मुंबई -राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घालायला सुरवात केली असून सोमवार मंगळवार या दोन दिवसात राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर विधर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशार देण्यात आलाय त्यामुळे धारणांच्या क्षेत्रातील गावांना सुरक्षित स्थळी हलवले जाणार आहे . विदर्भातील अकोला अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य परिस्थिति निर्माण होऊन निर्गुणा नदीला पुर येऊन त्या पुराचे पाणी काही गावांमध्ये शिरले आणि गुरेधोरे वाहून गेली तर हिंगोलीतील कयाढू नदी ओसंडून वाहत असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे .मराठवड्यातील बीड हिंगोली आणि परभणी जिल्ह्याला मुसळधार पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला आणि आता पुन्हा हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने विदर्भ आणि मराठवड्यातील लोक हवालदिल झालेत तर जिल्हे – सर्तक आहे
Similar Posts
महाराष्ट्राची दुर्दशा
कधीकाळी मुंबईतला मराठी माणूस हा मुंबईची शान होता तर मुंबईची चाळ संस्कृती ही मराठी माणसाच्या धार्मिक आणि सामाजिक अस्मितेची ओळख होती या सारखे सन मुंबईत मोठ्या उत्साहात साजरे केले जायचे पण काळाच्या ओघात तो सर्व आनंद तो सर्व उत्साह कुठल्या कुठे गडप झाला कारण गिरणी कामगारांच्या संपात मुंबईतील संपूर्ण गिरणगाव आणि इथला मराठी माणूस पूर्णपणे…
महाराष्ट्रात पुन्हा कठोर निर्बंध रात्रीची संचारबंदी?
मुंबई/ करोनाचा तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रात पुन्हा कडक निर्बंध लावले जाण्याची शक्यता असून यात रात्रीच्या साचरबंदीचाही समावेश असेल याबाबतचा निर्णय पुढील दोन दिवसात घेतला जाणार आहेगणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे त्यामुळे खरेदीसाठी मार्केट मध्ये लोकांची झुंबड उडते आहे त्याचा परिणाम म्हणून राज्यात करोनाची रुग्णसंख्या वाढायला लागली आहे .म्हणूनच राज्य सरकार…
डेल्हिवरी’कडून ‘स्पॉटॉन’चे अधिग्रहण
मुंबई दि. 25 (प्रतिनिधी) ; डेल्हिवरी या भारतातील लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळी सेवा कंपनीने बंगळुरू येथील ‘स्पॉटॉन लॉजिस्टिक्स’चे अधिग्रहण केले आहे. ‘डेल्हिवरी’तर्फे या याबाबत माहिती देण्यात आली. या व्यवहारामुळे ‘डेल्हिवरी’ची ‘बी-टू-बी’ व्यवसायाची विद्यमान क्षमता वाढली आहे. या अधिग्रहणाच्या घोषणेबाबत बोलताना ‘डेल्हिवरी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी साहिल बरुआ म्हणाले की, “प्रगतीच्या वाटेवर राहण्याच्या आणि व्यवसायातील प्रत्येक क्षेत्रात…
शरद पवार यांचा राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा- गुगली काय ?
मुंबई- शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर, राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तर पवारांनी आपला निर्णय मागे घेण्याचा हट्ट धरला. त्याचवेळी जयंत पाटील, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या बड्या नेत्यांना अश्रूही रोखता आले नाहीत. त्याचवेळी दुसरीकडे अजित पवार यांनी मात्र कार्यकर्त्यांच्या भावनांना आवर घालण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर काहीवेळा…
एस टी चां संपात अखेर फूट ८०० गाड्या रस्त्यावर
गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या संपत अखेर फूट पडली आहे काल मुंबई सेंट्रल सह लातूर पुणे सांगली सातारा आदी एस टी डेपो मधून एस टी बसेस बाहेर पडल्यावर तबाल १५०० एस टी कर्मचारी कामावर परतले आहेत.दरम्यान संपाची कोंडी फोडण्यासाठी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली,…
भावाच्या मृत्यूचा बदला – ७ जणांची हत्या करून घेतला
पुणे – भीमा नदीत सापडलेले मृतदेह हे आत्महत्या नसून भावाच्या मृत्यूचा बदल घेण्यासाठी एका नराधमाने घडवलेले मोठे हत्याकांड आहे अशी भयंकर माहिती उघडकीस आली असून या प्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली आहे. दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीत सात जणांचे मृतदेह सापडल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्यातच आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. ही…
