचे चीफ डिफेन्स…
हिंदुत्वाच्या वादात शिवसेनेने मनसेला अखेर मागे टाकले अयोध्येत उभारणार- महाराष्ट्र सदन
अयोध्या/हिंदुत्वाच्या वर्चस्वाच्या लढाईत शिवसेनेने बाजी मारली आहे.राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातून विरोध झाला पण आदित्य ठाकरे यांचे मात्र अयोध्येत जंगी स्वागत झाले इतकेच नव्हे तर आदित्यने अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्याची घोषणा करून युपी बरोबरच महाराष्ट्रातील तमाम हिंदूंची मने जिंकली आहेत.सध्या भाजप मनसे विरुद्ध शिवसेना यांच्यात हिंदुत्व वरून वर्चस्वाची लढाई सुरू आहे.या लढाईत राज…
राजिप व पं.स. निवडणुकीची कर्जत मतदार संघात जोरदार तयारी सुरु; ठिकठिकाणी शिवसेनेचा बैठकांचे आयोजन!
कर्जत तालुक्यांतील इतर ठिकाणासंह नेरळ जिल्हा परिषद प्रभागांचे बैठकी दरम्यान आमदार थोरवे यांचे स्वागत करताना नेरळचे शिवसेना पदाधिकारी छायाचित्रांत दिसत आहेत, सोबत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, विभागप्रमूख प्रभाकर देशमुख व अन्य
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी अपूर्ण 16 बंडखोर आमदारांचा -आज फैसला
दिल्ली/महाराष्ट्रात सत्ता संघर्षा वरून सुरू असलेली न्यायालयीन लढाई आता अंतिम टप्प्यात आली असून 16 बंडखोर आमदारांच्या अपात्र तेवर दोन्ही कडून युक्तीवाद सुरू आहे मात्र तो काल अपूर्ण राहिल्याने त्यावर आज सुनावणी होऊन फैसला होणार आहे त्यामुळे आजचा दिवस शिवसेना आणि शिंदे गटासाठी खूपच महत्वाचा आहेशिवसेनेतून बंडखोरी केलेल्या 16 आमदारांनी पक्षाचा व्हीप झुगरल्यामुळे त्यांना अपात्र ठरवावे…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयस्वातंत्र्य दिनी दहशतवादी हल्ल्याच्या कट उधळला–चार दहशतवाद्यांना अटक
स्वातंत्र्य दिनी दहशतवादी हल्ल्याच्या कट उधळलाचार दहशतवाद्यांना अटकस्वातंत्र्य दिनावर दहशत वादाचे सावटश्रीनगर/ आज देशाचा ७५ वां स्वातंत्र्य दीन आहे मात्र स्वातंत्र्य दिणावर एकाच वेळी दोन मोठ्या संकटांचे सावट आहे एक म्हणजे कोरोनचे संकट आणि दुसरे दहशतवादी हल्ल्याचा धोका दरम्यान स्वातंत्र्य दिनी श्रीनगर मधे मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा जैश ए मोहम्मद चवकट होता मात्र पोलिसांनी हा…
