दिल्ली/ केंद्र सरकारने चालू अधिवेशनात वीज सुधारणा विधेयक पास करून घेण्यासाठी हालचाली सुरू केल्याने वीज अभियंते संतप्त झाले असून दशभरातील १५ लाख वीज कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे .त्यामुळे मंगळवारी संपूर्ण देशभरात ब्लॅकआउट होण्याची शक्यता आहे तसे झाले तर व्यापार उद्योग आणि बँकिंग क्षेत्राला अब्जावधी चां फटका बसू शकतो तसेच सर्व यंत्रणा कोलमडून पडण्याची शक्यता आहे.
Similar Posts
राज्यपालांकडून कोविड कृतीदलाच्या सदस्यांना कौतुकाची थाप-डॉ संजय ओक, डॉ उदवाडीया, डॉ म्हैसेकर सन्मानित
मुंबई-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज (दि. २६) राज्य शासनाच्या कोविड कृती दलाच्या सदस्यांचा करोना काळातील सेवेबददल राजभवन येथे सत्कार करण्यात आला.संपुर्ण राज्यातील कोविड व्यवस्थापन, वेळोवेळी केलेली औषध योजना व त्यानंतर लसीकरण या सर्व क्षेत्रात यशस्वीपणे मार्गदर्शन केल्याबद्दल राज्यपालांनी कोविड कृतीदलाच्या सदस्यांना कौतुकाची थाप दिली. दिनांक १३ एप्रिल २०२० रोजी स्थापन केलेल्या १६ सदस्यांच्या कोविड…
श्री प्रल्हाद पै यांचा अमृत महोत्सव अत्यंत उत्साही वातावरणात साजरा ; तब्बल २० हजारांहून अधिक नामधारकांची उपस्थिती
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : सद्गुरु श्री. वामनराव पै यांचे सुपुत्र आणि जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त श्री. प्रल्हाद वामनराव पै यांनी नुकतीच ८ जुलै रोजी वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केली. याचे औचित्य साधून जीवनविद्या मिशनने श्री प्रल्हाद पै यांचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. दुग्धशर्करा योग म्हणजे हा सोहळा १० जुलै गुरु पौर्णिमेच्या दिवशी साजरा करण्यात…
केजरीवाल यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल- बंगल्याच्या सुशोभीकरनासाठी ४५ कोटी
दिल्ली – अण्णांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनामुळे प्रसिद्धीच्या झोतात आले आणि नंतर आम आदमी पक्ष कडून दिल्लीचे मुख्यमंत्री झालेले अरविंद केजरीवाल यांचा पक्ष आणि स्वतः केजरीवाल यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. दारू घोटाळ्यात त्यांचे दोन तुरुंगात आहेत तर केजरीवाल चौकशी सुरु आहे . आणि तेही वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणाचे…
कंगाल पाकिस्तान
गेल्या काही महिन्यांमध्ये शेजारच्या पाकिस्तानातून येणाऱ्या बातम्या चिंताजनक आहेत. केवळ भारत द्वेष किंवा हिंदूंचा द्वेष या एकाच भयगंडातून निर्माण झालेल्या या शेजारी राष्ट्राला लष्करासह अनेक घटकांनी वर्षानुवर्षे पोखरून काढले असून तो आर्थिक दिवाळखोरीच्या बरोबरच अभूतपूर्व फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे. अखंड भारतातून निर्माण झालेल्या या शेजाऱ्याची सर्व स्तरांवरील अवस्था अत्यंत दयनीय असून तीच त्यांचा “भस्मासुर” ठरण्याची…
पवार गटाची दुसरी यादी जाहीर
बीड मधून बजरंग सोनावणे तर भिवंडीतून बाल्यामामा म्हात्रे मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये दोन उमेदवारांचा समावेश आहे. त्यानुसार बीडमधून बजरंग सोनावणे तर भिवंडीतून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. दुसऱ्या यादीत दोनच नावं आहेत. याआधी पहिल्या उमेदवार यादीत शरद पवार…
मराठी विजयी मेळावा हा मराठी भाषेपुरता होता त्याचा राजकारणाशी संबंध नाही/ राज ठाकरे
नाशिक/हिंदीच्या सक्तीविरोधात एकत्र आलेले ठाकरे बंधू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकाही एकत्र येऊन लढतील अशी मराठी माणसाला अपेक्षा होती.परंतु युतीबाबत मनसेने अत्यंत सावध भूमिका घेतली आहे.मराठी विजयी मेळावा हा मराठी भाषेपुरताच होता .त्याचा राजकारणाशी संबंध नाही असे म्हणत राज ठाकरे यांनी ठाकरेंची शिवसेना व मनसेच्या युतीबाबत आणखी संभ्रम निर्माण केला आहे.मनसेच्या इगतपुरी येथे होणाऱ्या मेळाव्यासाठी…
