मुंबई/ शिवसेना आणि भाजप यांच्यात सध्या भारत- पाक प्रमाणे आरोप प्रत्यारोपणाची लढाई सुरू आहे शनिवारी उद्धव ठाकरे यांनी भाजपचे कपडे फाडले रविवारी फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचे कपडे फाडले. . बाबरी कोणी पडली यावरून हमरी तुमरी सुरू आहे उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणात म्हणाले होते की बाबरी पडायला फडणवीस गेले असते तर त्यांच्या वाजनानीच बाबरी पडली अस्ती त्यावर फडणवीस म्हणाले होय माझे वजन तेंव्हा 102 किलो होते पण आता तुमच्या सरकारच्या ढाचा माझ्या वजनाने पडणार आहे . उद्धव म्हणाले होते आजकाल प्रेम असफल झाल्यावर आसिड फेकणाऱ्यांची औलाद तयार होते आहे त्याला उत्तर देताना लग्न करून आमचं सर्व घेऊन पळून गेलात आणि आता दुसऱ्यांदाही लग्न केलात हे काही बरोबर नाही .आम्ही हनुमान चालीसा म्हणतोय आता तुमची रावणाची लंका खाक होईल असा इशारा फडणवीस यांनी उत्तर भारतीय मोर्चाच्या कार्यक्रमात बोलताना दिला .
Similar Posts
आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब- कोरेगाव नगरपंचायत निकालात विजयी हॅट्ट्रिक
कोरेगाव -शहरात कोट्यावधी रुपयांची कामे करणाऱ्या आमदार महेश शिंदे यांच्या पाठीशी कोरेगावकर जनता उभी असल्याने नगर पंचायत निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले आहे .आमदारकीच्या अवघ्या दोन ते अडीच वर्षाच्या कालखंडात त्यांनी शेकडो कोटीची कामे विकास कामे मार्गी लावली आहेत जन्मताच या बळावर आमदार महेश शिंदे यांनी विजयी हॅटट्रिक करून दाखवली अशी माहिती कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष…
गुजरातच्या किनाऱ्यावर ३०० किलो ड्र्ग आणि शस्त्रांसह १० पाकिस्तान्यांना अटक
ओखा – गुजरातच्या किनाऱ्यावरून भारतात घुसण्याचा पाकिस्तानी अतिरेक्यांचा प्रयत्न फसला आहे. कोस्ट गार्ड आणि गुजरात एटीएस यांच्या संयुक्त मोहिमेत एक पाकिस्तानी बोट गुजरातच्या ओखा किनाऱ्यावर पकडण्यात आली असून त्यातून शस्त्रास्त्रे ,दारुगोळा आणि ३०० किलो अमली पदार्थांसह १० पाकिस्तानी अतिरेक्यांना अटक करण्यात आली गुजरातमध्ये पाकिस्तानी बोटीतून दारु गोळा, हत्यारांसह 300 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आले…
चौथा टप्पा निवडणूक! देशात ६२.४१ टक्के तर महाराष्ट्रात ५२.७७ टक्के मतदान
मुंबई/सोमवार देशात दहा राज्यांमधील 96 लोकसभा मतदारसंघात 62.41% इतके मतदान झाले तर महाराष्ट्रात 52.77% इतके मतदान झालेदेशातील चौथ्या टप्प्याच्या निवडणुकीत सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये 79.29% इतके झाले तर सर्वात कमी मतदान 37.66% इतके जम्मू-काश्मीरमध्ये झाले महाराष्ट्रातील मतदानाचा टक्का घसरला महाराष्ट्रातील अकरा लोकसभा मतदारसंघांमध्ये जेमतेम 52% इतके मतदान झाले यामध्ये सर्वाधिक सात पॉईंट सात टक्के मतदान…
127 कोटींच्या कथित घोटाळ्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी भाजप आमने सामने ग्रामविकास मंत्री मुश्रीफ हे किरीट सोमय्यांवर 100 कोटींचा अब्रू नुकसणीचा दावा ठोकणार
मुंबई – काल किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन हसणं मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांनी मणी ल लाँडरिंग आणि बेनामी व्यवहाराद्वारे 127 कोटींचा घोटाळा केला असून या प्रकरणी 2700 पानाची फाइल आपण प्राप्तीकर विभागाला दिलेली असल्याचे त्यांनी संगितले त्यात मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अनेक कंपन्या असून त्या कंपन्यांचे कोलकोता येथील शेल कानपणी बरोबर व्यवहार झालेले आहेत…
देशविरोधी पोस्ट टाकणाऱ्या तरुणाविरुद्ध रायगडमध्ये सर्वपक्षीय आंदोलन
पेण/रायगडमधील एका तरुणाने देशविरोधी पोस्ट केली आहे. भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून रायगडच्या पेणमधील एका तरुणाने देशाविरुद्ध चिथावणी करण्याचा प्रयत्न केलाय. या घटनेनंतर पेण शहरातील सर्वधर्मीय नागरिकांनी त्याच्याविरोधात निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणाची पेण पोलिसांनी दखल घेतली असून त्याच्यावर भा. न्या. स. कलम ३५३,१ख व ३५३ ( २) अंतर्गत गुन्हा…
दर पंधरा दिवसांनी प्रत्येकाचे काम तपासणार राज ठाकरे यांची मनसे पदाधिकाऱ्यांना तंबी
मुंबई/लोकसभा निवडणुकीतील माघार आणि विधानसभा निवडणुकीत आलेले अपयश यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेतृत्व काहीसे अस्वस्थ आहे म्हणूनच मनसेने आता आगामी महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे चिंचवड येथे झालेल्या मनसेच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी सांगितले की दर पंधरा दिवसांनी पदाधिकाऱ्यांचे काम तपासणार आणि जो कोणी कामात हलगर्जीपणा करील त्याला पदावरून काढून टाकणार राज ठाकरे…
