नांदेड/राहुल. गांधी यांनी सुरू केलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा काल महाराष्ट्रात पोचली तेलंगणाच्या सिमेतून महाराष्ट्राच्या सीमेत प्रवेश करताच नांदेड मध्ये या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी स्वागत केले यावेळी अशोक चव्हाण, नाना , बाळासाहेब , भाई जगताप आदी मान्यवर हजर होते केरळ ते जम्मू काश्मीर असा या यात्रेचा प्रवास असून महाराष्ट्रात या यात्रेत महाविकास आघाडीचे घटक असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेतेही सहभागी होणार आहेत . आज आदित्य ठाकरे या भारत जाडो यात्रेत सहभागी होण्याची शक्यता आहे शरद पवारही या यात्रेत सहभागी होणार आहेत .
Similar Posts
नवी मुंबईत अग्नी तांडव
पावणे एम आय डी सी मध्ये 8 कंपन्यांना भीषण आग केमिकलच्या डूमचे स्फोट नवी मुंबई/ ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील अनेक कंपन्यांमध्ये बेकायदेशीर रित्या वाजवीपेक्षा अधिक केमिकलचा साठा ठेवला जात आहे आणि त्याकडे कंपनी सुरक्षा यंत्रणांचे आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सातत्यानं दुर्लक्ष होत असल्याने आगीच्या घटना घडत आहेत काल नवी मुंबईच्या पावणे एम आय डी सी…
जीआर फसवा! मराठा आरक्षणाबाबत संभ्रम कायममराठा नेत्यांचाच दावा
मुंबई/ मुंबईतील मराठा आंदोलनांना नंतर सरकारने जरांगे यांच्या ८ मागण्या मान्य केल्या होत्या .तसा जीआर काढला परंतु या जीआरचा काही उपयोग होणार नाही असे मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढणारे विनोद पाटील यांनी सांगितले. त्यातच मुख्यमंत्र्यांनी सरसकट हा शब्दच वगळल्याने संभ्रम निर्माण झाला आहे त्यामुळे जरांगे यांचे उपोषण आणि मराठ्यांचे मुंबईतील आंदोलन वाया जाणार की काय…
- ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीय
आजपासून महागाईचे नवे पर्व सुरू
करोना आणि लॉक डाऊन चां दुष्ट संकटातून आताच कुठे माणूस सावरला आहे .त्यामुळे पण संसाराची आर्थिक घडी अजूनही नीट बसलेली नाही.कारण नुकताच कुठे काम धंदा सुरू झाला आहे पण येणारा पगार लॉक डाऊन च्या काळातील कर्ज फेडण्यावर खर्च होत आहे अशावेळी देशातील जनतेला सावरण्यासाठी सरकारने आणखी काही काळ सवलत द्यायला हवी होती पण सवलत देणार…
न्यू सातारा समूहातर्फे भव्य हरिनाम सप्ताह: नामांकित कीर्तनकारांच्या कीर्तनसेवा
मुंबई: न्यू सातारा समूहातर्फे भव्य हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला असून, यामध्ये महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांच्या संकीर्तन सेवांचा समावेश आहे. हा सप्ताह शुक्रवार ३ एप्रिल २०२६ पासून गुरुवार ९ एप्रिल २०२६ पर्यंत होणार आहे. गिरणगाव परिसरातील सर्व वारकरी बंधू-भगिनींनी श्रवण सुखाचा लाभ घ्यावा, असे आवाहन न्यू सातारा जिल्हा नागरिक मल्टीस्टेट मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीमार्फत करण्यात आले आहे.कीर्तनकारांची…
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उप मुख्यमंत्री
मुंबई /राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची पद आणि गोपनियतेची शपथ दिली. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा…
अश्लील गाणी आणि रंगीत पाण्याचे फुगे फेकण्यास बंदी होळीनिमित्त पोलिसांची गाईडलाईन जारी
मुंबई/होळीनिमित्त पोलिसांनी गाईडलाईन जारी केली आहे त्यानुसार 12 मार्च ते अठरा मार्च या कालावधीत अश्लील गाणी अश्लील टिप्पणी छेडछाड करणे तसेच धुलीवंदनाच्या दिवशी रंगीत पाण्याचे फुगे फेकण्यास बंदी घालण्यात आली आहे जर कोणी असे केले तर त्यास पोलिस अधिनियम १९५१ अंतर्गत कलम १३५ अन्वये संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असे आदेश काढण्यात आले आहेत हे…
