पाकिस्तानच्या हल्ल्यांवर भारताचे प्रतिहल्ले सुरूच – सीमा वरती शहरांमध्ये ब्लॅकआऊट
४०० ड्रोन च्या साह्याने भारतावर हल्ल्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलानवी दिल्ली/ भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाल्यानंतर ,गुरुवार पहाटे पासून पाकिस्तानने तुर्कीने दिलेल्या ४०० ड्रोन द्वारे भारतातील ३६ ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न केला, पण भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने हे हल्ले परतवून लावले. यात पाकिस्तानचे १०० हून अधिक ड्रॉन तसेच ३ लढाऊ विमाने नष्ट करण्यात आली. त्यामुळे आता पाकिस्तानने…
