मुंबई/ शिवसेना आणि भाजप यांच्यात सध्या भारत- पाक प्रमाणे आरोप प्रत्यारोपणाची लढाई सुरू आहे शनिवारी उद्धव ठाकरे यांनी भाजपचे कपडे फाडले रविवारी फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचे कपडे फाडले. . बाबरी कोणी पडली यावरून हमरी तुमरी सुरू आहे उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणात म्हणाले होते की बाबरी पडायला फडणवीस गेले असते तर त्यांच्या वाजनानीच बाबरी पडली अस्ती त्यावर फडणवीस म्हणाले होय माझे वजन तेंव्हा 102 किलो होते पण आता तुमच्या सरकारच्या ढाचा माझ्या वजनाने पडणार आहे . उद्धव म्हणाले होते आजकाल प्रेम असफल झाल्यावर आसिड फेकणाऱ्यांची औलाद तयार होते आहे त्याला उत्तर देताना लग्न करून आमचं सर्व घेऊन पळून गेलात आणि आता दुसऱ्यांदाही लग्न केलात हे काही बरोबर नाही .आम्ही हनुमान चालीसा म्हणतोय आता तुमची रावणाची लंका खाक होईल असा इशारा फडणवीस यांनी उत्तर भारतीय मोर्चाच्या कार्यक्रमात बोलताना दिला .
Similar Posts
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी अधिकाधिक कृत्रिम तलावांची उभारणी
महानगरपालिका आणि मुंबईतील गणेश समन्वय समितीची संयुक्त बैठक परळ येथील ‘एफ दक्षिण’ विभाग कार्यालयातील सभागृहात पार पडली. या बैठकीत मुंबईतील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सदस्य, समन्वय समिती सदस्य, पदाधिकाऱयांनी विविध महत्त्वपूर्ण सूचना केल्या. या सूचना समजून घेतल्यानंतर उप आयुक्त (परिमंडळ २) तथा गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी महानगरपालिका प्रशासनाकडून यंदाच्या गणेशोत्सवाबाबत सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली….
त्या सर्व शहरांची नावे आम्ही बदलणार -मंत्री संजय शिरसाठ
मुंबई/ज्या शहरांच्या नावांमध्ये बाद असा उल्लेख आहे त्या सर्व शहरांची नावे आम्ही बदलणार असून खुलताबाद शहराचही नाव बदलून रत्नपुर असं करणार आहोत असे विधान राज्याचे मंत्री संजय शिरसाठ यांनी केले होते त्यावर बोलताना एका शहराचं नाव काय बदलतात अख्ख्या देशाचाच नाव बदलून टाका अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे नेते केली होती त्यांच्या या प्रतिक्रियेवर देशभर संतापाची…
जामनेर आंतरराष्ट्रीय कुस्तीयुद्धासाठी सज्जपृथ्वीराज आणि शिवराज पुन्हा एकाच मैदानात उतरणार _ देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्ताने जामनेरमध्ये दिग्गजांच्या लढती
जळगाव, दि. १३ (क्री.प्र.)- जळगावच्या जामनेर तालुक्यात येत्या १६ फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय कुस्तीयुद्ध रंगणार आहे. ‘शरीर तंदुरुस्त, खेळच सर्वोत्तम’ हा संदेश देत ‘नमो कुस्ती महाकुंभ-२ मध्ये देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ, उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड, शिवराज राक्षेसह भारतातील नामवंत पैलवान आंतरराष्ट्रीय पैलवानांशी भिडण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा जामनेरमध्ये कुस्तीच्या…
सावधान ! होळीसाठी झाडे तोडलं तर आठवडाभर तुरुंगवास
मुंबई – होळीच्या सणासाठी मोठ्याप्रमाणावर वृक्षतोड केली जाते त्यामुळे पर्यावरणाची हानी होते म्हणूनच झाडे तोडण्यास प्रतिबंध आहे जर कोणी या आदेशाचे उल्लंघन केल्यास १ हजारापासून ५ हजारापर्यंत दंड किंवा १ आठवद्यांच्या कारावासाची शिक्षा होऊ सहकतेमाहितीनुसार, मुंबई पोलिसांनी आपल्या सर्व पोलीस ठाण्यांना आदेश जारी केले आहेत की, कोणीही झाड तोडताना आढळल्यास त्या नागरिकावर कारवाई करण्यात यावी….
सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करून घेतलेमराठा आरक्षणावर २४ जानेवारीला सुनावणी वकिलांची फौज उभी करणार – मुख्यमंत्री शिंदे
मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. त्याआधी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटिव्ह पिटीशनला मान्यता दिली आहे. मराठा आरक्षणावर सुनावणी होणार असून ही सुनावणी २४ जानेवारीला पार पडणार आहे. याआधी राज्य सरकारने काय तयारी केली आहे? यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.न्यायालयाने मराठा…
सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा
मुंबई – आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. केंद्र सराकरच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यातही शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला मंत्रिमंडळ बैठक मंजुरी देण्यात आली आहे. तसेच केवळ एक रुपयात पीक विमा योजना या अर्थसंकल्पातील घोषणेला आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात…
