महाराष्ट्राचे म राज्यपाल मा.भगतसिंह कोश्यारी यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षीय दालनास सदिच्छा भेट दिली . तेव्हा अध्यक्ष नरेंद्र विश्वनाथराव वाबळे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पत्रकार संघाविषयी राज्यपालांना माहिती देताना श्री.वाबळे म्हणाले की, ‘मुंबई मराठी पत्रकार संघ ही ऐंशी वर्षे जुनी संस्था आहे.’ त्यावर राज्यपाल मिष्किलपणे पटकन म्हणाले, ‘मी देखील ऐंशी वर्षांचा आहे.’ तेव्हा उपस्थिततांत एकच हंशा पिकला. छायाचित्रात मुंबईतील बांग्लादेशचे डेप्युटी हायकमिश्नर लुतफुर रहमान व संघाचे कार्यवाह खलील शरीफ गिरकर दिसत आहेत.
Similar Posts
मुंबईतील वाढत्या प्रदूषणाबाबत न्यायालयाने सर्व व पालिकेला फटकारले
मुंबई/शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावरून मुंबई उच्च न्यायालयाकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठीच्या प्रभावी उपायांची तसेच पालिकेने आणि राज्य सरकारने केल्या उपाययोजनांची उच्च न्यायालयाने माहिती मागितली आहे. आता या प्रकरणी शुक्रवारी तातडीने सुनावणी घेण्यात येणार आहे.मुंबई आणि आसपासच्या परिसराची खालावलेली हवेची गुणवत्ता ही इथिओपिया ज्वालामुखी उद्रेकामुळे झाल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला. पण हा…
इडीच्या कारवाईला जातीय रंग देणाऱ्यांना सोडणार नाही- मोदीचां इशारा
मुंबई/ चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला जे यश मिळाले आहे त्या यशानंतर पंत प्रधान मोदी यांनी ईडीच्या कारवाई वर टीका करणाऱ्या नेत्यांना जो इशारा दिला आहे त्यामुळे महा विकास आघाडीमध्ये मोठी खळबळ माजली असून काल शरद पवार यांनी याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केलीगुरुवारी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या विजयी मेळाव्यात बोलताना पंत प्रधान…
आता मुलींचे शोषण थांबेल!
केंद्रातील मोदी सरकारची आजवरची काही कामे भलेही वादग्रस्त असली तरी त्यांच्या सरकारने मागील सात वर्षात घेतलेले काही निर्णय निश्चितच समाजासाठी लाभदायी ठरलेत.मग तो जम्मू काश्मीर मधील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय असो की ट्रीप ल तलकचा निर्णय असो!त्याचा निश्चितच देशातील जनतेला कुठेतरी फायदा होणार आहे. सरकारने असाच आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे आणि तो…
राष्ट्रपतींच्या निर्णयाला तामिळनाडू सरकारचे सर्वोच्च न्यायालयात आव्हान
नवी दिल्ली/वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशाबाबत तामिळनाडू सरकारने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यापूर्वी, तामिळनाडू सरकारने एक विधेयक मांडले होते ज्यामुळे पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट ची आवश्यकता रद्द झाली असती. तथापि, राष्ट्रपतींनी या विधेयकाला स्थगिती दिली होती, ज्याला आव्हान देत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.तामिळनाडू सरकारने न्यायालयाला हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे, आणि…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयनवे संसद भवन हे १४० कोटी देश वासियांच्या आकांक्षाचे प्रतीक -मोदी
नव्या संसद भवनाचा दिमाखदार उद्घाटन सोहळादिल्ली/ राष्ट्रपती मूर्मू याना आमंत्रण नसल्याने वादाचा मुद्दा बनलेल्या नव्या संसद भवनाचे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले. वास्तुकलेचा सुंदर नमुना असलेले हे भवन अप्रतिम असून त्यात लोकसभेच्या 800 आणि राज्यसभेच्या 384 आसन व्यवस्था आहेत. शिवाय दोन्ही सभागृह आणि सेंट्रल होल तसेच आणि इतर दलनांमधे अत्याधुनिक ध्वनी सिस्टीम आहे.९८०…
सवाल हा आहे की तालिबान काय आहे-?..भाजप नेते बाबूभाई भवानजी
मुंबई/ अफगाणिस्तान वर पुन्हा कब्जा करणाऱ्या तालिबान मु..ले संपूर्ण जग हादरले आहे मात्र सवाल हा आहे की आज तालिबानला काही मुस्लिम समाजाचे समर्थन आहे .काही मुस्लिम समाजाची मानसिकता तालिबानी बनली आहे की काय असा संशय… माझी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी व्यक्त केलाय..सध्या अफगाणिस्तान मध्ये तालिबान ने तांडव सुरू केले आहे पण…
