मुंबई -राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घालायला सुरवात केली असून सोमवार मंगळवार या दोन दिवसात राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर विधर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशार देण्यात आलाय त्यामुळे धारणांच्या क्षेत्रातील गावांना सुरक्षित स्थळी हलवले जाणार आहे . विदर्भातील अकोला अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य परिस्थिति निर्माण होऊन निर्गुणा नदीला पुर येऊन त्या पुराचे पाणी काही गावांमध्ये शिरले आणि गुरेधोरे वाहून गेली तर हिंगोलीतील कयाढू नदी ओसंडून वाहत असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे .मराठवड्यातील बीड हिंगोली आणि परभणी जिल्ह्याला मुसळधार पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला आणि आता पुन्हा हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने विदर्भ आणि मराठवड्यातील लोक हवालदिल झालेत तर जिल्हे – सर्तक आहे
Similar Posts
संघर्षाच्या भट्टीत तावून सुलाखून निघालेला आधुनिक ‘चाणक्य’ : डॉ. मनोहर गजानन जोशी !
पूर्वीच्या कुलाबा आणि आताच्या रायगड जिल्ह्यातील नांदवी या खेडेगावात सौ. सरस्वती आणि श्री. गजाननराव जोशी या गरीब ब्राह्मण कुटुंबात जन्माला येऊन माधुकरी मागून, वारावर जेवून, वडिलांबरोबर भिक्षुकी करुन, नोकरी करीत, ‘कमवा आणि शिका’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणणारा, शिक्षणासाठी निरनिराळ्या ठिकाणी भटकत भटकत मुंबईत स्थिरस्थावर होऊन मुंबई महापालिकेच्या लिपिकाची नोकरी करणाऱ्या आणि त्याच महापालिकेच्या महापौर पदी…
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक
मुंबई/ विधी मंडळाचे पावसाळी अधिवेशन चांगलेच वादळी ठरणार याची प्रचीती काल पहिल्याच दिवशी आली कारण विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांनी घोषणाबाजी केली ई डी सरकार हाय हाय पण खोके एकदम ओके अशा घोषणा देण्यात आल्या दरम्यान आज पहिल्या दिवशी फारसे कामकाज झाले नाही .मात्र कालचा अध्याय आज पुढे सुरू राहणार येवढे मात्र नक्की!आज विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या…
महाराष्ट्र आणि मुस्लिम समाजानेही टाकला सुटकेचा निःश्वास
मनसेची आजची राज्यव्यापी महा आरती रद्दमुंबई/ भोंगे आणि हनुमान चाळीसच्या वादाने अगोदरच महाराष्ट्रातील वातावरण तापलेले असताना आज रमजान ईदच्या दिवशी च मनसेने महाराष्ट्रातील सर्व मंदिरांमध्ये आरती करण्याचा निर्णय घेतलेला होता पण नंतर तो रद्द करण्यात आला दुसऱ्याच्या सणात विघ्न नको म्हणून कुणीही 3 मे रोजी महाआरती करू नये पुढे काय करायचे ते मी ट्विट करून…
अबू आजमीला नितेश राणेने झापले
मुंबई/ औरंगजेबाचे उदातीकरण करण्याच्या मुद्द्यावरून काल विधानसभेत भाजप आमदार नितेश राणे यांनी समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी याला चांगलेच झापलेनितेश राणे यांनी विधानसभेत सांगितले की औरंगजेब हा स्वराज्याचा शत्रू होता तरीही काही लोक त्याची डीपी ठेवतात त्यामुळे वातावरण मुद्दाम तापवले जाते हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे .औरंगजेब याच्याविषयी आस्था असणाऱ्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही…
भूषण देसाई- शिंदे गटात गेल्याने राजकारण तापले- भाजपचा भूषण देसाईला जोरदार विरोध
मुंबई – सुभाष देसाई यांचे चिरंजीव भूषण देसाई यांनी आज मुख्यमंत्रीच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. मात्र त्यांच्या सोबत कुणीही नव्हते . त्यामुळे अशा माणसाच्या शिंदे गटात जाण्याने आम्हाला काही फरक पडणार नाही अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली आहे तर भाजप कार्यकर्त्यांनी भूषणच्या शिंदे गटातील प्रवेशाला तीव्र विरोध केलं आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते…
भोंगेवल्यांचा 3 मे रोजी सरकार भोंगा वाजवणार
मुंबई/ हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घालून मशिदींवरील भोग्या बाबत आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनसे विरुद्ध आता सरकारनेही व्यूहरचना करायला सुरुवात केली असून 3 तारखेला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षेबाबत एक अक्शन प्लॅन तयार केला आहेसरकारने किती जरी नियम आणि निर्बंध घातले तरी 3 तारखेनंतर मशिदींवरील भोंगे उतरवले नाहीत तर आम्ही ठरल्या प्रमाणे मशिदी समोर भोंगे…
