दिल्ली/ केंद्र सरकारने चालू अधिवेशनात वीज सुधारणा विधेयक पास करून घेण्यासाठी हालचाली सुरू केल्याने वीज अभियंते संतप्त झाले असून दशभरातील १५ लाख वीज कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे .त्यामुळे मंगळवारी संपूर्ण देशभरात ब्लॅकआउट होण्याची शक्यता आहे तसे झाले तर व्यापार उद्योग आणि बँकिंग क्षेत्राला अब्जावधी चां फटका बसू शकतो तसेच सर्व यंत्रणा कोलमडून पडण्याची शक्यता आहे.
Similar Posts
५०+ च्या खेळाडूंची बोरीवली येथे क्रिकेट स्पर्धा ;ठाकरे गटाने पटकावली पारितोषिके
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : सुमित प्रतिष्ठान व रोटरी क्लब तर्फे बोरिवली मागाठाणे येथे ५० वर्षावरील स्पर्धकांची क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) संस्कृती उपशाखा या संघाने अजिंक्य पद पटकावले तर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) राजेंद्रनगर शाखा संघ उपविजेता ठरला. विजेते आणि उपविजेत्यांना शिवसेना मागाठाणे विधानसभा निरीक्षक, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य शशिकांत…
ध्वनी प्रदूषण याची तात्काळ सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार
मुंबई/विविध धार्मिक उत्सव तसेच रस्त्यावरील मंडप आणि मशिदींवरील भोंगे यांच्यातून होत असलेले ध्वनी प्रदूषण लक्षात घेऊन उद्या मुंबईतील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली होती २०१६ मध्ये या जनहित याची केवळ सुनावणी होऊन सरकारने यावर कठोर उपाययोजना कराव्यात असे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले होते. परंतु या आदेशाची अंमलबजावली करण्यात…
“क्रीडा पानाचे जनक” वि. वि. करमरकर यांचे निधन
मुंबई : मराठी दैनिकात सर्वात प्रथम क्रीडा पान सुरू करून देशी, विदेशी खेळांना मानाचे पान देणारे आणि म्हणूनच”क्रीडा पानाचे जनक” म्हणून ओळखले जाणारे माजी क्रीडा संपादक, लेखक, समीक्षक आणि लोकप्रिय समालोचक वि. वि. करमरकर यांचे रविवारी सकाळी अंधेरी येथे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने राज्यातील क्रीडा क्षेत्राचा आणि खेळाडूंचा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याची…
दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत मोठा बदल आता ३५ नवे तर वीस गुणाला काठावर पास
मुंबई/राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर्षी एक मोठा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे यापूर्वी 35 किंवा त्याच्यापेक्षा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना गणित आणि सायन्स या विषयात फेल केले जायचे किंवा पुढे त्यांना प्रवेश दिला जात नसेल परंतु आता मात्र ही गुणमर्यादा वीस गुणांची केलेली आहे त्यामुळे वीस गुण मिळालेल्या विद्यार्थ्याला उत्तीर्ण ठरले जाईल तसेच त्याला पुढे…
शेतकऱ्यांच्या श्रद्धांजली सभेत भाजपचे फटाके- राहुल गांधी संतप्त
बुलढाणा / सध्या राहूल गांधींची भारत जोडो यात्रा सुरू आहे .काल बुलढाणा जिल्ह्यातील एका गावात काँग्रेसने शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्यानां श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता . मात्र राहुल गांधी शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उभे राहताच सभे जवळच फटाके फोडण्यात आले . त्यामुळे राहुल गांधी संतापले असून त्यांनी फटाके फोडणाऱ्यांचा निषेध केलाय तर काँग्रेस नेत्यांनी या…
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधान परिषदेतही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर
महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक २०२६ हे राज्यातील जबरदस्ती, फसवणूक किंवा आमिष दाखवून होणाऱ्या धर्मांतरावर आळा घालण्यासाठी आणले गेले. हे विधेयक मार्च २०२६ मध्ये विधानसभेतून मंजूर होऊन विधान परिषदेत मांडले गेले आणि वादळी चर्चेनंतर मंजूर झाले .विधान परिषदेतील चर्चामंत्री पंकज भोयर यांनी विधेयक मांडले, ज्यामुळे सभागृहात जोरदार चर्चा झाली. शिवसेना (ठाकरे गट) आमदार हेमंत पाटील यांनी…
