मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर अटकेत असलेल्या नारायण राणे यांना मंगळवारी रात्री उशिरा कोर्टाने जामीन मंजूर केला. यानंतर नारायण राणे पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला . तरी फार बोलणं टाळत केवळ ‘सत्यमेव जयते’ असं म्हटलं आहे.
Similar Posts
तुमचा डाव मराठा समाज उधळून लावील -जरांगेंचा थेट उपमुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
उस्मानाबाद – मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात सभांचा धडाका लावला आहे. या सभांमधून ते जोरदार हल्ला चढवत आहेत. आधी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर हल्ला करणाऱ्या जरांगे यांनी अचानक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिशेने मोर्चा वळवला आहे. फडणवीस यांनी काड्या करू नये. मराठा आंदोलनाच्या आड येऊ नये, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. आता…
शिंदे सरकारला मोठा दणका आघाडी सरकारच्या कामांना स्थगिती देण्याच्या निर्णयालाच स्थगिती
मुंबई – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर वाटेवर आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने महाविकास आघाडीच्या काळात घेण्यात आलेल्या विकासकामांच्या निर्णयांना स्थगिती दिली होती . मात्र त्यांच्या त्या निर्णयाला मुंबई उच्चं न्यायालयाने स्थगिती दिली आहे. शिदें सरकारला हा मोठा धका आहे .न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारच्या काळात कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण केलेल्या आणि वर्कऑर्डर झालेल्या कामांना स्थगिती देण्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या…
ए एफ एम सी यांच्या वतीने डॉ.कीर्ती पवार यांचा गौरव
मुंबई/ देशाचे संरक्षण करणाऱ्या आर्मी मध्ये डॉक्टर म्हणून काम करताना तर एक वेगळीच अनुभूती मिळत असते, पण जेंव्हा या कार्याचा गौरव केला जातो त्यावेळचा आनंद काही वेगळाच आणि रोमांचकारी असतो. डॉ.कीर्ती पवार यांनाही असाच अनुभव मिळाला१७ वर्षांपूर्वी म्हणजे २००३ मध्ये बारामती वरून बसने पुण्याला शिक्षणासाठी जाऊन हडपसर येथील ए एफ एम सी जवळ उतरून आपल्या…
हॅकिंगच्या विळख्यात “चॅट-जीपीटी” चे वापरकर्ते “
कृत्रिम बुद्धिमत्तेवर (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आधरित “चॅट जीपीटी” सारख्या सुविधा तुम्ही वापरत असाल तर तुमचे अकाउंट हॅक होऊन त्यातून सर्व गोपनीय माहिती विकली जात असल्याच्या घटना अलीकडे घडल्या आहेत. भारतासह जगभरातील किमान १ लाख व्यक्तींची खाती “हॅक ” झाल्याची धक्कादायक माहिती आहे. जागतिक हॅकर्सने “चॅट जीपी टी ” द्वारे घातलेल्या गोंधळाचा घेतलेला हा आढावा. त्याच्या वापरकर्त्यांसाठी…
बिल्डर लॉबीचा फायद्यासाठी सरकारनेच पालिकेला घातले आर्थिक खड्ड्यात
मुंबई/ राज्यात आणि पालिकेत सुधा शिवसेना सतेत आहे पण बिल्डर लॉबी चां फायद्यासाठी राज्य सरकारनेच पालिकेला आर्थिक खड्ड्यात घातले आहे मुंबई पालिकेच्या जागेवर ३३(७) नुसार पुनर्विकास करताना निर्माण होणाऱ्या वाढीव बांधकाम क्षेत्रासाठी पालिकेला देण्यात येणारी आधीमूूल्य रक्कम एक रकमी आकारण्याचा निर्णय पालिकेने घेतला होतातच पालिकेच्या तिजोरीत मोठी भर पडणार होती पण राज्य सरकारने विकासकांसाठी पायघड्या…
दिंडीला 20 हजार रुपये देण्याचा सरकारने निर्णय मागे घ्यावा वारकरी सेनेची मागणी
पंढरपूर/आषाढी एकादशी आता काही दिवसांवर आलेली आहे राज्यभरातून वेगवेगळ्या संतांच्या दिंड्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत याच दरम्यान महाराष्ट्र सरकारने प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय जाहीर केला होता परंतु त्याला वारकरी सेनेने विरोध केला आहे सरकारी पैशावर दिंड्या नको त्यापेक्षा दिंडीच्या मार्गामध्ये वारकऱ्यांना ज्या ज्या अडीअडचणी येतात ज्या ज्या नागरी सुविधांची आवश्यकता…
