ओसाड गावची पाटीलकी
मोदी आणि भाजपचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे असे आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व विरोधी पक्षांना केले आहे.तशी पत्र त्यांनी विरोधी पक्ष नेत्यांना पाठवली आहे. ममता यांचा हा पत्र प्रपच सुरू होऊन काही तास लोटले नाही तोच दिल्लीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसची एक बैठक होऊन त्यात शरद पवार यांना यूपीए…
