मुंबई/ शिवसेना आणि भाजप यांच्यात सध्या भारत- पाक प्रमाणे आरोप प्रत्यारोपणाची लढाई सुरू आहे शनिवारी उद्धव ठाकरे यांनी भाजपचे कपडे फाडले रविवारी फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचे कपडे फाडले. . बाबरी कोणी पडली यावरून हमरी तुमरी सुरू आहे उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणात म्हणाले होते की बाबरी पडायला फडणवीस गेले असते तर त्यांच्या वाजनानीच बाबरी पडली अस्ती त्यावर फडणवीस म्हणाले होय माझे वजन तेंव्हा 102 किलो होते पण आता तुमच्या सरकारच्या ढाचा माझ्या वजनाने पडणार आहे . उद्धव म्हणाले होते आजकाल प्रेम असफल झाल्यावर आसिड फेकणाऱ्यांची औलाद तयार होते आहे त्याला उत्तर देताना लग्न करून आमचं सर्व घेऊन पळून गेलात आणि आता दुसऱ्यांदाही लग्न केलात हे काही बरोबर नाही .आम्ही हनुमान चालीसा म्हणतोय आता तुमची रावणाची लंका खाक होईल असा इशारा फडणवीस यांनी उत्तर भारतीय मोर्चाच्या कार्यक्रमात बोलताना दिला .
Similar Posts
आता अनन्या पांडेच्या घरी जाऊन एनसीबीची छापेमारी
एनसीबीच्या एका पथकानं सकाळीच अनन्याच्या घरी जाऊन छापेमारी केली होती. अनन्याच्या घरातून काही मोबाईल, लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक डिवाईस जप्त केल्याची माहिती एनसीबीतील सूत्रांच्या हवाल्यानं मिळते आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी चौकशीसाठी समन्स पाठवल्यानंतर अभिनेत्री अनन्या पांडे एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे. अनन्यासोबत तीचे वडील चंकी पांडेही एनसीबी कार्यालयात पोहोचले आहेत
अर्थव्यवस्थेच्या आत्मनिर्भरतेसाठी ” टाटांचे” मोठे योगदान
टाटा उद्योग समूहाच्या एअर इंडिया या कंपनीने गेल्या सप्ताहात जागतिक पातळीवर आर्थिक इतिहास नोंदवला. त्यामुळे केवळ अमेरिकेतच नाही तर युरोपातही लाखो रोजगारांची निर्मिती होणार आहे. याबरोबरच भारताने तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होण्याकडे एक मोठे पाउल टाकले आहे. या अभूतपूर्व ऐतिहासिक घडामोडीचा हा धांडोळा. भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रामध्ये गेल्या सप्ताहात सुवर्णाक्षरांनी नोंद करावी असा दैदिप्यमान इतिहास…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयआंदोलनकर्त्या दुर्गप्रेमींच्या भेटीसाठी मुख्यमंत्री थेट आझाद मैदानावर
गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धनासाठी विशेष कृती आराखडा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि.१८: गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धनाबाबत राज्यभरातील दुर्गप्रेमी तरुणांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केल. त्याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट आझाद मैदान गाठले. आंदोलकर्त्यांची भेट घेतली. गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार केला जाईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी…
एन सी बी विरुद्ध नवाब मलिक यांच्यातील वाद शिगेला वानखेडे यांना वर्षभरात तुरुंगात डांबणार -आर्यन ची दिवाळी तुरुंगात?
मुंबई/ आर्यन खान ड्रग प्रकरणात नवाब मलिक आणि एन सी बी यांच्यातील वाद आता टिपेला पोचला असून एन सी बी चे अधिकारी समीर वानखेडे यांना आम्ही वर्षभरात तुरुंगात डांबणार असे काल नवाब मलिक यांनी सांगितले तर नवाब मलिक यांच्या आरोपांना आम्ही फारसे महत्व देत नाही असे एन सी बी चे अधिकारी अप्रत्यक्षपणे सांगत आहेत .दरम्यान…
पावसाळी अधिवेशन संपले पुढील अधिवेशन ७डिसेंबरला
मुंबई – विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची आज सांगता झाली. आता पुढील हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरला नागपूरमध्ये होईल. पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. या १६ अधिवेशनात आमदारांच्या अपात्रतेवर मात्र निर्णय होऊ शकला नाही . पण बरेच दिवस प्रलंबित असलेल्या विरोधी पक्ष नेतेपदाच्या निवडीवर मात्र निर्णय झाला आणि काँग्रेसचे विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष…
लाडकी बहीण योजनेचा जी आर काढला
मुंबई : राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविताना महिला भगिनींना सहजासहजी या योजनेचा लाभ मिळावा म्हणून शासनाकडून नवनवीन बदल केले जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीही या योजनेसाठी सातत्याने महिला भगिंनींना आवाहन केलं आहे. ही योजना प्रभावीपणे आणि पारदर्शक राबविण्यावर सरकारचा भर असून शासनस्तरावर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय सविचांना घेऊन समिती…
