गेल्या ५ वर्षात देशातील २,०४,२६८ कंपन्या बंद पडल्या केंद्र सरकारची संसदेत माहिती
नवी दिल्ली/देशात खासगी कंपन्या बंद होण्याचा मुद्दा संसदेत उठवण्यात आला. गेल्या पाच आर्थिक वर्षांमध्ये देशात २,०४,२६८ खाजगी कंपन्या बंद झाल्याची माहिती केंद्र सरकारने लोकसभेत दिली. कॉर्पोटर व्यवहार मंत्री हर्ष मल्होत्रा यांनी संसंदेत यासंबंधी माहिती दिली.२०२४/२५ या आर्थिक वर्षात २०,३६५ खाजगी कंपन्या बंद झाल्या.२०२३/२४ मध्ये २१,१८१कंपन्या बंद झाल्या.२०२२/२३ मध्ये सर्वाधिक ८३,४५२ कंपन्या बंद झाल्या.२०२१/२२ मध्ये ६४,०५४कंपन्या…
