शेतकऱ्यांच्या ३५९ दिवसांच्या संघर्षांत समोर मोदी सरकार अखेर झुकले-मोदींचा माफीनामा-केंद्राची फजिती
दिल्ली/ सरकारने संसदेतील बहुमताच्या जोरावर मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी गेल्या ३५९ दिवसांपासून जे आंदोलन सुरू ठेवले होते त्यासमोर अखेर मोदी सरकार झुकले आणि काल सरकारने तिन्ही काळे कायदे मागे घेतले.शेतकऱ्यांची समजूत काढण्यात आम्ही अपयशी ठरली त्यामुळे हे कायदे परत घेत आहोत आता आंदोलन शेतकऱ्यांनी आपापल्या आणि शेतात जावून काम करावे असे मोदींनी…
