शरद पवार सरकार वाचवणार ?
मुंबई/ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर आता शरद पवार यांनी सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत त्यासाठी कायद्याची आणि रस्त्यावरच्या लढाईची सुधा आमची तयारी आहे असे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे . त्यामुळे हा संघर्ष वाढणार आहे दरम्यान काळ प्रथमच उद्वव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्वर हल्ला करताना मी मुख्यमंत्री असतानाही तुम्हाला नगरविकास खाते दिले आणखी काय…
