नांदेड/राहुल. गांधी यांनी सुरू केलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा काल महाराष्ट्रात पोचली तेलंगणाच्या सिमेतून महाराष्ट्राच्या सीमेत प्रवेश करताच नांदेड मध्ये या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी स्वागत केले यावेळी अशोक चव्हाण, नाना , बाळासाहेब , भाई जगताप आदी मान्यवर हजर होते केरळ ते जम्मू काश्मीर असा या यात्रेचा प्रवास असून महाराष्ट्रात या यात्रेत महाविकास आघाडीचे घटक असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेतेही सहभागी होणार आहेत . आज आदित्य ठाकरे या भारत जाडो यात्रेत सहभागी होण्याची शक्यता आहे शरद पवारही या यात्रेत सहभागी होणार आहेत .
Similar Posts
देशात ६० तर महाराष्ट्रात ५३ टक्के मतदान – लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी
आज (26 एप्रिल) मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यांतील (एक केंद्रशासित प्रदेश) 88 जागांवर मतदान झाले. या टप्प्यात आधी 89 जागांवर मतदान होणार होते, मात्र मध्य प्रदेशातील बैतुल मतदारसंघातील बसपाच्या उमेदवाराचा मृत्यू झाल्याने 88 जागांवर मतदान झाले. या जागांसाठी एकूण 1198 उमेदवार रिंगणात आहेत, त्यापैकी 1097 पुरुष आणि 100 महिला उमेदवार आहेत, तर एक उमेदवार…
सर्व शासकीय पत्रव्यवहारांवर आता “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” चिन्ह-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनंतर शासन निर्णय
मुंबई दिनांक ५: सर्व प्रकारच्या शासकीय पत्रव्यवहारांवर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या चिन्हाचा (लोगो) वापर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या, त्यानुसार पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने याचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.आजादी का अमृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत १५ ऑगस्ट २०२२…
एसटी कामगारांची दिवाळी गोड६ हजार रुपये बोनस मिळणार
।मुंबई/ राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी एन दिवाळीच्या तोंडावर आपल्या मागण्यांसाठी संपाचे हत्यार उचलण्याचे जाहीर करताच राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी ६ हजार रुपये दिवाळी बोनस देण्याची घोषणा केली आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्याकडून पगारवाढीबाबत आणि आर्थिक अडचणींबाबत आंदोलन केलं जात होतं. अखेर दिवाळीच्या आधी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची दखल राज्य सरकारकडून घेण्यात…
सलमान खान च्या घरावर गोळीबार प्रकरणातील आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या
मुंबई – अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणाला आता वेगळं वळण येताना दिसत आहे. कारण या प्रकरणातील एका आरोपीने जेलमध्ये स्वत:ला संपवलं आहे. त्याच्या या टोकाच्या कृत्यामुळे खळबळ उडाली आहे. या आरोपीचं नाव अनुज थापन असं होतं. अनुज थापन याच्यावर सलमान खान याच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना शस्त्र पुरवल्याचा आरोप होता. पोलिसांनी या प्रकरणी…
मराठ्यांची एकजूट होताच परप्रांतियांना पोट शूळदुकाने बेमुदत बंद करून लॉक डाऊन सारखी स्थिती निर्माण करण्याचा इशारा
मुंबई – हिंदीच्या सक्तीच्या मुद्द्याच्या विरोधात मराठी माणसांची एकजूट होताच गुजराती मारवाडी लोकांना पोटशूळ उठला आहे.सरकारमध्ये या लोकांचे हितचिंतक बसलेले असल्याने त्यांच्या जीवावर आता गुजराती मारवाडी व्यापार्यांनी मराठी माणसांच्या विरोधात एकत्र येवून दुकाने बेमुदत बंद ठेवण्याचा आणि लॉक डाऊनसारखी परिस्थिती निर्माण करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. भाईंदर मध्ये एका मेळाव्यात गुजराती महिलेने तिथल्या गुजराती मारवाडी…
पालिका आणि स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादामुळे गोवडीत बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट–कारवाईत फक्त ५ डॉक्टरांना अटक
कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे सोबत वरिष्ठाचे दुर्लक्ष- – पालिका आरोग्य विभागाच्या अपयशाचा मोठा पुरावा पालिकेच्या आरोग्य समितीत सर्व पक्षांचे लोक आहे पण त्यांनाही मुंबईकरांच्या आरोग्याची काही पडलेली नाही मुंबई/ कोरोंनाचे संकट सुरू असतानाच या संकट काळातही रुग्णांचे खिसे कापणाऱ्या बोगस डॉक्टरांचा मुंबईत सुळसुळाट झाला आहे.खास करून मानखुर्द,कुर्ला,चेंबूर आणि गोवंडी या भागात हे बोगस डॉकटर…
