56 हजार लोकप्रतिनिधींचे भविष्य अंधारात
मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे यावेळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत पण त्याचा फटका ५६ हजार लोक्प्र्तीनिधीना बसणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत ओबीसी साठी ३४० कलमामध्ये ओबीसी आरक्षणाची तरतूद केली आहे. पण स्वातंत्र्यानंतर या कलमाची व्यवस्थित अंमलबजावणी झालेली नाही असा आरोप केला जात आहे. ओबीसींचे…
