नांदेड/राहुल. गांधी यांनी सुरू केलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा काल महाराष्ट्रात पोचली तेलंगणाच्या सिमेतून महाराष्ट्राच्या सीमेत प्रवेश करताच नांदेड मध्ये या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी स्वागत केले यावेळी अशोक चव्हाण, नाना , बाळासाहेब , भाई जगताप आदी मान्यवर हजर होते केरळ ते जम्मू काश्मीर असा या यात्रेचा प्रवास असून महाराष्ट्रात या यात्रेत महाविकास आघाडीचे घटक असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेतेही सहभागी होणार आहेत . आज आदित्य ठाकरे या भारत जाडो यात्रेत सहभागी होण्याची शक्यता आहे शरद पवारही या यात्रेत सहभागी होणार आहेत .
Similar Posts
माजी मंत्री सुनील केदार याना १ वर्षाची शिक्षा
मुंबई – राजकारण्याची मुजोरी काही नवी नाही . पण या देशात कायद्याचे राज्य आहे . हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. कारण एका सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी माजी मंत्री आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार सुनील केदार याना न्यायालयाने १ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.२०१७ मध्ये महापारेषणच्या साहाय्यक अभियंत्यासह कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात…
मोदींच्या सभेत बॉम्बस्फोट करणाऱ्या ४ दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा
पाटणा/ आठ वर्षांपूर्वी बिहार मधील पटना येथील गांधी मैदानावर झालेल्या मोदींच्या सभेत साखळी बॉम्ब स्फोट करणाऱ्या ९ दहशतवाद्यांना एन आय ए न्यायालयाने काल शिक्षा सुनावली . त्यातील नोमन अन्सारी,हैदर अली उर्फ अब्दुल्ला उर्फ ब्लॅक ब्युटी, मोहंमद मुजिबुल्ला अन्सारी आणि इम्तियाज अन्सारी उर्फ आलम यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली तर उमर सिद्दीकी आणि अझहर यांनी जन्मठेपेची…
घर खरेदी नोंदणी करणाऱ्यांसाठी गुड न्युज- दुय्यम निबंधक कार्यालय सुट्टीच्या दिवशीही सुरु
मुंबई – सामान्य जनतेच्या सोयीसाठी जिल्हा मुख्यालय आणि महानगरपालिका क्षेत्रातील दुय्यम निबंधक कार्यालये शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत, त्यामुळे नागरिकांना दस्त नोंदणीत अडचण निर्माण होणार नाही आणि यापुढे नॉनस्टॉप दस्त नोंदणी होणार असल्याचे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.खरेदी – विक्री व्यवहारामध्ये वाढ होत असल्याने नागरिकांना त्यांच्या…
पितृ पंधरवड्या मुळे भाज्या कडाडल्या -गृहिणींचे बजेट कोलमडले
मुंबई/एकीकडे जनता महागाईने त्रासलेली असताना पितृपंधरवडा मुळे भाज्यांचे दर आकाशाला भेटले आहेत परिणामी गृहिणींचे बजेट कोलमडले आहेसध्या भाजी मार्केटमध्ये वाटाणा दीडशे रुपये किलो गवार दोनशे रुपये किलो कारले 80 रुपये किलो तर भेंडी शंभर रुपये किलो दराने विकली जात आहे त्यात कांद्याचे लिलाव थांबल्यामुळे कांद्याचे दर ही कडाडले आहेत कांदा सध्या 50 ते 60 रुपये…
जमीन घोटाळ्यात पार्थ पवार यांना मुख्यमंत्र्यांकडून दणका
पुणे/मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना जमीन व्यवहार प्रकरणात अभय दिलं, असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. देवेंद्र फडणवीस त्यांनी भूमिका मांडली. “ज्यांना एफआयआर काय असतो हे समजत नाही असेच लोकं या प्रकारचा आरोप करु शकतात. एफआयआर दाखल करत असताना ज्या एक्सप्रेस पार्टी असतात त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो. या प्रकरणात…
उद्वव ठाकरे यांचे भाजपला उघड आव्हान हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा!
मुंबई – सत्ता हवी असेल तर खुशाल घ्या पण महाराष्ट्राला बदनाम करु नका.महाराष्ट्रासाठी काही तरी चांगल करून दाखवा आणि नंतर सतेचे डोहाळे जेवण करा आम्ही मर्द आहोत आमच्यावर समोरून वार करा ईडी आणि सीबीआय चां आडून वार करण्याचा प्रयत्न करू नका आणि हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा असे उघड आव्हान आज दसरा मेळाव्यात ठाकरे…
