शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांच्या हस्ते जोगेश्वरीतील आकर्षक ‘वाहतूक बेट’ व ‘आय लव जोगेश्वरी’ सेल्फी पाॅईंटचे पार पडले लोकार्पण विविध नाविन्यपुर्ण संकल्पना राबवून जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राच्या सौंदर्यात अधिकाधिक भर घालून जोगेश्वरीचे सौंदर्य खुलवून विभागातील विविध पर्यटन क्षेत्रात वाढ करणाऱ्या जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार रविंद्र वायकर यांच्या संकल्पनेतून तसेच माजी मंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी भूमिपूजन केलेल्या शामनगर तलाव येथे उभारण्यात आलेल्या आकर्षक ‘वाहतुक बेटा’चे लोकार्पण आमदार वायकर यांच्या हस्ते रविवारी पार पडले. यावेळी माजी नगरसेविका विभाग संघटक साधना माने, विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, नगरसेवक बाळा नर, महिला विधानसभा संघटक रचना सावंत, शालिनी सावंत, विधानसभा समन्वयक भाई मिर्लेकर, बावा साळवी, उपविभागप्रमुख कैलाशनाथ पाठक, जितेंद्र वळवी, बाळा साटम, डाॅ.अमेय पोतनीस शाखाप्रमुख संदिप गाढवे, मंदार मोरे, बाळा तावडे, प्रदीप गांधी, नितीश म्हात्रे, नंदू ताम्हणकर प्रियंका आंबोळकर, दिपाशा पवार, समिक्षा माळी, रश्मी गोडांबे, नानी नरवणकर, आदि पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Similar Posts
मुंबईतील हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले – बी डी डी चाळीतील ५५६ रहिवाशांना घराच्या चाव्या वाटप
मुंबई/ मुंबईकरांच्या हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी शासन सातत्याने काम करीत आहे. आजचा चावी वितरण कार्यक्रमाने शासनाच्या या कार्यपद्धतीवर एकप्रकारे मोहर उमटविली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. बीडीडी चाळ वासियांना पुनर्विकासातून साकारलेल्या ५५६ सदनिकांचे वितरण ही मुंबईकरांच्या हक्काच्या घरांच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर येथे महाराष्ट्र…
निदान राष्ट्रपती तरी राजकारणातला नसावा
यंदाचे वर्ष हे निवडणूक वर्ष आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही कारण 2021 साल कोरोन च्या प्रकोप मध्ये गेले आता कोरोणाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झालंय लोक घराबाहेर पडले आहेत . काम धंदे सुरू झालेत त्यामुळे निवडणुकाही वेळ मिळाला आहे काही महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या आता राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांची…
बिहारच्या सत्तांतराचे महाराष्ट्र कनेक्शन
मुंबई – देशात पक्षांतर विरोधी कायदा कमजोर असल्याने खुर्चीसाठी या पक्षातून त्या पक्षात उद्यामार्नार्यांची संख्या वाढत चाली आहे. वर्षभरापूर्वी महाराष्ट्रात जे घडले तेच बिहार मध्ये घडले.महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षातील काहींनी शिवसेना व राष्ट्रवादी फोडून महायुतीचे सरकार बनवले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पक्षांतर बंदी कायदा असताना या दोन्ही पक्षातील दलबदलू आमदारांपैकीएकही आमदार अपात्र ठरला नाही. त्यामुळे भविष्यात पक्षांतर…
औरंगजेब क्रूर नव्हता अबू आजमीचा जावई शोध महाराष्ट्रात संतापाची लाट
मुंबई/औरंगजेब हा क्रूर नव्हता तर तो एक उत्तम प्रशासक होता त्याने हिंदुस्थानात अनेक मंदिरे बांधली तसेच त्याच्यामुळे अनेक हिंदूंना न्याय मिळाला असे वादग्रस्त विधान करणाऱ्या समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांच्याविरुद्ध महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी अबू आजमी च्या या विधानावर तीव्र अक्षय घेत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहेऔरंगजेबाने महाराष्ट्रावर…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयअच्छे दिन विरुद्ध सच्चे दीन
२०२४ ची निवडणूक मोदी विरूद्ध संपूर्ण देश अशी असेल-ममता बॅनर्जी दिल्ली-मोदी सरकारच्या विरुद्ध आता देशातील सगळे विरोधक एकवटले असून ५ दिवसांच्या दिल्ली भेटीवर आलेल्या ममता बॅनर्जी यांनी काल सोनिया गांधी सह सर्व प्रमुख विरोधी नेत्यांची भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की २०२४ ची लोकसभा निवडणूक ही मोदी विरूद्ध संपूर्ण देश अशी असेल तसेच…
कबूतर खाण्यांवरील बंदी कायम! उच्च न्यायालय मानवी आरोग्याच्या मुद्द्यावर ठाम
मुंबई/ धार्मिक बाबा असल्याचा दावा करून कबुतरांसाठी न्यायालयीन आदेश झुगारणाऱ्या जैन धर्मियांना मुंबई उच्च न्यायालयात दुसऱ्यांदा झटका बसला आहे.आज झालेल्या सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने कबूतरांपेक्षा नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत कबूतर खाण्यांवरील बंदी कायम ठेवली आहे.कबुतरांसाठी कायदा हातात घेणाऱ्यांकडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष करणाऱ्या महायुती सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना सुधा हा झटकला म्हणावा लागेल.राजधानी मुंबईतील कबुतरखाना बंदी प्रकरणी मुंबई उच्च…
