मुंबई/ ओबीसी आरक्षणात अडकलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या दोन ते तीन महिन्यात होणार आहेत आणि या वेळेस कोणत्याही परिस्थितीत भाजपला मुंबई महापालिका जिंकायची असल्याने कोणतीही करवाढ करून मुंबईकरांना दुखवू नका अशा सूचना सरकारकडून पालिका प्रशासनाला मिळाल्याची चर्चा होती आणि म्हणूनच कोणतीही करवाढ नसलेला 52 हजार 600 कोटींचा अर्थसंकल्प प्रशासनाने सादर केला पण विकास कामासाठी जे 27 हजार प्रस्तावित करण्यात आले आहेत ते कुठून आणणार त्यासाठी कुठल्या ना कुठल्या मार्गाने जनतेच्या खिशात हात घालायला लागणार याचा पालिका आयुक्तांना आणि शिंदे सरकारला विसर पडलेला आला तरी लोकांना मात्र आज ना उद्या पालिका आपला खिसा कापणार याची कल्पना आहे. त्यामुळे जरी करवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर करण्यात आला तरी मुंबईकरांच्या मनातली भीती कायम आहे. मुंबईच्या विकास कामांसाठी 247 कोटी 80 लाखांची तरतूद आहे सागरी प्रकल्पासाठी 3545 कोटींची तरतूद आहे तोट्यात असलेल्या बेस्ट साठी 800 कोटी दिले जाणार आहेत म्हणे महसुली स्त्रोत वाढवणार? ते कसे काय हे मात्र सांगण्यात आलेले नाही हा एक मात्र आहे झोल मार्गाने पालिका अधिकाऱ्यांच्या खिशात जाणारा पैसा जर थांबवला तर आर्थिक तूट भरून निघेल पण त्यासाठी प्रत्येक प्रकल्पाची मॉनिटरी योग्य रित्या व्हायला हवी पण ती करणार कोण ? सवाल सरकारचा तर त्यांना फक्त पालिका निवडणुक जिंकायची आहे त्यासाठी पालिकेच्या तिजोरीला आग लावायची ? सगळ्या राजकीय पक्षणा ओळखून आहेत
Similar Posts
एस टी कामगारांची क्रूर थट्टा
दिवाळी तोंडावर आली आहे.सरकारी आणि खाजगी उपक्रमातील कामगारांचे बोनस झालेत. त्यामुळे त्यांची दिवाळी गोड होणार आहे पण अत्यंत कठीण परिस्थितीत सेवा बजावणाऱ्या एस टी कामगारांना केवळ 5 हजार रुपये बोनस जाहीर करून त्यांची क्रूर थट्टा करण्यात आली आहे . .अगोदर करोन आणि नंतर विलिनीकरण चां मागणीसाठी वर्षभर झालेला संप यामुळे एस टी कामगार आर्थिक दृष्ट्या…
पावसाळा आला ; शिवसेनेच्या छत्र्याही आल्या; बोरीवली पूर्व येथे समारंभपूर्वक वितरण
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : शाळा सुरू झाल्या, पावसाळा आला की विविध संस्था, राजकीय पक्ष वह्या पुस्तके आणि छत्र्यांचे वाटपाचे कार्यक्रम जोमाने हाती घेतात. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांचे वाढदिवस योगायोगाने पावसाळ्यात येतात. मग काय. दे धम्माल ! १३ जून आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आणि १९ जून शिवसेनेचा…
पुण्यातील मोदींच्या सभेत मराठा आंदोलकांचा गोंधळ
पुणे – मराठा आरक्षणामुळे महाराष्ट्रातील मराठा समाज राज्य आणि केंद्र सरकारवर किती नाराज आहे याची प्रचीती आज पंतप्रधान मोदींना आली. आज पुण्यातील मोदींच्या सभेत मराठा आर्क्षकानी गोंधळ घातला.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेतही व्हिआयपी रांगेत बसलेल्या एका कार्यकर्त्याने मराठा आरक्षणाबाबत जोरदार घोषणाबाजी केल्याचा प्रसंग घडला. पोलिसांनी तत्काळ या घोषणाबाजी करणाऱ्याला ताब्यात घेतलं.पण यामुळे काहीवेळ सभास्थळी गोंधळाचं वातावरण…
पावसाळ्यात निवडणुका नको निवडणूक आयोगाची सर्वोच्च न्यायालयास विनंती
पालिका निवडणूक सप्टेंबर_ ऑक्टोबरमध्येदिल्ली/ आम्ही केंव्हाही निवडणूक घेण्यास तयार आहोत असे म्हणणाऱ्या निवडणूक आयोगाने अचानक घुमजाव करीत पावसाळ्यात निवडणूक घेणे कठीण आहे. त्यामुळे निवडणूक सप्टेंबर पर्यंत पुढे ढकला अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होण्याची शक्यता आहे.काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला 15 दिवसात निवडणूक कार्यक्रम…
४०० हिंदूंचे धर्मांतर करणाऱ्या मोहसिनला अटक
मुंबई- पालघर जिल्ह्यातील वसई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ४०० हिंदूंचे धर्मांतर करणाऱ्या मोहसीनला पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईला लागून असलेल्या वसई परिसरातून मुंब्रा येथे राहणाऱ्या मोहसीनला पोलिसांनी अटक केली आहे. मोहसीनने राजेश जानी यांचा धर्म बदलून त्यांना इस्लाम धर्म स्वीकारायला भाग पाडले होते. धर्म बदलल्यानंतर राजेश रियाज झाला.राजेश जानीने इस्लाम स्वीकारल्यानंतर मोहसीन त्याच्या मुलाला…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयधर्मयुद्ध जिंकायचे असेल तर कूटनीती वापरावीत लागते – फडणवीस
मुंबई- धर्मयुद्ध जिंकायचं असेल तर कूटनीती वापरावीच लागते. शिंदे सोबतची युती भावनिक तर अजितदादांबरोबरची युती राजकीय असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.२०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी आपल्या पाठीत खंजीरच खुपसला. बेईमानीशिवाय याला काहीही म्हणता येत नाही. तुम्ही बघा मोदींचे मोठमोठे फोटो लावून मतं मागितली होती. त्यांचे फोटो लावून तुम्ही मतं मागितली आणि मग तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या…
