शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांच्या हस्ते जोगेश्वरीतील आकर्षक ‘वाहतूक बेट’ व ‘आय लव जोगेश्वरी’ सेल्फी पाॅईंटचे पार पडले लोकार्पण विविध नाविन्यपुर्ण संकल्पना राबवून जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राच्या सौंदर्यात अधिकाधिक भर घालून जोगेश्वरीचे सौंदर्य खुलवून विभागातील विविध पर्यटन क्षेत्रात वाढ करणाऱ्या जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार रविंद्र वायकर यांच्या संकल्पनेतून तसेच माजी मंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी भूमिपूजन केलेल्या शामनगर तलाव येथे उभारण्यात आलेल्या आकर्षक ‘वाहतुक बेटा’चे लोकार्पण आमदार वायकर यांच्या हस्ते रविवारी पार पडले. यावेळी माजी नगरसेविका विभाग संघटक साधना माने, विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, नगरसेवक बाळा नर, महिला विधानसभा संघटक रचना सावंत, शालिनी सावंत, विधानसभा समन्वयक भाई मिर्लेकर, बावा साळवी, उपविभागप्रमुख कैलाशनाथ पाठक, जितेंद्र वळवी, बाळा साटम, डाॅ.अमेय पोतनीस शाखाप्रमुख संदिप गाढवे, मंदार मोरे, बाळा तावडे, प्रदीप गांधी, नितीश म्हात्रे, नंदू ताम्हणकर प्रियंका आंबोळकर, दिपाशा पवार, समिक्षा माळी, रश्मी गोडांबे, नानी नरवणकर, आदि पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Similar Posts
अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीसयांनी तिसर्यांदा घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ
bbbमुंबई – महायुती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री पदही शपथ घेतली . त्यांच्या सोबत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उप मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता लवकरच या सरकारचे इतर म्मंत्री आणि त्यांची खाती जाहीर होतील . या शपथविधीला स पंतप्रधान मोदी पासून अभिनेता सलमान खान पर्यंत तसेच क्रिकेटचा देव सचिन…
मुंबई महापौर पदाबाबत शिंदेसेना व भाजपात अखेर समझोता
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या मुंबई महापौरपदाचा तिढा आता संपल्याची माहिती आहे. मुंबई महापालिकेचा महापौरपद कुणाला द्यायचं आणि स्थायी समितीसह इतर समित्यांवर कुणाची वर्णी लावायची यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये अंतिम निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये गुरुवारी रात्री उशीरा डिनर डिप्लोमसी पार पडली. त्यामध्ये मुंबई महापालिकेसंबंधी…
ताज्या बातम्या | मुंबई | राजकीय | विश्लेषणशुध्दीकरण मनाचे आणि विचारांचे व्हावे!
शुध्दीकरण हा प्रकार वर्ण व्यवस्थेतून पुढे आलाय.कारण पूर्वी एखाद्या हलक्या जातीतल्या माणसाचा एखाद्या वस्तूला किंवा उच्च वर्णीय व्यक्तीस स्पर्श झाला की मग त्याचे ब्रम्हणाकडून शुध्दीकरण करून घेतले जायचे.पण आता जग खूप पुढे गेले आहे .जात पात तर कुणी मनिताच नाही पण एखादा माणूस चांगला आहे की वाईट आहे हे समाज ठरवतो.कुठला एक पक्ष किंवा पंथ…
देशावर ब्लॅक आऊट चे संकट
मुंबई/ चीन पाठोपाठ भारतातही कोळशाची मोठी टंचाई निर्माण झाली असून कोळशावर चालणारे देशातील ७२वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये केवळ तीन दिवस पुरेल इतकाच कोळसा असल्याने देशावर ब्लॅक आऊट चे संकट आहे त्यामुळे हे संकट दूर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे सध्या निकरीचे प्रयत्न करीत आहेत मात्र कोळशाची आवश्यक प्रमाणात तरतूद झाली नाही तर देशातील वीज निर्मिती बंद…
लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विभागाचा निधी वळवला- विरोधकांचा आरोप
लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महायुती सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेवर हजारो कोटी रुपये खर्च होत होत आहेत. महायुती सरकारने या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी रुपये महिला व बालविकास विभागाकडे वर्ग केले होते. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी याबद्दलची नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास…
शरद पवार एनडीएच्या वाटेवर? मोठ्या राजकीय घडामोडीचे संकेत
मुंबई/अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याकडे दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची सूत्रे एकवटली, तर पुन्हा नवा पेचप्रसंग येऊ नये, यासाठी भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सोपविण्याच्या निर्णयाला गती दिल्याचे खात्रीलायकरित्या समजते.दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली असताना, दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाकडून मात्र…
