गुरेढोरे माणसे आणि एस टी सुधा वाहून गेली महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार
:मुंबई/ महाराष्ट्रात परतीच्या पावसाने हैदोस घातला असून मराठवाडा,उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाने हैदोस घातलाय अनेक नद्यांना पुर आल्याने गुरेढोरे तर काही ठिकाणी माणसेही वाहून गेली उमरखेड तालुक्यातील दहागव नाक्यावर पुराच्या पाण्यात एस टी बस वाहून गेली त्यात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला .मुंबईत सुधा सकाळ पासून पावसाची संततधार सुरू होतीसोमवारी रात्री पासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली…
