दिल्ली/ तब्बल 12 वर्षांपूर्वी अण्णा हजारे यांनी ज्या दिल्लीच्या रामलीला मैदान वरून भ्रष्टाचार विरूद्ध आंदोलन छेडले होते त्याच रामलीला मैदानावरून आज आम् आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारच्या अन्यायकारक अध्यादेशाच्या विरूद्ध आरपारची लढाई सुरू केली आहे केंद्राच्या अध्यादेशाला संसदेत विरोध करण्यासाठी केजरीवाल यांनी सर्व विरोधी पक्षाचा नेत्यांची भेट घेतली तसेच आज दिल्लीत एक भव्य रॅली काढली या रॅलीत बोलताना त्यांनी मोदींवर कठोर शब्दात टीका केली ते म्हणाले चौथी पास राजाला देश कसा चालवायचा हे कसे कळणार आहे.आणि लोकांना शिक्षण,रोजगार,मोफत वीज पाणी दिले आणि हे बघवत नसल्याने आमच्या नेत्यांना खोट्या केसेस मध्ये अडकवून तुरुंगात डांबले जात आहे पण 100 शिसोदिया ना तुरुंगात घाला,100 सत्यंदर जैन यांच्यावर अटकेची कारवाई करा पण तितकेच पुन्हा तयार होतील आणि तुम्हाला धडा शिकवत अन्यचा मुकाबला करतील असे त्यांनी सांगितले.
Similar Posts
अमेरिकेचे अपयश चीनच्या नेतृत्वकांक्षेला उभारी देणारे ?
गेल्या दोन दशकांमध्ये अमेरिका किंवा इंग्लंड या देशांच्या नेतृत्वाला आर्थिक व अन्य पातळीवर अपयशाची किनार लाभत आहे. याचवेळी जागतिक स्तरावर नेतृत्व करण्याच्या चीनच्या महत्त्वाकांक्षेला घुमारे फुटत आहेत. रशियाच्या मदतीने चीनचा हा नेतृत्व उदय होत असून येणारे दशक त्याची दिशा ठरवेल अशी सद्यस्थिती आहे. या नव्या जागतिक घडामोडींचा हा धांडोळा. गेल्या दोन दशकांमध्ये जागतिक पातळीवर विविध…
पालिका आयुक्तांना आयकर विभागाची नोटीस
मुंबई-शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या प्रकरणी मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांना पुन्हा आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. यापूर्वी 10 मार्च रोजी देखील आयकर विभागाने त्यांना नोटीस पाठवली होती. त्याला त्यांनी उत्तर दिले होते.यशवंत जाधव यांच्यावर करोडी रुपयांचा मनी लॉन्ड्रिग करण्याचा आरोप असून त्यांच्या घरावर आयकर विभागाने धाडी टाकल्या…
राज्यात फेब्रुवारीत महापालिका निवडणुका ?
नागपूर – लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते महापालिका निवडणुकीकडे . कारण मुंबई महापालिकेश अनेक महापालिकांच्या निवणुका होणार आहेत . महापालिका निवणुकीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात ज्या याचिका प्रलंबित आहेत त्याची सुनावणी जानेवारीत पूर्ण होण्याचीशाक्य्ता वर्तवली जात आहे त्यानंतर फेब्रुवारीत महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहेमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या शतकीय जयंती वर्षानिमित्त…
मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळला नीतेश राणे वर अटकेची टांगती तलवार
मुंबई/ सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या राजकारणात संतोष परब या शिवसेना कार्यकर्त्यावर हल्ला केल्याच्या आरोपाखाली भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर जो गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता मात्र काल उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने नितेश राणे यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार असून…
भायखळा परिसरात विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन
मुंबई- महापालिका ई प्रभाग तर्फे विशेष स्वच्छता मोहीम यांचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमे अंतर्गत भायखळा, माझगाव, सातरस्ता मधील मार्केट ,स्टेशन, शाळा परिसर स्वच्छ करण्यात आला. सोबत परिसरातील जनतेचे प्रबोधनही करण्यात आले. या मोहिमेस पालिका उपायुक्त संगीता हसनाळे आणि सहाय्यक आयुक्त सुरेश सागर यांच्या मार्गदर्शना खाली राबविण्यात आले. यामध्ये पालिका घनकचरा विभागाचे सहाय्यक अभियंता…
सपा आणि काँग्रेसने माफियाना साथ दिली संभल ची डेमोक्रसी बदलण्याचा प्रयत्न केला – योगींचा विरोधकांवर आरोप
लखनौ/समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या कार्यकाळात हिंदूंना ठरवून लक्ष्य करण्यात आले. तेव्हा, हिंदूंची लोकसंख्या कमी करून डेमोग्राफी बदलण्याचा कट रचण्यात आला. आज हे डबल इंजिनचे सरकार कुठल्याही परिस्थितीत अशा प्रकारची फुटीर राजकारण होऊ देणार नाही. जे कुणी राज्यातील डेमोग्राफी बदलण्याचा प्रयत्न करेल, त्याला स्वतःलाच पलायन करावे लागेल, अशा शब्दात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सपा…
