दिल्ली/ केंद्र सरकारने चालू अधिवेशनात वीज सुधारणा विधेयक पास करून घेण्यासाठी हालचाली सुरू केल्याने वीज अभियंते संतप्त झाले असून दशभरातील १५ लाख वीज कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे .त्यामुळे मंगळवारी संपूर्ण देशभरात ब्लॅकआउट होण्याची शक्यता आहे तसे झाले तर व्यापार उद्योग आणि बँकिंग क्षेत्राला अब्जावधी चां फटका बसू शकतो तसेच सर्व यंत्रणा कोलमडून पडण्याची शक्यता आहे.
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसदावर्ते यांना दि. ११/०४/२०२२ पर्यंत २ दिवसांची पोलीस कोठडी – इतर आरोपी यांना न्यायालयीन कोठडी
मुंबई- दि. ०८/०४/२०२२ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा.श्री. शरद पवार यांच्या गावदेवी पोलीस ठाणे हद्दीत *सिल्वर ओक या निवासस्थानी एस.टी.कर्मचारी यांनी आक्रमक आंदोलन केले होते, त्या अनुषंघाने सदर *१०९ (२४महिला) आंदोलकर्ते तसेच त्यांचे वकील ऍड.गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गांवदेवी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद क्र १३२/२२, कलम-१४२,१४३,१४५,१४७,१४९,३५३,३३२,३३३,४४८,४५२,१०७ (ब) सह कलम- ७ Criminal Law Amendment Act…
महापालिकेच्या निवडणुका भाजपा स्वबळावर लढणार
मुंबई – विधानसभा निवडणुकीत महायुतीनं २८८ पैकी 230 जागा जिंकत महाविकास आघाडीची दाणादाण उडवली.त्यात महायुतीत भाजपनं १४९ पैकी तब्बल १३२ जागा जिंकून युतीत आपणच मोठा भाऊ असल्याचं दाखवून दिले आहे. या घवघवीत यशानंतर आता भाजपचा कॉन्फिडन्स जबदस्त वाढला आहे.त्याचमुळे आता २०२९ च्या विधानसभा निवडणुकीबरोबरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही स्वबळावर लढण्याचे संकेत भाजप नेत्यांकडून दिले…
प्रवासात समान नेण्याबाबतचा विमान प्रवाशांना लागू असलेला नियम यापुढे रेल्वे प्रवाशांनाही लागू होणार
नवी दिल्ली/ विमान प्रश्न लागू असलेला एक नियम आता रेल्वे प्रवाशांनाही लागू होणार आहे.जर रेल्वे विभागाच्या नियमानुसार आता तुम्ही जर ट्रेनमधून ठरलेल्या मर्यादेपेक्षा अधिक सामान घेऊन जाणार असाल तर त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त शुल्क मोजावे लागणार आहे. जसं तुम्ही विमानात प्रवास करताना तुमच्याकडे जर ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक सामान असेल तर तुम्हाला त्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे…
मराठा आंदोलन चिघळणार – जरंगेना पाठिंबा देण्यावरून महायुतीत फूट
मुंबई /मुंबईत घुसलेल्या मराठा आंदोलकांनी मुंबई जाम केली आहे.तर जरांगे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या आमरण उपोषणामुळे सरकारची अक्षरशा कोंडी झाली आहे. त्यातच महायुतीचे काही आमदार जरांगे पाटलांची भेट घेऊन त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देत असल्यामुळे, महायुतीतच फूट पडल्याचे दिसून येत आहे. दरम्यान मुंबई सोडण्यास तयार नसलेल्या जरांगे बरोबर सरकारच्या वाटाघाटी सुरू असून त्यांच्या…
सातारा रत्न पुरस्कारांने डॉक्टर सुनील तांबवेकर सन्मानित
मुंबईतील सातारकरांच्या संकल्पित भवनाचे झाले शानदार उद्घाटन मुंबई आणि परिसरातील सातारकरांसाठी असलेल्या संकल्पित सातारा भवनचे शानदार उद्घाटन आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने दादर येथील शिवाजी मंदिर येथे आयोजित मेळाव्याचे औचित्य साधून करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सातारकरांनी जयघोषात स्वागत केले. विविध क्षेत्रातील मान्यवरांना सातारा रत्न आणि सातारा भूषण पुरस्कारानेही यावेळी सन्मानित करण्यात आले….
नवले पुलावरील अपघाताला ड्रायव्हर जबाबदार
पुणे/ सातारा मुंबई हायवे मार्गावरील नवले पुलावरील अपघाताला ड्रायव्हर जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे . ड्रायव्हरने उतारावर गाडीचे इंजिन बंद केले आणि न्युटल मध्ये गडी ठेवलित्यामुळे ती घसरली आणि पुढे थांबलेल्या वाहनांवर आदळली यात48 वाहनांचे कमी अधिक नुकसान झाले असून 50 जन जखमी झालेत . खासदार सुप्रिया सुळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि भविष्यात…
