मुंबई–काशी पत्रकार संघाच्या पदाधिकारी मंडळींनी आज मुंबई मराठी पत्रकार संघाला सदिच्छा भेट देऊन पत्रकार संघाच्या पाधिका-यांशी चर्चा केली. त्यांनी संघाच्या कार्यकारिणीला काशी व अयोध्या येथील राम मंदिर भेटीचे आमंत्रण दिले. छायाचित्रात सत्कार स्विकारताना अनुक्रमे पुढील लोक दिसत आहेतः काशी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रा. राम मोहन पाठक, महामंत्री अवि भारद्वाज, अध्यक्ष सुभाष चंद्र सिंह आणि डॉ. विकास सिंह. याप्रसंगी अध्यक्ष नरेंद्र वि.वाबळे यांच्यासह उपाध्यक्ष शैलेंद्र शिर्के व स्वाती घोसाळकर, कार्यवाह संदीप चव्हाण, कोषाध्यक्ष जगदीश भोवड, कार्यकारीणी सदस्य गजानन सावंत व माजी उपाध्यक्ष संजय परब.
Similar Posts
विधिमंडळाला चोर मंडळ म्हणणारे संजय राऊत अडचणीत- हक्कभंग दाखल होणार १५ जनाची समिती केली गठीत
मुंबई – विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतानाच सेनेचे खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाबद्दल अत्यंत वादग्रस्त विधान केले विधिमंडळ नव्हे चोर मंडळ म्हटल्या प्रकरणी संजय राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल होणार असून त्यासाठी भाजप आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली हक्कभंग समिती स्थापन करण्यात आली आहेठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( यांनी शिवसेना शिंदे गटाच्या विधिमंडळ गटाबाबत केलेल्या…
मनोरंजन | महाराष्ट्र | मुंबईपावनखिंड’ सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्ल बोर्ड
पावनखिंड’ सिनेमाने पहिल्याच 18 फेब्रुवारीला ‘पावनखिंड’ सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. स्वराज्याच्या लढ्यातील झंझावाती महापराक्रमाची विजयगाथा आज ‘पावनखिंड’ (Pawankhind) पहिल्याच दिवस सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचा ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कोल्हापूर, नाशिकसारख्या ठिकाणी सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड लागला आहे. या सिनेमाला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे प्रेक्षकांचे मराठी सिनेसृष्टीवर किती प्रेम आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. स्वराज्याची सेवा, राजांशी…
सरकार अध्यादेश काढणार ओबीसींना राजकीय आरक्षण?
मुंबई/ सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे ओबीसी चे राजकीय आरक्षण गेले होते पण ते परत मिळवण्यासाठी सर्व पक्षांची एकजूट झाली होती आणि त्याचाच परिणाम म्हणून आता सरकारने ओबीसी ना राजकीय आरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे मात्र हा निर्णय न्यायालयाच्या कसोटीवर किती टिकतो त्यावरच सर्व काही अवलंबून आहेनिवडणूक आयोगाने पाच जिल्हा परिषदा आणि ३३पंचायत समितींच्या…
पत्रकारांचा फोन पोलीस जप्त करू शकत नाहीत- न्यायालयाचा निर्णय
त्रिवेंद्रम/पत्रकारांचा फोन कोणी जप्त करू शकत नाहीत असा महत्वपूर्ण निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिलेला आहे. केरळ मधील एका आग्रहण्य दैनिकांच्या पत्रकारांचा फोन पोलिसांनी जप्त केला होता तो त्यांना परत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेतकेरळमधील एका अग्रगण्य दैनिकाचे पत्रकार के.विषकन यांचे एका गुन्हेगाराशी मोबाईल वरून संभाषण झाल्याच्या प्रकरणात पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली होती तसेच त्यांना…
आज सीमावादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दोन्ही राज्यांच्या सीमेवर तणाव
मुबई/ आज महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमा भागात तणावाचे वातावरण आहे . काल महाराष्ट्र कर्नाटक पोलिसांची एक संयुक्त बैठक पार पडली यात कायदा आणि सुव्यवस्थेला कुठूनही अडचण येणार नाही यासाठी कोणते प्रयत्न करायला हवेत यावर चर्चा झाली . त्याच बरोबर महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर दोन्हीकडच्या पोलिसांचा कडक…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2 टप्प्यात ?
मुंबई/ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका ऑक्टोबर मध्ये होण्याची शक्यता असून, या निवडणुका ४ टप्प्यात घेण्याबाबत विचार सुरू असल्याचे समजते. या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली असून ,महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्ष स्वबळावर लढणार, की युती आणि आघाडी करून लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तर भाजपला कोणत्याही परिस्थितीत मुंबई महानगरपालिका जिंकायची…
