मुंबई/ शिवसेना आणि भाजप यांच्यात सध्या भारत- पाक प्रमाणे आरोप प्रत्यारोपणाची लढाई सुरू आहे शनिवारी उद्धव ठाकरे यांनी भाजपचे कपडे फाडले रविवारी फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचे कपडे फाडले. . बाबरी कोणी पडली यावरून हमरी तुमरी सुरू आहे उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणात म्हणाले होते की बाबरी पडायला फडणवीस गेले असते तर त्यांच्या वाजनानीच बाबरी पडली अस्ती त्यावर फडणवीस म्हणाले होय माझे वजन तेंव्हा 102 किलो होते पण आता तुमच्या सरकारच्या ढाचा माझ्या वजनाने पडणार आहे . उद्धव म्हणाले होते आजकाल प्रेम असफल झाल्यावर आसिड फेकणाऱ्यांची औलाद तयार होते आहे त्याला उत्तर देताना लग्न करून आमचं सर्व घेऊन पळून गेलात आणि आता दुसऱ्यांदाही लग्न केलात हे काही बरोबर नाही .आम्ही हनुमान चालीसा म्हणतोय आता तुमची रावणाची लंका खाक होईल असा इशारा फडणवीस यांनी उत्तर भारतीय मोर्चाच्या कार्यक्रमात बोलताना दिला .
Similar Posts
बारावीचे 11 तर दहावीची 21 फेब्रुवारीला परीक्षा 15 मे रोजी निकाल
मुंबई/सर्व विद्यार्थ्यांनी पालकांचे लक्ष लागून राहिलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारीला तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीला होणार आहे दरवर्षीच्या तुलनेत यंदा या दोन्ही परीक्षा दहा ते पंधरा दिवस अगोदर होत असून पुढील दोन दिवसात हॉल तिकीट मिळण्याची शक्यता आहेराज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज परीक्षांची तारीख…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयविधानसभा अधिवेशनात सरकारची कसोटी
मुंबई/ आजपासून मुंबईत राज्य विधी मंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे.मात्र शिवसेना भाजपतील संघर्ष पाहता हे अधिवेशन वादळी ठरणार असून 11 मार्चला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत त्यामुळे या अर्थसंकल्पात जनतेसाठी काय वाढून ठेवले आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचे सावट असल्याने विधी मंडळाचे पूर्ण वेळ अधिवेशन…
मराठी माणसा आता तरी शहाणा हो !
मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली आणि महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना त्यांचा न्याय हक्क आणि सन्मान मिळवून दिला त्यामुळे मराठी माणूस आजन्म बाळासाहेबांचा ऋणी राहील.पण बाळासाहेबांच्या नंतर आज शिवसेनेत जे काही बघायला मिळतेय ते मराठी माणसाच्या सन्मानाला ठेस पोचवणारे आहे. बाळासाहेबांना कधीही सतेचा किंवा पैशाचा मोह झाला नाही पण आज शिवसेना…
पालिका कार्यालयांच्या मनमानी स्थलांतराला शिवसेनेचा विरोध
मुंबई/पालिका कार्यालयांमध्ये नागरी सुविधांच्या प्रश्नांसाठी लोकांची नेहमीच येत असते. अशावेळी तिथल्या कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी, तसेच लोकांच्या नागरिक सुविधांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशस्त जागा असणे आवश्यक आहे. परंतु पालिकेकडून काही कार्यालयांचे मनमानी स्थलांतर सुरू असल्याने कर्मचारी,लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी ही नाराजी व्यक्त केली आहे .पालिकेच्या ई विभाग कार्यालयाच्या मनमानी स्थलांतरालाही आता विरोध होऊ लागला आहे.सध्याची इ विभागाची इमारत…
भाजप च्या 12 आमदारांचे निलंबन मागे घ्या तरच विचार करू फडणविसांची क्रॉंग्रेसला अट
मुंबई – राज्यसभेच्या निवडणुकीत कॉँग्रेसच्या रजनी पाटील बिनविरोध निवडून याव्यात यासाठी कोंग्रेस नेत्यांनी चक्क भाजपला साद घातली असून भाजप त्यांचा उमेदवार मागे घ्यावा अशी मागणी केल्याचे समजते . मात्र उमेदवार मागे घेण्याच्या बदल्यात भाज्पच्या 12 आमदारांचे निलंबन मागे घ्यावे अशी अट भाजपने घातली आहे . त्यामुळे कॉँग्रेसची मोठी पंचाईत झाली आहे .कोंग्रेसचे राज्यसभा सदस्य राजीव…
एकजुटीने निवडणूक लढवण्यास सज्ज व्हा – मुख्यमंत्री शिंदे यांचे महायुतीच्या कार्यकर्त्यांना आवाहन
मुंबई/माणसाची फसगत एकदाच होते सारखी सारखी होत नाही. लोकसभा निवडणुकीला विरोधकांच्या खोट्या प्रचारामुळे आपली फसगत झाली. परंतु यावेळी मात्र महायुतीतील तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ही एकजुटीने निवडणूक लढवू या. आणि विधानसभेत विजयी होऊया. असे जाहीर आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या मेळाव्यात केलेशनिवारी माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात महायुतीचा मेळावा पार पडला .या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ…
