मुंबई/ मुंबई सारख्या महानगरात वाहन चालक नेहमीच वाहतुकीचे नियम मोडतात त्यामुळे नाक्या नाक्या वर सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे आणि त्याद्वारे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तब्बल 98 लाख वाहकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे पण त्यातील अनेकांनी अजूनही दंडाची रक्कम भरलेली नाही अशा 98 लाख लोकांकडे दडाचे 1हजार 90 कोटी थकीत असून ते वसूल करण्यासाठी त्यांना नोटिसा पाठवून 5 मे चा विविध ठिकाणी भरणाऱ्या लोक न्यायालयात हजार राहण्यास सांगण्यात आले आहे .
Similar Posts
दहा तारखेला राणी बाग पर्यटकांसाठी खुली होणार
मुंबई/ कोरोनच प्रादुर्भाव संपात आल्याने आता मुंबईकरांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे आणि म्हणूनच मुंबईची ओळख असलेले वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणी बाग १० तारखेपासून खुली करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहेमुंबईतील भायखळा येथील राणीची बाग पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. कोरोनामुळे ती बंद केली होती. मात्र आता १० फेब्रुवारीपासून राणीची बाग पर्यटकांसाठी पुन्हा खुली होणार आहे….
मुंबईत सोमवारी फक्त महीलांचेच लसीकरण तर मंगळवारी शिक्षक व विद्यार्थ्यांचे लसीकरण
मुंबई/ कोरोंनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आता लसीकरण मोहीम वेगाने राबवली जात आहे आणि त्याला जनतेलाही मोठा प्रतिसाद मिळत आहे मात्र सोमवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी सर्व लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांचेच लसीकरण केले जाणार आहे सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत लसीकरण केले जाईल ज्यांनी पहिला डोस घेतला आहे अशांना पहिला डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवणे…
नव्या पिढीसाठी ज्ञानाचे भांडार लाभणारे “गुरुजी” पुस्तकाचे धन..!
राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या लोकप्रतिनिधी, पत्रकार, राजकीय अभ्यासक यांच्यासाठी विविध राजकीय विश्लेषण करणारे आणि ज्ञानाचे गुरुत्व लाभलेले “गुरुजी”नावाचे संग्राह्य पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. सदर पुस्तक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि व्यासंगी पत्रकार योगेश वसंत त्रिवेदी यांनी लिहिले आहे.इंटरनेटच्या जगात पुस्तक वाचून संस्कृती संपत चाललेली असतांना आणि त्यामध्ये सध्या लॉकडाऊनच्या काळात एखादे पुस्तक प्रकाशित करणे हे…
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा महाराष्ट्रालाही फायदा होणार
मध्य प्रदेशात ओबीसींना राजकीय आरक्षणदिल्ली/ मध्य प्रदेश सरकारने मागासवर्ग आयोगाचा जी अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता मान्य करून न्यायलयाने मध्य परदेशात ओबीसींना राजकीय आरक्षण देण्यास हिरवा कंदील दाखवला आहे .त्यामुळे या निकालाने महाराष्ट्राच्या सुधा आशा पल्लवित झाल्या असून महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षणा नुसताच आगामी निवडणुका होतील असा विश्वास ओबीसी नेत्यांनी व्यक्त केला आहे .मध्य प्रदेशात…
कोकणात शिवसेना आणि नारायण राणे पुन्हा आमने सामने विमानतळाच्या उद्घाटनाचा वाद पेटला
मुंबई/केंद्रीय लघु उद्योग मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद काही थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत.कारण येत्या ९ तारखेला कोकणातील बहुचर्चित चीपि विमानतळाच्या उद्घाटन समारंभ वरून आता शिवसेना व राणे यांच्यात श्रेय वादाची लढाई सुरू झाली असून उद्घाटनाला मुख्यमंत्री कशाला हवेत असे विधान राणेंनी केल्याने शिवसैनिक संतप्त झाले आहेत त्यामुळे उद्घाटन समारंभात राडा होण्याची शक्यता आहेकोकणच्या…
नैतिकता गेली चुलीत
ज्या क्षेत्रात खोटे बोलने,फसवेगिरी करणे, लुबाडनुक करणे , कोणत्याही मार्गाने निवडणुका जिंकून सत्तेमध्ये जाणे हेच प्रमुख निकष आहेत. त्या क्षेत्राबाबत नैतिकतेची अपेक्षा करणे कितपत योग्य आहे? पण तरीसुद्धा काही लोक राजकारणांकडून नैतिकतेची अपेक्षा करतात. एक काळ असा होता की राजकारण्यांमध्ये नैतिकता होती. म्हणून तर रेल्वे अपघातानंतर तात्कालीन रेल्वे मंत्री लालबहादूर शास्त्री यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा…
