मुंबई/ ओबीसी आरक्षणात अडकलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या दोन ते तीन महिन्यात होणार आहेत आणि या वेळेस कोणत्याही परिस्थितीत भाजपला मुंबई महापालिका जिंकायची असल्याने कोणतीही करवाढ करून मुंबईकरांना दुखवू नका अशा सूचना सरकारकडून पालिका प्रशासनाला मिळाल्याची चर्चा होती आणि म्हणूनच कोणतीही करवाढ नसलेला 52 हजार 600 कोटींचा अर्थसंकल्प प्रशासनाने सादर केला पण विकास कामासाठी जे 27 हजार प्रस्तावित करण्यात आले आहेत ते कुठून आणणार त्यासाठी कुठल्या ना कुठल्या मार्गाने जनतेच्या खिशात हात घालायला लागणार याचा पालिका आयुक्तांना आणि शिंदे सरकारला विसर पडलेला आला तरी लोकांना मात्र आज ना उद्या पालिका आपला खिसा कापणार याची कल्पना आहे. त्यामुळे जरी करवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर करण्यात आला तरी मुंबईकरांच्या मनातली भीती कायम आहे. मुंबईच्या विकास कामांसाठी 247 कोटी 80 लाखांची तरतूद आहे सागरी प्रकल्पासाठी 3545 कोटींची तरतूद आहे तोट्यात असलेल्या बेस्ट साठी 800 कोटी दिले जाणार आहेत म्हणे महसुली स्त्रोत वाढवणार? ते कसे काय हे मात्र सांगण्यात आलेले नाही हा एक मात्र आहे झोल मार्गाने पालिका अधिकाऱ्यांच्या खिशात जाणारा पैसा जर थांबवला तर आर्थिक तूट भरून निघेल पण त्यासाठी प्रत्येक प्रकल्पाची मॉनिटरी योग्य रित्या व्हायला हवी पण ती करणार कोण ? सवाल सरकारचा तर त्यांना फक्त पालिका निवडणुक जिंकायची आहे त्यासाठी पालिकेच्या तिजोरीला आग लावायची ? सगळ्या राजकीय पक्षणा ओळखून आहेत
Similar Posts
नॅशनल पार्कमध्ये वन विभागाच्या अधिकाऱ्यांची दारू पार्टी! चौकशीचे आदेश
बोरिवली: बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात काही वनअधिकाऱ्यांनी मद्यपान केल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मिडीयावरती व्हायरल झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. उद्यानाच्या संचालिका अनिता पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संरक्षण चौकीसारख्या ठिकाणी वनअधिकारी मद्यपान करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा व्हिडिओ कोणी रेकॉर्ड केला…
नीट परीक्षा घोटाळ्यात तेजस्वी यादव चा हात?
पाटणा/सध्या संपूर्ण देशभर गाजत असलेला वैद्यकीय क्षेत्रासाठीच्या नीट परीक्षा घोटाळ्यात बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि लालू यादव यांचे सुपुत्र तेजस्वी यादव यांचा हात असल्याची माहिती हळूहळू उघड होत आहे कारण या प्रकरणातील मास्टरमाइंड चे तेजस्वी यादव यांच्याशी संबंध असल्याचे उघडकीस आले आहे आणि या दोघांची अनेक वेळा भ्रमणध्वनीवरून बातचीत झाल्याचेही उघडकीस येत आहे त्यामुळे तेजस्वी यादव…
गृहमंत्री अमित शहांवर दगड भिरकावल्याचा कंगनाचा आरोप
नवी दिल्ली/लोकसभेत बुधवारी, २०ऑगस्ट २०२५रोजी मोठा गदारोळ झाला. काल १३० व्या घटनादुरुस्तीवरून विरोधक आक्रमक दिसले. पंतप्रधान,मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना गंभीर गुन्ह्यात घरी पाठवण्याच्या या बिलावरून मोठे रणकंदन सुरू आहे. विरोधकांनी या बिलाची प्रत फाडत ती गृहमंत्री अमित शाह यांच्या दिशेने भिरकावली. त्यावर मंडी येथील खासदार कंगना राणौतने मोठे वक्तव्य केले आहे.कंगना राणौतने विरोधकांवर हल्लाबोल केला. संसदेत…
शिवाजी महाराजांची एकनाथ शिंदे बरोबर तुलना करणाऱ्या लोढा शेठ विरुद्ध संताप
मुंबई / प्रताप गडावरील शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यावरून सुटकेची तुलना एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी केल्यामुळे पर्यटन मंत्री लोढा शेठ यांच्या विरुद्ध महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे . राष्ट्रवादी काँग्रेसने लोढाच्या विरोधात आंदोलन करून त्याच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात बोलताना लोढा आहेत यांनी सांगितले की औरंगजेबाने शिवाजी महाराजांना पकडल्यावर…
डीलाईरोड मध्ये भुरट्या चोरांचा धुडगूस
मुंबई/गिरणी कामगारांचा मध्यमवर्गीय विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, ना.म. जोशी मार्गावरील डीलाय रोड येथे सध्या भुरट्या चोरांनी धुडगूस घातलेला आहे. दिनांक 23/6/25 रोजी सकाळी 6.30 वाजता त्यांनी कारडोडी चाळ खोलीमधील कपडे आणि रोकड लंपास केली. याप्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ना.म जोशी मार्गावर अज्ञात चोरांनी सकाळी चाळीतील खोलीमधील कपडे…
राहुल गांधींनी परदेशात जाऊन भारताला बदनाम करू नये – देवेंद्र फडणवीस
मुंबई/राहुल गांधींनी विदेशात जाऊन भारताला बदनाम करण्याऐवजी देशातील लोकांमध्ये जाऊन त्यांच्या हिताचे काम करावे असा सल्ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यादी राहुल गांधींना दिला आहेकाही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी परदेशात जाऊन महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर टीका केली होती ते म्हणाले होते की महाराष्ट्रात तरुणांनी मोठ्या संख्येने मतदान केले अगदी साडेसात वाजेपर्यंत मतदान झाले पण निवडणूक…
