मुंबई/ शिवसेना आणि भाजप यांच्यात सध्या भारत- पाक प्रमाणे आरोप प्रत्यारोपणाची लढाई सुरू आहे शनिवारी उद्धव ठाकरे यांनी भाजपचे कपडे फाडले रविवारी फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचे कपडे फाडले. . बाबरी कोणी पडली यावरून हमरी तुमरी सुरू आहे उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणात म्हणाले होते की बाबरी पडायला फडणवीस गेले असते तर त्यांच्या वाजनानीच बाबरी पडली अस्ती त्यावर फडणवीस म्हणाले होय माझे वजन तेंव्हा 102 किलो होते पण आता तुमच्या सरकारच्या ढाचा माझ्या वजनाने पडणार आहे . उद्धव म्हणाले होते आजकाल प्रेम असफल झाल्यावर आसिड फेकणाऱ्यांची औलाद तयार होते आहे त्याला उत्तर देताना लग्न करून आमचं सर्व घेऊन पळून गेलात आणि आता दुसऱ्यांदाही लग्न केलात हे काही बरोबर नाही .आम्ही हनुमान चालीसा म्हणतोय आता तुमची रावणाची लंका खाक होईल असा इशारा फडणवीस यांनी उत्तर भारतीय मोर्चाच्या कार्यक्रमात बोलताना दिला .
Similar Posts
फाशीची मागणी करणाऱ्या नागरिकांकडून न्यायालयाच्या निर्णयावर तीव्र नाराजी-अंकिताला जिवंत जळणाऱ्या नराधमाला जन्मठेप!
हिंगणघाट/ संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या हिंगणघाट जाळीत कांड प्रकरणातील क्रूरकर्मा आरोपी विवेक नगराळे याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे मात्र आरोपीला फाशीचीच शिक्षा द्यावी अशी मागणी करीत लोकांनी न्यायालयाच्या बाहेर तीव्र संताप व्यक्त केला३ फेब्रुवारी २०२० रोजी हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून अंकिता अरुण पिसुदे या प्राध्यापिका असलेल्या तरुणीला विवेक उर्फ विक्की नगराळे या नराधमाने पेट्रोल…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्याचे 11 फ्लॅट ई. डी . कडून जप्त- मुख्यमंत्र्यांच्या सासुरवाडीला ई डी ची धडक
मुंबई/ शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर कारवाई करणाऱ्या ई डी ने आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांचे 11 फ्लॅट जप्त करून थेट मुख्यमंत्र्यांच्या सासुरवाडीला च धडक दिली आहेठाणे येथील वर्तक नगर मध्ये असलेल्या नीलांबरी सोसायटी मधील पुष्पक ग्रुपचे फ्लॅट आहेत .त्यातील11 फ्लॅट हे मुख्यमंत्री ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांचे आहेत असे ई…
महापालिका | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयएकावे ते नवल! निवडणुकीसाठी औरंगाबाद मध्ये भन्नाट जाहिरात
निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजेऔरंगाबाद/ निवडणूक आयोगाने भलेही अजून महाराष्ट्रातील १८ महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा केलेली नसली तरी सर्व राजकीय पक्षांनी तसेच अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असलेल्या उमेदवारांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे मात्र या सर्व घडामोडीत एका पोस्तरणे केवळ औरंगाबादच्या नागरिकांचे च नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे.या जाहिरातीचे शीर्षक आहे ”…
मनोज जरांगेंचे आमरण उपोषण स्थगीत -सरकारला आणखी एक महिन्याची वेळ
जालना -मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज आपलं उपोषण स्थगित केलं आहे. मनोज जरांगे गेल्या पाच दिवसांपासून जालन्यात अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. मराठा आरक्षणाच्या मसुद्यात सगेसोयरे बाबतची मागणी मान्य करा आणि तशी अंमलबजावणी करा, अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. याच मागणीसाठी ते उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे यांनी काल राज्य…
दक्षिण मुंबईत ३३ पदपथांच्या सुशोभीकरणासाठी पालिका ५० कोटीचा खर्च करणार
मुंबई – महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक तोंडावर आल्याने आता जुन्या पदपथांची दुरुस्ती व सुशोभीकरणाचा कामे काढण्यात आली आहे.यासाठी आतापर्यंत ७० कोटी रुपये खर्चाच्या दुरुस्तीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तर कुलाबा ते दादर या भागात ३३ पदपथांच्या सुशोभीकरणासाठी ५० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. दशकभरापूर्वी मुंबईतील पदपथांवर सर्रास पेव्हर ब्लॉक लावले जात होते; या .जागी आता…
संसदेचे हिवाळी अधिवेशन वक्त बोर्डाच्या जमिनीचा मुद्दा गाजणार
नवी दिल्ली/आज संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे या अधिवेशनात महागाई बेरोजगारी चीन आणि पाकिस्तान बाबत देशाचे परराष्ट्र धोरण आणि बोर्डाच्या जमिनी बाबतचा मुद्दा गाजणार आहे व बोर्डाची जमीन खुली करण्याबाबत भारतीय जनता पार्टीचे सरकार खूप आग्रही आहे मात्र त्याबाबत एक संसदीय समिती स्थापन करण्यात आली आहे या संसदीय समितीच्या आजवर अनेक बैठका झाल्या परंतु…
