पालकांचे संमतीपत्र असेल तरच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश आजपासून शाळा सुरू
मुंबई/ कोरोणच्य भीतीमुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या राज्यातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा आजपासून सुरू होत आहेत मात्र शाळेतील प्रवेशासाठी पालकांचे समतीपत्र बरोबर आणणे विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक आहे शहरी भागात आठवी ते बारावी तर ग्रामीण भागात पाचवी ते बारावी पर्यंतच्या वर्गाना परवानगी देण्यात आली असून सर्व शाळा एक दिवस आड सुरू राहतीलसध्या करोनाचा प्रादुर्भाव काही…
