मुंबई–काशी पत्रकार संघाच्या पदाधिकारी मंडळींनी आज मुंबई मराठी पत्रकार संघाला सदिच्छा भेट देऊन पत्रकार संघाच्या पाधिका-यांशी चर्चा केली. त्यांनी संघाच्या कार्यकारिणीला काशी व अयोध्या येथील राम मंदिर भेटीचे आमंत्रण दिले. छायाचित्रात सत्कार स्विकारताना अनुक्रमे पुढील लोक दिसत आहेतः काशी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रा. राम मोहन पाठक, महामंत्री अवि भारद्वाज, अध्यक्ष सुभाष चंद्र सिंह आणि डॉ. विकास सिंह. याप्रसंगी अध्यक्ष नरेंद्र वि.वाबळे यांच्यासह उपाध्यक्ष शैलेंद्र शिर्के व स्वाती घोसाळकर, कार्यवाह संदीप चव्हाण, कोषाध्यक्ष जगदीश भोवड, कार्यकारीणी सदस्य गजानन सावंत व माजी उपाध्यक्ष संजय परब.
Similar Posts
राज्य सहकारी संघ निवडणूकीत-सहकार पॅनेल’चे निर्विवाद वर्चस्व
दरेकर-कुसाळकर-नलावडेंच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलचे २१ पैकी २० उमेदवार विजयी मुंबई – १०६ वर्षांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या २०२५-२०३० पंचवार्षिक निवडणुकीत आमदार प्रवीण दरेकर, राज्य सहकारी संघाचे नेते संजीव कुसाळकर आणि सहकारातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार पॅनेल’ने २१ पैकी २० जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवित मोठा विजय संपादित केला आहे. महाराष्ट्रातील सहकार…
महिलांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा एक मोठा निर्णय
नवी दिल्ली – महिलांना सर्व क्षेत्रात भलेही समान दर्जा देण्यात आलेला असला तरी अजूनही त्यांचे कामाच्या ठिकाणी तसेच कुटुंबात आर्थिक, सामाजिक आणि लैंगिक शोषण केले जाते त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने महिलांना दिलासा देणारा एक मोठा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध आणि निवारण) कायद्याच्या (पॉश कायदा) प्रभावी अंमलबजावणीसाठी तपशीलवार निर्देश…
कर्जमाफीची तारीख जाहीर करा तरच माघार!शेतकरी आंदोलक आक्रमक
नागपूर/बच्चू कडू, राजू शेट्टी, कॉ. अजित नवले, महादेव जानकर आणि इतर शेतकरी नेत्यांसह शेतकऱ्यांकडून नागपूरमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी राज्यमंत्री पंकज भोयर आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल दाखल झाले आहेत. बच्चू कडू यांनी यावेळी म्हटलं की आम्ही शांत बसलो की सरकार शांत होतंय. आम्ही जेलभरो करायला लागलो की तुम्ही लगेच…
विजय वैद्य यांच्या स्मृतींना सर्वस्तरीय घटकांचे अभिवादन
; तीन दिवसांच्या व्याख्यानमालेचा साडेतीन तासात भव्य नजराणा मुंबई, दि. (प्रतिनिधी) : ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, समाजसेवक, पत्रकार अशा विविधांगी भूमिकांनी नटलेले व्यक्तिमत्त्व विजय वैद्य यांच्या जयंतीनिमित्त त्यांची कर्मभूमी म्हणून ओळखण्यात येणाऱ्या जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथील वसंत व्याख्यानमालेच्या भव्य व्यासपीठावर ‘गाथा स्वराज्याची आणि गौरव विजय वैद्य यांच्या कार्यकर्तृत्वाचा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वस्तरीय घटकांनी आवर्जून…
पायरी सोडणाऱ्यांचा नाद सोडा
सध्या भारतीय राजकारणात सज्जन आणि नीतिमत्ता जपणारे लोक दुर्मिळ झालेत त्यामुळे लोकशाहीचे काही खरे नाही पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांचे पायऱ्या वरचे जे घाणेरडे राजकारण बघायला मिळतेय ते संतापजनक आहे त्यामुळे अशा लोकांना आमचे लोकप्रतिनिधी म्हणायची सुधा आता लाज वाटायला लागली आहे. महाराष्ट्र सारख्या प्रतिभाशाली राज्यात असे लोकप्रतिनिधी निर्माण व्हवेत हे खरोखरच महाराष्ट्रातल्या साडे…
तिरुपती मंदिराच्या लाडूतील भेसळीनंतर तिरुपती मंदिराचे होम हवन करून शुद्धीकरण
हैद्राबाद/तिरुपती मंदिरातील लाडू मध्ये प्राण्यांची चरबी आणि माशांचे तेल याची भेसळ असल्याचा गंभीर आरोप आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला होता त्यामुळे तिरुपतीच्या भाविकांमध्ये प्रचंड खळबळ आणि संताप झाला होता त्यानंतर या लाडू प्रसादाची लॅबोरेटरी मध्ये तपासणी केली असता चंद्राबाबूचे आरोप खरे असल्याचे आढळून आले आहे त्यामुळे काही हिंदुत्ववादी संघटनांचे तिरुपती मंदिरात ची…
