कांद्यावरील २० टक्के निर्यात कर हटवला _ केंद्राचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा
नवी दिल्ली/कांद्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात आले आहेत खास करून कांद्यावरील निर्यात बंदी नंतर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले होते या सर्व पार्श्वभूमीवर आता कांद्यावरील 20 टक्के निर्यात कर मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे त्यामुळे कांदा उत्पादकांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहेकांद्यावरून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी…
