-
-
राज्यातील विरोधकांना आणखी त्रास देण्याचा मार्ग मोकळा – सीबीआयला रान मोकळे
मुंबई/ सत्ताधाऱ्यांनी सध्या विरोधकांच्या मागे ई डी ची सीडी लावली आहे .पण ती कमी पडली म्हणून की काय आता सीबीआयला सुधा राज्यात रान मोकळे करून देण्यात आले आहे. त्यामुळे ई डी आणि सीबीआयचा कचाट्यात विरोधकांचे पूर्णपणे सँडविच होणार आहेकेंद्रीय तपास यंत्रणांचा वाढता हस्तक्षेप रोखण्यासाठी मागील महा विकास आघाडी सरकारने एक मोठा निर्णय घेतला होता त्यानुसार…
-
एस टी कामगारांची क्रूर थट्टा
दिवाळी तोंडावर आली आहे.सरकारी आणि खाजगी उपक्रमातील कामगारांचे बोनस झालेत. त्यामुळे त्यांची दिवाळी गोड होणार आहे पण अत्यंत कठीण परिस्थितीत सेवा बजावणाऱ्या एस टी कामगारांना केवळ 5 हजार रुपये बोनस जाहीर करून त्यांची क्रूर थट्टा करण्यात आली आहे . .अगोदर करोन आणि नंतर विलिनीकरण चां मागणीसाठी वर्षभर झालेला संप यामुळे एस टी कामगार आर्थिक दृष्ट्या…
-
जिल्ह्यातील गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक वैभव जपण्यासाठी प्रयत्न करणार; विकासाच्या वाटेवर अग्रेसर राहण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नाशिक रत्न पुरस्कारांचे वितरणनाशिक जिल्ह्यात सर्वाधिक गडकिल्ले आहेत. या गडकिल्ल्यांच्या संवर्धनातून त्यांचे ऐतिहासिक वैभव जपण्यसाठी प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे विकासाच्या वाटेवर अग्रेसर राहण्यासाठी जिल्ह्याला राज्य शासन कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. आज महाकवी कालीदास कलामंदिर येथे नाशिक रत्न पुरस्कारांच्या वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी राज्याचे बंदरे व खनिकर्म…
-
अपयशी इंटरपोल
इंटरपोल अर्थात आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना! सध्या भारताची राजधानी असलेल्या दिल्लीत इंतरपोलचे महाअधिवेशन सुरू आहे आणि त्यासाठी जगभरातील 195 देशांचे प्रतिनिधी या अधिवेशनाला हजर आहेत.पण अशा प्रकारची अधिवेशने घेऊन आणि त्यात गुन्हेगारी रोखण्याच्या उपायांवर केवळ चर्चा करून जगभरातील गुन्हेगारीला आळा घालणे शक्य आहे का ? या प्रश्नाचे सकारात्मक उत्तर कुणालाही देता येणार नाही .याचे कारण म्हणजे…
-
संपतीच्या चौकशीची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल – उद्धव ठाकरे अडचणीत
मुंबई/ शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या संपती ची ई डी आणि सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी करणारी एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. दादर येथील गौरी भिडे यांनी ही याचिका दाखल केली असून लवकरच या याचिकेवर सुनावणी होणार आहे मात्र या याचिकेमुळे शिवसेनेत मोठी खळबळ माजली आहे .अर्थात याचिके मागे…
-
अतिक्रमण हटवण्यासाठी लाच मागणाऱ्या पालिकेच्या अभियंत्याला अटक
मुंबई/वर्सोवा अंधेरी प. येथील एका इसमाच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले होते ते हटवण्यासाठी त्याने पालिकेच्या के पश्चिम विभागाकडे फिर्याद नोंदवली होती मात्र पालिकेचा दुय्यम अभियंता दीपक शर्मा याने अतिक्रमण हटवण्यासाठी 2 लाखांची लाच मागितली मात्र ही रक्कम मोठी असल्याने शेवटी 1 लाखांवर तडजोड झाली त्यानंतर या प्रकरणी फिर्यादी जागा मालकाने लाच लुचपत विभागाकडे तक्रार…
-
फराळाच्या सरकारी कीटला भ्रष्टाचाराच्या मुंग्या- गरिबांची दिवाळी रामभरोसे
मुंबई/ दिवाळी अवघ्या एका आठवड्यावर आलीय श्रीमंतांच्या घरात दिवाळीचा फराळ बनून तयार झालंय पण सरकारने गरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी 100 रुपयात ज्या चार वस्तूंचे पॅकेट देण्याची घोषणा केली होती .त्यात भ्रष्टाचार झाल्यामुळे सरकारची ही दिवाळी भेट अजूनही गोरगरीब जनतेपर्यंत पोचलेली नाही परिणामी गरिबांची दिवाळी रामभरोसे आहे .राज्यात सत्तांतर होऊन शिंदे गट आणि भाजप युती चे…
-
ग्राम पंचायत निवडणुकीत -महाविकास आघाडीची सरशी -शिंदे पेक्षा ठाकरेंना यश
एकूण ग्राम पंचायती 1165महा विकास आघाडी 451भाजप शिंदे युती 352भाजप 239,राष्ट्रवादी 155,शिवसेना 153,काँग्रेस 143 शिंदे गट 113,अपक्ष 295मुंबई/ गेल्या रविवारी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 239 जागा जिंकल्या असून अपक्षणी 295 जागा मिळवल्या आहेत. मात्र शिंदे गट भाजप युती पेक्षा शिवसेना,काँग्रेस,आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीने 451 जागा जिंकून सत्ताधारी आघाडीला मागे ढकलले आहे तर…
-
भाजपचा उमेदवाराची अखेर माघार – ऋतुजा लटके बिनविरोध
मुंबई/ अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक अखेर बिनविरोध होणार आहे. कारण भाजपचे उमेदवार मूर्जि पटेल यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे तसेच इतर अपक्ष उमेदवारही माघार घेण्याचा तयारीत आहेत त्यामुळे श्रीमती लटके यांचा विधानसभेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.अंधेरी पोटनिवडणूक अटीतटीची होणार असे वाटले होते कारण भाजपने त्यांचा उमेदवार उभा केला होता पण शरद पवार…
