मुंबई/ सेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांच्यावर वर पक्ष विरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेऊन त्यांना शिवसेनेतून काढण्यात आले होते . त्यामुळे ते शिंदे गटात गेलेत मात्र त्याची आता शिवसेना नेते पदावरून तसेच स्थानीय लोकाधिकार समितीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे . त्यांच्या जागी सेनेचे सचिव खासदार अनिल देसाई यांची स्थानीय लोकाधिकार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे दरम्यान गजानन कीर्तीकर जरी शिंदे गटात सामील झाले तरी त्यांचे चिरंजीव आमदार अमोल किर्तीकर मात्र शिवसेनेत राहणार आहेत .
Similar Posts
मनसे कडून शिंदे गटाला दहा जागांचा प्रस्ताव
मुंबई/राज ठाकरेंची मनसे भलेही महायुतीत नसली तरी पडद्यामागून मनसे महायुती सोबतच आहे. मनसेने या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला होता. त्यानुसार आत्तापर्यंत एकशे दहा उमेदवार जाहीर केले आहेत. परंतु मनसेची महाराष्ट्रातील संघटनात्मक ताकद पाहता मनसेचे खूप कमी लोक निवडून येतील. पण तेही महायुतीने त्या त्या मतदारसंघात त्यांना पाठिंबा दिला तर. अशी आज परिस्थिती आहे आणि ही…
माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीचा छापा तब्बल १३ तास कसून तपासणी
कोल्हापूर – राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ , अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या पाठोपाठ आता माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुणे आणि कोल्हापुरातील निवास्थान आणि साखर कारखान्यावर दुसऱ्यांदा ईडी आणि प्राप्तिकर खात्याने संयुक्तरित्या धाड टाकली . तब्बल १२ तास तपासणी सुरु होती. १५८ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी हि छापेमारी करण्यात आल्याचे समजते कोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर नेते…
फ्रिज मधून खोके कुठे गेले याची चौकशी करणार – मुख्यमंत्री
मुंबई/उद्धव ठाकरे यांनी 50 खोक्याबाबत केलेले विधान मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेतले असून आता फ्रिज मधले खोके कोणाच्या कपाटात गेले याची चौकशी केली जाणार आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले तसेच उद्धव ठाकरे यांचे सध्या मानसिक संतुलन बिघडले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. खोके आणि कपाटे यांची चौकशी जर झाले तर प्रकरण खूपच गंभीर होईल अशी शक्यता…
जॉर्ज सोरोस सारख्या भारताच्या विरोधकांना प्रत्येक देशभक्ताने उत्तर दिले पाहिजे – भवानजी
मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मुंबईचे माजी उपमहापौर बाबूभाई भवानजी म्हणाले की, जॉर्ज सोरोस यांच्यासारख्या भारतविरोधी लोकांना नरेंद्र मोदींसारख्या बलवान आणि देशभक्त व्यक्तीचे पंतप्रधान होणे पसंत नाही. आज पंतप्रधान मोदींच्या पाठीशी उभे राहून जॉर्ज सोरोस सारख्या भारताच्या विरोधकांना धडा शिकवणे हे भारतातील प्रत्येक देशभक्त नागरिकाचे कर्तव्य आहे. त्याने जॉर्ज सोरोसचे नाव घेतले आणि म्हणाले.. “जॉर्ज…
विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या ९ महिलांना राज्यपालांच्या हस्ते नवदुर्गा सन्मान प्रदान
आगामी युग महिलांचे, पुढील काळात महिला सर्व क्षेत्रात अग्रेसर होतील : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विविध क्षेत्रात आपल्या विलक्षण प्रतिभेचा आणि उल्लेखनीय कार्याचा ठसा उमटविणाऱ्या ९ महिलांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी (दि.9) जागतिक महिला दिनानिमित्त ‘नवदुर्गा’ सन्मान प्रदान करण्यात आले. पल्लवी फाउंडेशन व स्वामीराज प्रकाशनतर्फे दामोदर हॉल परळ मुंबई येथे ‘जागर स्त्रीच्या आत्मभानाचा’ या…
महाराष्ट्र | मुंबई | विश्लेषणपानिपतच्या पराभवाचा बदला
लाख मराठा सैन्य धारातीर्थी पडलेल्या पानिपतच्या युद्धातील पराभव मराठ्यांच्या जिव्हारी लागला होता. माधवराव पेशव्यांनी बदला घेण्यासाठी महादजी शिंदे,तुकोजी होळकर, विसाजीपंत बिनीवाले,रामचंद्र कानडे यांच्या फौजा दिल्लीवर हल्ला करण्यासाठी रवाना केल्या.मराठ्यांच्या फौजा त्वेषाने दिल्लीत शिरल्या.मराठ्यांनी दिसेल त्या अफगाण सैन्याला कापायला सुरुवात केली.मराठा फौजांनी लाल किल्याला वेढा दिला.आक्रमक मराठ्यांच्या पुढे अफगाण सैनिकांनी शरणागती पत्करली.मराठ्यांनी दिल्लीचा लाल किल्ला जिंकून…
