त्यापेक्षा त्यांना घरीच बसायला सांगाना!
सवंग लोकप्रियतेसाठी सरकार काय काय करील याचा नेम नाही.पण त्यात देशाचे नुकसान होते त्याचे काय? सरकार न्यू लेबर कोड नावाचे एक विधेयक आणणार आहे . त्यात सरकारी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून फक्त चारच दिवस काम करायचे आहे उर्वरित तीन दिवस त्यांना सुट्टी मिळणार आहे.देशातील सर्व शासकीय यंत्रणा आणि औद्योगिक क्षेत्र जर एक दिवस बंद राहिले तर अब्जावधी…
