मुंबई/ यंदा नव राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत तर पुढील वर्षी लोकसभेसह महाराष्ट्रात सुधा विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी भाजपने आता पासूनच कंबर कसली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२४चा निवडणूकी साठी महाविजय २०२४हा संकल्प हाती घेतला आहे त्यानुसार लोकसभेसाठी मिशन ४५ तर विधानसभेसाठी मिशन २०० ची घोषणा करण्यात आली आहे. या संकल्पाची तयारी म्हणून भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना मतदार संघ निहाय कामे वाटून दिली जाणार आहेत. सर्व कार्यकर्त्यांना बूथ लेवल पासून कसे काम करायचे याची सविस्तर माहिती आणि प्रशिक्षण दिले जाणार आहे महाविजयी संकल्पाची सुरुवात मुंबई महापालिका निवडणुकीचा पासून केली जाणार आहे.
Similar Posts
पुढील महिन्यापासून केंद्र सरकारची भारत टॅक्सी कॅब्सेवा – ओला उबरचा बाजार उठणार
नवी दिल्ली/ओला आणि उबर यांना टक्कर देण्यासाठी देशातील पहिली सहकारी कॅब सेवा पुढील महिन्यात, नोव्हेंबरमध्ये सुरू करण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे. स्पर्धा करेल, या दिवशी सुरू होत आहे. “भारत टॅक्सी” असे या कॅब सेवेचे नाव असेल.पुढच्या , नोव्हेंबरमध्ये दिल्लीत व पुढील वर्षी (२०२६) मुंबई, पुणे, भोपाळ, चेन्नई, बंगळुरू, लखनौ, वाराणसी आणि जयपूरसह किमान २० शहरांमध्ये…
दोन मंत्री आणि अनेक आमदार सपामध्ये; युपी मध्ये भाजपात फूट
लखनौ/ पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत विजयाचा डबा करणाऱ्या भाजपला त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच उत्तर प्रदेशात मोठा निवडणुकीपूर्वीच मोठा हादरा बसला असून योगी मंत्रिमंडळातील कामगार मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्या राजीनाम्या मानतात आणखी पाच मंत्री भाजपला रामराम करून समाजवादी पक्षात प्रवेश करणार आहेत तर दुसरीकडे शरद पवार यांनीही समाजवादी पक्षाबरोबर युती केली असून ते स्वतः निवडणूक परचारात…
मोदींचा सोने तारण योजनेत राहुल गांधींची गुंतवणूक
नवी दिल्ली/राजकारणी किती दूर तोंडी असतात हे पुन्हा एकदा बघायला मिळाले आहे काँग्रेस नेते राहुल गांधी हे मोदींवर रोज उठून टीका करीत असतात त्यांच्या योजना किती फसव्या आहेत हे लोकांना सांगत असतात परंतु याच राहुल गांधी मोदींच्या एका गोल्ड योजनेत 15.. 27 लाखांची गुंतवणूक केलेली आहे अशी माहिती उघडकीस आलेली आहे राहुल गांधी यांनी वायदळ…
राज ठाकरेंचे पत्राद्वारे जनतेला जाहीर आव्हान- भोग्यांचा त्रास झाल्यास 100 नंबर डायल करा
मुंबई/ मशिदींवरील भोंग्यना विरोध करून देशभर एक नवा वाद निर्माण करणाऱ्या राज ठाकरे यांनी आता एक पत्रक काढून भोंग्याचा त्रास झाल्यास 100 नंबर डायल करा असे आवाहन केले आहेराजं ठाकरे यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे की आम्ही मशिदींवरील भोग्यांन विरोध केल्यामुळे सकाळची मोठ्या आवाजातील अजाण बंद झाली तसेच मशिदींवरील 92 टक्के भोंगे उतरविण्यात आले केवळ…
निवडणुकीत केले काम दिसण्यासाठी -नगरसेवकांची विकास निधी वापरण्याची घाई
मुंबई/ नगरसेवक इतर वेळी त्यांच्या वार्ड मध्ये फारशी कामे करीत नसले तरी निवडणुका आल्यावर मात्र विकास कामांचा सपाटा लावतात कारण लोकांना दिसायला हवेना ! नगरसेवकाने काहीतरी केले आहे.यंदाही तसाच प्रकार सुरू आहे पुढील वर्षी होणारी महापालिका निवडणूक लक्षात घेऊन इतर योजनांसाठी पडून असलेला निधी आता पायाभूत विकासकामांसाठी वळवला जात आहेबोरिवली प्रभाग नऊच्या काँग्रेस नगरसेविका १…
श्रीमंतांची दिवाळी- दुःख गरिबांच्या भाळी
दोन वर्षात कोरोनाच्या संकट काळात लोकांना कोणताही सन साजरा करण्यात आला नव्हता पण यावर्षी मात्र करोना गेल्याने दोन वर्षांनी का होईना लोकांना सर्व सण साजरे करायची संधी मिळालेली आहे. त्यामुळे दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि आता दिवाळी लोक मोठ्या उत्साहात साजरी करीत आहेत.पण सगळ्यांच्याच नशिबी दिवाळीचा आनंद नाही ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची हाता तोंडाशी आलेली पिके…
