हिंदू मारला जातो तेव्हा तुमची तोंड बंद का असतात ? योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांना सवाल
लखनौ/बांगलादेशात एक दलित हिंदू मारला गेला त्याबाबत विरोधी पक्षातील लोक काहीच बोलायला तयार नाहीत. पण अल्पसंख्याकांवर अत्याचार झाला की सगळेच छात्या पिटाटायला लागतात. हे दुष्टीकरणाचं राजकारण बंद करा असे योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत बोलताना विरोधकांना सुनावलेलखनऊ मध्ये सध्या उत्तर प्रदेश विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात कायदा व सुव्यवस्थेबद्दल बोलताना योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर सडकून…
