मुंबई -राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घालायला सुरवात केली असून सोमवार मंगळवार या दोन दिवसात राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर विधर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशार देण्यात आलाय त्यामुळे धारणांच्या क्षेत्रातील गावांना सुरक्षित स्थळी हलवले जाणार आहे . विदर्भातील अकोला अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य परिस्थिति निर्माण होऊन निर्गुणा नदीला पुर येऊन त्या पुराचे पाणी काही गावांमध्ये शिरले आणि गुरेधोरे वाहून गेली तर हिंगोलीतील कयाढू नदी ओसंडून वाहत असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे .मराठवड्यातील बीड हिंगोली आणि परभणी जिल्ह्याला मुसळधार पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला आणि आता पुन्हा हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने विदर्भ आणि मराठवड्यातील लोक हवालदिल झालेत तर जिल्हे – सर्तक आहे
Similar Posts
छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ भाजप रस्त्यावर
छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ आणि इम्तियाज जलील यांच्या विरोधात आता भाजपचे पदाधिकारी रस्त्यावर उतरले आहे. सोमवारी (6 मार्च) रोजी शहरातील टीव्ही सेंटर भागातील संभाजी महाराज चौकात भाजपने जोरदार निदर्शने केले आहे.यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्याने या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर साखळी उपोषण करण्यात येत आहे. त्याच्याविरोधात आंदोलन…
महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारचा साखर कारखानादाराशी भेदभाव – देवेन्द्र फडणवीस
दिल्ली -महाराष्ट्र सहकारी साखर कारखान्यांना मदत करण्याच्या संदर्भात आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात सहकारिता मंत्री केंद्र सरकार अमित भाई शहा यांच्याकडे बैठक आज झाली . केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वामध्ये यांचे डेलिगेशन त्यांना भेटला आणि सर्व अधिकाऱ्यांसोबत वेगवेगळे प्रश्न आहेत ते प्रश्न त्या ठिकाणी ज्यांना सहकारी साखर कारखानदारी नीट माहिती आहे…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयप्रवीण दरेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
मुंबई- मुंबई बँक निवडणुकीतील मजूर प्रवर्ग प्रकरणी विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांचा अटक पूर्व जमीन अर्ज आज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. मात्र त्याना मंगळवार पर्यंत अटक करू नये असे आदेश दिले आहेत. प्रवीण दरेकर आता अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्चं न्यायालयात जाणार आहेत.प्रवीण दरेकर यांनी ट्रेंड युनियनच्या बनावट सदस्यत्वाचा वापर करून, मुंबई बँकेचे संचालकपद…
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या मुख्यमंत्र्यांचा दिलासा धीर सोडू नका
मुंबई/ यंदाच्या पावसाळ्यात तीन वेळा अतिवृष्टी होऊन त्यात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे prchand नुकसान झाले आहे.नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्यात गावेच्या गावे बुडाले शेतीवाडी घरदार सारेकाही उध्वस्त झाले या उध्वस्त शेतकऱ्याला सावरण्यासाठी सरकारने युद्ध पातळीवर उपाययोजना सुरू केल्या असून मुख्यमंत्र्यांनी सलग दोन दिवस बैठका घेऊन जिल्हावार नुकसानीचा आढावा घेऊन ज्यांचे नुकसान झाले आहे अशांना तातडीने मदत करण्याचे…
शिंजु आबे एक रूढीवादी नेते
सध्याच्या विज्ञान युगात जात धर्म श्रद्धा आस्था या गोष्टींना फारसे महत्व नाही.भारतात ठीक आहे पण जपान सारख्या पुढारलेल्या देशांत सुधा अशा गोष्टींना महत्व दिले जाते आणि भारताप्रमाणे जपान मध्ये सुधा या गोष्टींना महत्व दिले जाते हे तर अविश्वसनीय आहे जपानचे माजी पंतप्रधान शींजू आबे हे धार्मिक होते मोदी बरोबर गंगा आरती करताना त्यांना ज्या पुरोगामी…
अंधेरी पोट निवडणुकितील संघर्षाला सुरुवात- शिंदे गटाला ढाल तलवार
मुंबई/शिंदे आणि ठाकरे गटासाठी अत्यंत प्रतिष्ठेची ठरलेल्या अंधेरी पोट निवडणुकीतील संघर्षाला आता खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. कारण दोन्ही गटांना निवडणूक पक्षांची नावे आणि निवडणूक चिन्हे मिळाली आहेत शिवसेनेला मशाल चिन्ह मिळाल्यानंतर काल निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ढाल तलवार हे निवडणूक चिन्ह दिले आहे .त्यामुळे अंधेरी पोट निवडणुकीत मशाल विरुद्ध ढाल तलवार यांच्यातील सामना रंगणार…
