मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर अटकेत असलेल्या नारायण राणे यांना मंगळवारी रात्री उशिरा कोर्टाने जामीन मंजूर केला. यानंतर नारायण राणे पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला . तरी फार बोलणं टाळत केवळ ‘सत्यमेव जयते’ असं म्हटलं आहे.
Similar Posts
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी – भावेश भिंडे याला राजस्थानातून अटक
मुंबई – मुंबईला हादरवून सोडणाऱ्या घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडे याच्या नांग्या ठेचण्यात पोलिसांना यश आलं आहे. भावेश भिंडे हा दुर्घटना झाल्यापासून फरार होता. पोलीस त्याचा प्रचंड शोध घेत होते. भावेशच्या इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने घाटकोपरमध्ये छेडानगर परिसरात पेट्रोल पंपच्या बाजूला अनधिकृत भव्य मोठं होर्डिंग उभारलं होतं. हे होर्डिंग १२० ×१२० आकाराचं…
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी
मुंबई/मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदी भूषण गगराणी यांची नियुक्त करण्यात आली आहे तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदी कैलास शिंदे यांची वर्णी लागलेली आहे भूषण गगराणी हे 1990 च्या कॅडरचे आयएएस अधिकारी असून प्रशासनाचा त्यांना दांडगा अनुभव आहे महाराष्ट्रातली मुख्य सचिव नगर विकास खात्याचे अतिरिक्त सचिव आधी मोठ मोठ्या जबाबदाऱ्या समर्थपणे पेलेल्या आहेत अशावेळी मुंबई महानगरपालिकेसारख्या…
अजितदादा, मला भावलेला परखड आणि मुरब्बी राजकारणी! –
महाभारताच्या काळापासून आपल्या मुलांना पुढे आणण्याची एक प्रथा, परंपरा सुरु झाली आहे जी आजही प्रकर्षाने पुढे रेटण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येते. प्रचलित राजकारणात अशी नांवे घेण्याची आवश्यकता आहे असे वाटत नाही. ती ओघानेच समोर येतांना दिसतात. परंतु अशामुळे कुटुंबातील कार्यक्षम व्यक्तीला फटका बसतो. लाल किल्ल्यावरुन घराणेशाहीबाबत कितीही उच्चरवाने बोलण्यात येत असले तरी ही घराणेशाही…
अधिवेशनापूर्वी विरोधी पक्ष एकवटला- सरकारच्या चहापानावर बहिष्कार
मुंबई : राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन उद्या, १७ जुलैपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या आधल्या दिवशी विरोधी पक्षांनी बैठक बोलावली. या बैठकीला शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते. यावेळी बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, चहापानाचं निमंत्रण मुख्यमंत्र्यांनी दिलं. पण, हे सरकार घटनाबाह्य…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयबलात्काराचा गुन्हा तसेच इतरही गुन्हे दाखल आहेत याची कल्पना नव्हती का ? तरीही लांबेला वक्फ बोर्डावर नियुक्ती कसे केले ?
मुंबई/ बॉम्ब स्फोटातील माणसांकडून जमीन विकत घेतली म्हणून मलिक यांचे थेट दाऊद शी संबध तमेच डॉ. लांबे सोबत असलेल्या त्यांच्या संबंधांचा खुलासा व्हावा कारण 2019 मध्ये लांबे यांची वक्फ बोर्डावर नियुक्ती केली होती मग दाऊदशी संबंध असलेल्या माणसाची वक्फ बोर्डीवर कशी नियुक्ती केली ? मग लांबे कोण त्याचे कोणाबरोबर संबंध होते हे ठाऊक नव्हते का…
जनसुरक्षा विधेयकाने नागरिकांच्या हक्काला बाधा येणार नाही- मुख्यमंत्रीपत्रकार संघटनांच्या आक्षेपांची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
मुंबई, दि. ९ (प्रतिनिधी)- महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकामुळे नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कोणतीही बाधा येणार नाही असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचात सहभागी राज्यातील प्रमुख पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींना दिला . या कायद्यातील तरतुदींवर विविध पत्रकार संघटनांनी घेतलेल्या आक्षेपाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतली.महाराष्ट्रातील विविध १४ संघटनांनी एकत्रित येत पत्रकार अभिव्यक्ती…
