दिल्ली/ तब्बल 12 वर्षांपूर्वी अण्णा हजारे यांनी ज्या दिल्लीच्या रामलीला मैदान वरून भ्रष्टाचार विरूद्ध आंदोलन छेडले होते त्याच रामलीला मैदानावरून आज आम् आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारच्या अन्यायकारक अध्यादेशाच्या विरूद्ध आरपारची लढाई सुरू केली आहे केंद्राच्या अध्यादेशाला संसदेत विरोध करण्यासाठी केजरीवाल यांनी सर्व विरोधी पक्षाचा नेत्यांची भेट घेतली तसेच आज दिल्लीत एक भव्य रॅली काढली या रॅलीत बोलताना त्यांनी मोदींवर कठोर शब्दात टीका केली ते म्हणाले चौथी पास राजाला देश कसा चालवायचा हे कसे कळणार आहे.आणि लोकांना शिक्षण,रोजगार,मोफत वीज पाणी दिले आणि हे बघवत नसल्याने आमच्या नेत्यांना खोट्या केसेस मध्ये अडकवून तुरुंगात डांबले जात आहे पण 100 शिसोदिया ना तुरुंगात घाला,100 सत्यंदर जैन यांच्यावर अटकेची कारवाई करा पण तितकेच पुन्हा तयार होतील आणि तुम्हाला धडा शिकवत अन्यचा मुकाबला करतील असे त्यांनी सांगितले.
Similar Posts
जावेद अख्तर यांना RSS ची तुलना तालिबानशी करणे महागात पडेल-भवानजी
मुंबई-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठल्याही अपेक्षेशिवाय घरच खाऊन खिशातले पैसे खर्च करून आणि स्वतचा वेळ देऊन समाजाची निस्वार्थ भावनेने सेवा करीत असतो म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशातील सर्वात मोठी आणि चांगली युनिव्हार्सिटी आहे .म्हणूनच संघाला राजकीय वादात ओढू नका अशा शब्दात बाबूभाई भवानजी यांनी जावेद अखतर यांना बजावले आहे . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डों.केशव…
मुंबई बुडणार ?–भारतातील १२शहरे समुद्र गिळणार;नासाचे धक्कादायक भाकीत –
मुंबई/ ग्लोबल वॉर्मिग मुले निसर्गात होत असलेले बदल आता समुद्र किनाऱ्यावरील शहरांसाठी काळ ठरणार आहेत कारण नासाने केलेल्या पाहणीत पुढील दोन दशकात मुंबई सह भारतातील १२शहरे अरबी समुद्रात बुडण्याची भीती व्यक्त केली जात आहेनासाने आपल्या संशोधनातून एक सी टुल तयार केले आहे यात अरबी समुद्राच्या पाण्याची पातळी ०११ते०.१४ इतकी वाढलेली असल्याने भराच्या समद्र किनाऱ्यावर असलेल्या…
संभल मध्ये सपाच्या शिष्टमंडळाला प्रवेश नाकारला
मुरादाबाद/संभल येथील मशिदीच्या सर्वेक्षणावरून उसळलेल्या हिंसाचारात पाच जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेण्यासाठी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी एक शिष्टमंडळ संभलला पाठवण्याचा निर्णय घेतला होता परंतु शनिवारी या शिष्टमंडळाला पोलिसांनी संबळ मध्ये प्रवेश करण्यास मनाई केली आहे .संभल हिंसाचाराबद्दल समाजवादी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे आज…
ई विभागातील बबली-बंटीने दारुखान्यात सुरू केली वसुली
मुंबई : (किसनराव जाधव) महानगर पालिकेच्या ई विभाग अंतर्गत येणार्या दारुखाना विभागातील अनधिकृत तसेच अधिकृत कारखान्यात मालक आणि व्यवस्थापक यांना भेटून दंडात्मक कारवाईची भीती दाखवित वसुली सुरु केल्याची धक्कादायक माहिती खास सूताकडून मिळाली आहे.लक्ष्यात ठेवण्याजोगी बाब म्हणजे दारुखान्यात अनेक कारखान्यात नियम बाह्य काम होत असून त्याची माहिती घेऊन हि वसूली सुरु असल्याचे काही लोकांचे म्हणणे…
सिंधू नदीत पाणी नव्हे तर रक्ताचे पाट वाहतील पाकिस्तानचा भारताला इशारा
इस्लामाबाद/पुलगाव दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. भारताच्या या निर्णयाविरुद्ध सध्या पाकिस्तान मध्ये थयथयाट सुरू असून, पाकिस्तानचे एक मंत्री बिलावल भुत्तो यांनी भारताला जाहीरपणे धमकी दिली आहे, की आमचे पाणी जर भारताने बंद केले तर सिंधू नदीत पाणी नव्हे तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील.बिलावलच्या या विधानामुळे भारतात संतापाची लाट उसळली…
मुंबई पालिकेची मुदत संपली सहा हजार कोटींचे 370 प्रस्ताव चर्चेविना मंजूर – यशवंत जाधव चोर है चां घोषणा
मुंबई/ जाता जाता शिवसेनेने मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर सह हजार कोटींचा दरोडा घातला असा आरोप भाजपने केला आहेआज मुंबई महा पालिकेचा शेवटचा दिवस होता आणि तीच संधी साधून साताधरी शिवसेनेने आज सहा हजर कोटींचे 370 प्रस्ताव चारचेविनाच मंजूर केले त्यामुळे चिडलेल्या भाजपा नगरसेवकांनी पालिका आयुकतांच्या दालना समोरच धरणे आंदोलन केले आणि यशवंत जाधव चोर है चां…
