आता तरी कठोर निर्णय घ्या
हा देश जर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने चालतोय तर मग न्यायालयाच्या निर्णयाची अमल बजावणी का केली जात नाही.लोकांचे का हाल केले जात आहे.एस टी कामगारांचा संप हा बेकायदेशीर आहे हे औद्योगिक न्यायालयाने या पूर्वीच जाहीर केले आहे तर उच्च न्यायालयाच्या आदेशाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने त्यांच्या अहवालात विलीनीकरण शक्य नाही असे स्पष्टपणे सांगून टाकले आहे तरी…
