दिल्ली/ केंद्र सरकारने चालू अधिवेशनात वीज सुधारणा विधेयक पास करून घेण्यासाठी हालचाली सुरू केल्याने वीज अभियंते संतप्त झाले असून दशभरातील १५ लाख वीज कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे .त्यामुळे मंगळवारी संपूर्ण देशभरात ब्लॅकआउट होण्याची शक्यता आहे तसे झाले तर व्यापार उद्योग आणि बँकिंग क्षेत्राला अब्जावधी चां फटका बसू शकतो तसेच सर्व यंत्रणा कोलमडून पडण्याची शक्यता आहे.
Similar Posts
मनसेची महायुतीत एन्ट्री ?
राज ठाकरेंची भाजपा नेत्यांशी दिल्लीत बैठकमुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे हे सोमवारी रात्री तडकाफडकी चार्टर्ड विमानाने दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. दिल्लीत आज महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होत आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे अगोदरच दिल्लीत जाऊन पोहोचले आहेत. त्यांच्या काहीवेळानंतर राज ठाकरे हे दिल्लीला निघाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण…
बिपरर्जोय चक्रीवादळाने गुजरातमध्ये हाहाकार
पोरबंदर -महाभयंकर बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरातमधील नागरिकांच्या हृदयाची धडधड वाढवलीय. कारण ताशी तब्बल१४५किलोमीटर वेगाने धडकलेल्या चक्रीवादळानंतर गुजरातमध्ये लँडफॉल सुरु झालंय. लँडफॉलनंतर गुजरातमधील द्वारका, कच्छ आदी किनारपट्टीवर विध्वंस सुरू झाला आहे. रात्री उशिरापर्यंत लँडफॉल सुरू राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्यामुळे एकून किती विध्वंस होईल, हे स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे सुरक्षित स्थळी हलवलेल्या ७४ हजार नागरिकांच्या मालमत्तेचं काय…
अल्पसंख्यांक समाजासाठी उपमुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला विशेष आदेश
मुंबई/अल्पसंख्याक समाजासाठी असलेला निधी प्रत्येक घटकाला समप्रमाणात आणि पारदर्शकपणे वितरित व्हावा, तसेच विभागाचे कामकाज अधिक लोकाभिमुख व समाजाप्रती उत्तरदायी राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास मंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी दिल्या. तसेच शाळांना चुकीच्या पद्धतीने अल्पसंख्याक दर्जाचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आलेल्या प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश सुनेत्रा पवार…
बारावीचा निकाल 93.37 टकके! यंदाही मुलींनीच मारली बाजी
पुणे/आज बारावीचा निकाल जाहीर झाला यंदा बारावीचा निकाल 93.37 टक्के इतका लागला असून यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे.यंदा 95 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या .यंदाही कोकण विभागाने बाजी मारली असून कोकणचा निकाल 97.51 टक्के इतका आहे तर आमची मुंबई खाली घसरली असून मुंबईचा निकाल सर्वात कमी म्हणजे91.95 टक्के इतका आहे.विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत 2 टक्के…
फोन टॅपिंग प्रकरणातील रश्मी शुक्ला – महाराष्ट्राच्या नव्या पोलीस महासंचालक
मुंबई : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आणि महानिरिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळं त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ठरल्या आहेत. फोन टॅपिंग प्रकरणामुळं त्या चर्चेत आल्या होत्या, याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता.देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना विरोधी नेत्यांचे फोनकॉल्स बेकायदेशीरपणे रेकॉर्ड करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. या फोन…
भायखळा येथे आयोजित झालेल्या ‘आई प्रिमियर लीग’ क्रिकेट स्पर्धेचा भव्य समारोप
मुंबई : भायखळा येथे आयोजित झालेल्या ‘आई प्रिमियर लीग’ क्रिकेट स्पर्धेचा यशस्वी समारोप झाला. या स्पर्धेत सहा संघांनी सहभाग घेतला असून, प्रथम क्रमांक आई महालक्ष्मी संघाला तर द्वितीय क्रमांक आई तुळजाभवानी संघाला मिळाला. तृतीय क्रमांक आई तुळजाभवानी संघाला लाभला.स्पर्धक संघ आणि त्यांचे मालक १) आई महालक्ष्मी (मालक: शुभम गावकर) – प्रथम क्रमांक२) 2) आई तुळजाभवानी…
