मुंबई/ यंदा नव राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत तर पुढील वर्षी लोकसभेसह महाराष्ट्रात सुधा विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी भाजपने आता पासूनच कंबर कसली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२४चा निवडणूकी साठी महाविजय २०२४हा संकल्प हाती घेतला आहे त्यानुसार लोकसभेसाठी मिशन ४५ तर विधानसभेसाठी मिशन २०० ची घोषणा करण्यात आली आहे. या संकल्पाची तयारी म्हणून भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना मतदार संघ निहाय कामे वाटून दिली जाणार आहेत. सर्व कार्यकर्त्यांना बूथ लेवल पासून कसे काम करायचे याची सविस्तर माहिती आणि प्रशिक्षण दिले जाणार आहे महाविजयी संकल्पाची सुरुवात मुंबई महापालिका निवडणुकीचा पासून केली जाणार आहे.
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयई डी ची आजवरची सर्वात मोठी कारवाई शिवसेनेला हादरा! संजय राऊत यांची संपती जप्त
मुंबई/ शिवसेनेचे फायर ब्रँड नेते संजय राऊत यांची इडीने संपती जप्त केल्याने शिवसेना आणि महाविकास आघाडीत मोठी खळबळ माजी आहे तर मी अशा कारवायांना घाबरत नाही असे संजय राऊत याने म्हटले आहे.प्रवीण राऊत प्रकरणात इडिने संजय राऊत यांच्या पत्नीचीही चौकशी केली होती मुंबईतील पत्रा चाल पुनर्विकास प्रकल्प गुरू आशिष कंपनीकडे विकासासाठी दिला होता मात्र त्यांनी…
कॅप्टन ने संघ बदलला पंजाबचे माजी मुख्यमंत्री भाजपा मध्ये जाणार?
चंदिगढ/ पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमदर सिंग यानी काल दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली त्यामुळे ते आता काँग्रेस मधून भाजपात जाणार हे जवळपास नक्की झाले आहेकॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या विरुद्ध माझी क्रिकेटपटू व पंजाब काँग्रेसचे माझी अध्यक्ष बलविंदर सिंग सिद्धू याने मोठे षडयंत्र रचून त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हतबल आणि त्यांच्या जागी सुरजित सिंग चंनी…
काळू बाई सह सर्व यात्रा रद्द
सातारा/ सध्या देशात कोरॉनाच्य तिसऱ्या लाटेचा उद्रेक झाला असून त्याचा प्रमुख हॉट स्पॉट महाराष्ट्र ठरतोय कारण महाराष्ट्रात दिवसाला ४० हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत म्हणूनच महाराष्ट्र सरकारने आज पासून राज्यात कठोर निर्बंध लावले आहेत त्यात दिवसाची जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी चां समावेश आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील मांढरदेव येथील काळूबाई ची यात्रा यंदा रद्द करण्यात…
सरकार अध्यादेश काढणार ओबीसींना राजकीय आरक्षण?
मुंबई/ सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे ओबीसीचे राजकीय आरक्षण गेले होते .पण ते परत मिळवण्यासाठी सर्व पक्षांची एकजूट झाली होती आणि त्याचाच परिणाम म्हणून आता सरकारने ओबीसी ना राजकीय आरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे .मात्र हा निर्णय न्यायालयाच्या कसोटीवर किती टिकतो त्यावरच सर्व काही अवलंबून आहेनिवडणूक आयोगाने पाच जिल्हा परिषदा आणि ३३पंचायत समितींच्या निवडणुकीचा…
माथेरान मध्ये हाताने रिक्षा ओढण्याची पद्धत थांबवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
नवी दिल्ली/महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ माथेरानला हाताने ओढल्या जाणाऱ्या रिक्षाबाबत सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. ही अमानवी प्रथा तातडीने बंद करायला हवी. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला रिक्षामधून ओढणे हे स्वातंत्र्यानंतर ७८ वर्षांनीही सुरू राहणे म्हणजे संविधानासाठी खेदजनक आहे असं सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटलं. इको सेंसेटिव्ह झोन असल्याने या परिसरात वाहनांना बंदी आहे. त्यामुळे…
ताज्या बातम्या | महापालिका | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयउपकाराची जान विसरलेला मराठी माणूस
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत 105 हुतात्म्यांनी प्राणाचे बलिदान देऊन मुंबई मिळवली मात्र तीच मुंबई आज परप्रांतीयांच्या हाती गेलीय मुंबईतील मराठी टक्का दिवसेंदिवस घासरत चालला आहे.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय्य हककासाठी शिवसेना स्थापन केली आणि तेंव्हा पासून इथल्या मराठी माणसांचे भाग्य उजळले स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातून मराठी माणसाच्या हाताला काम मिळाले .वडापाव विक्रीच्या माध्यमातून…
